Showing posts with label संस्कृती आणि भाषा. Show all posts
Showing posts with label संस्कृती आणि भाषा. Show all posts

Friday, May 25, 2018

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

तुम्ही केलेत ते चमत्कार. आम्ही केले ते.....

येशू ख्रिस्ताने जितके तथाकथित चमत्कार केल्याचं सांगितलं जातं त्याच्या कित्येक पटींनी चमत्कार आपल्या संतांनी ढिगावारी केलेले आहेत. तरीही "आपण सारी त्याची लेकरे" या सर्वसमावेशक सामायिक भावनेव्यतिरिक्त त्यांच्यापैकी कुणी थेट परमेश्वराचे पुत्र वगैरे असल्याचा दावा केलेला नाही.

उदाहरणार्थः मृत व्यक्तीला जिवंत करणे, पाण्यावर चालणे, फक्त टोपलीभर अन्नावर अख्ख्या गावाची भूक भागवणे इत्यादी. हं, आता ख्रिस्तासारखं कुणी पाण्यातून वाईन बनवलेली नाही कारण किमान संतांच्या लेखी आपल्याकडे दारूकडे सुदैवाने तितक्याशा आदराने पाहिलं गेलेलं नाही. निसर्ग, हवामानावर वगैरे असलेल्या नियंत्रणाचेही वेगवेगळे किस्से आहेत. नवनाथांच्या विषयी बोलायचं तर पोस्टची कादंबरी होईल. नाथपंथी संतांचे चमत्कारही कमी नाहीत.

ज्ञानेश्वरांचा विषय घेतला, तर त्यांच्या नावावर भिंत चालवण्याचा....नव्हे उडवण्याचा....चमत्कार नोंदवला गेलेला आहे, पण आज आपण एका वेगळ्या चमत्काराबाबत बोलणार आहोत. सगळ्या जिवंत प्राण्यांत परमेश्वरी तत्त्व आहे असं त्यांनी जेव्हा प्रतिपादन केलं तेव्हा त्यांची चेष्टा झाली. त्यांना आव्हान देण्यात आलं की बाबा रे हे खरं असेल तर  ‘तो जो पलीकडे पखाल वाहत आहे, त्या रेड्यासही ज्ञाना म्हणतात. तर त्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारले तर तुझ्या पाठीवर वळ उठतील काय?’ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, ‘तोही माझा आत्माच आहे. उठतील  पाठीवर वळ.’ त्या रेड्यावर आसूड मारले गेले. त्यांचे वळ खरोखरच ज्ञानदेवांच्या पाठीवर उठले.

येशू ख्रिस्ताने पण असं काही केलं असतं तर मजा होती. म्हणजे त्याला मारलेल्या फटक्यांच्या वेदना ती सुनावणार्‍या गवर्नर पिलातला होणे, डोक्यावर ठेवलेल्या काटेरी मुकुटामुळे त्याच्यावर आरोप करणार्‍या ज्यू धर्मशिक्षकाच्या डोक्यावर जखम होऊन त्यातून रक्त वाहणे, किंवा उचललेल्या क्रूसाच्या वजनाने कुणीतरी भलतंच वाकणे. असं झालं असतं तर येशू ख्रिस्ताने समजा तिथेच स्वतःला काहीही घोषित केलं असतं तरी झाडून सगळे त्याच्या पायाशी लोळण घेऊन ख्रिस्ती झाले असते.  नंतरच्या काळात ख्रिस्तपूजा केल्यामुळे ज्या अगणित ख्रिश्चन लोकांना तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्ते भयानक पद्धतिने मरण पत्करावं लागलं ते सगळे ख्रिस्ती बनल्यावर शांततेत दीर्घायुषी होऊन जगले असते.

ज्या येशूमुळे इतके लोक मेले त्यांची जबाबदारी येशूच्या माथी येत नाही का?

जो स्वतःला वाचवू शकला नाही तो इतरांना काय वाचवणार? घंटा?

=============================
मराठी स्वैर भाषांतरः मंदार दिलीप जोशी

अधिक ज्येष्ठ शु. ११, शके १९४०

मूळ हिंदी पोस्टः Anand Rajadhyaksha
=============================

Friday, May 11, 2018

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

"आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी

हे शब्द फक्त प्रेम किंवा सामाजिक औपचारिकता नाहीत. हे समाजशास्र किंवा मानसशास्त्रात सांगितलेले सिद्धांत प्रत्यक्षात सिद्ध करायची उदाहरणे देखील नव्हेत.

हे शब्द म्हणजे धर्माचे प्राण आहेत. भारताचा आत्मा आहे.

दवबिंदूंसारखे मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला हलकेच भिजवून शीतलता प्रदान करणारे हे शब्द साधारण साडेपाच वर्षांपुर्वी ऐकल्याचं आठवतं.

२०१२ सालच्या थंडीतली गोष्ट आहे. नवी दिल्ली येथे IBTL भारत संवाद च्या कार्यक्रमात आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी,श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी यांच्या आधी एक अपरिचित गृहस्थ मंचावर आले.

श्री रामअवतार शर्मा जी।

सीतामाता, प्रभू श्रीराम, आणि लक्ष्मण यांच्या पदचिह्नांचा माग काढत अयोध्या ते रामेश्वरम् आणि तिथून जनकपुर पर्यंत चक्क सायकल दामटवत आले होते. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की त्यांच्या मार्गातील वनवासी बंधूभगिनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल असे बोलत होते जणू काही वेळापूर्वीच राम तिथून पुढे गेले असावेत.

जनकपुरात त्यांना आलेल्या एका सुंदर अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणतात:

जनकपुरच्या मंदिराच्या महंतजींना मी भेटायला गेलो, तेव्हा मी त्यांचा कुणीच लागत नसतानाही एखाद्या जवळच्या नातेवाईकाचं करावं तसं त्यांनी माझं आदरातिथ्य केलं. एक संपूर्णपणे अनोळखी व्यक्ती असूनही!

मी जेव्हा तिथून निघालो, तेव्हा त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवलं. मला वाटलं, मंदिरातला अंगारा असेल. आगाऊपणे उघडून बघितलं तर त्यात शंभराची नोट होती! मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की "बाबाजी मी तर एक गृहस्थ आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, नीट चाललंय सगळं, मग तुमच्या सारख्या महात्म्याने मला पैसे का द्यावेत?"

बाबाजी म्हणाले, "सीतेला काय म्हणता तुम्ही?"

मी म्हणालो, "सीतामाता...सीता आई आहे आमची."

त्यावर बाबाजी एकदम मान उंचावून गर्वाने म्हणाले, "अरे सीता माझी मुलगी आहे. आजोळी आला आहेस, रिकाम्या हाताने कसं जाऊ देणार?"
_________

श्री रामअवतारजींनी जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा ऐकणार्‍यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसली. मनात दाटलेल्या भावनांनी गंगाजमुना रूप घेऊन वहायला सुरवात केली.

आम्ही कुठे बाहेर गेलो, फिरायला गेलो, तीर्थक्षेत्री गेलो, कुठेही गेलो की माझे बाबा नेहमी म्हणायचे, "लोकांकडे एवढी श्रद्धा आणि ऊर्जा येते कुठून? त्यांच्यात एवढी विजिगिषा येते कुठून? काय आहे ती शक्ती? त्या स्त्रोताचा शोध घे!"

एकदम काहीतरी मनात चमकलं. मी वळून बाबांकडे बघितलं....त्यांचेही डोळे पाणावलेले होते.

हीच शक्ती आहे जिने सनातन धर्माचं मूळ सनातन स्वरूप जपलं आहे. सकाळी कॉलनीत झाडू मारणार्‍या मावशींना माझी, "राम राम मावशी, कशा आहात?" अशी आरोळी ऐकू आली नाही की ताडकन त्यांचा ठेवणीतला टोमणा ठरलेला असतो. त्यांना आणि मला जोडणारा माझा राम आहे. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेचं चित्र गल्ल्यावर लाऊन लोकांची पादत्राणं शिवणारे काका याच सनातन धर्माला बळ देत असतात. प्रभू रामचंद्र आणि सीतामातेला भेटायला आलेल्या यात्रेकरूंच्या सेवेकरता मोठ्यातले मोठे श्रीमंत, अनवाणी धाव घेतात. त्यांच्यात आणि या तीर्थाटन करणार्‍या यात्रेकरूंच्यात पैसा, जात, पद, ओळखपाळख वगैरेंचा काही संबंध नसतो. ती सगळी प्रभू रामचंद्र आणि सीतामातेची लेकरं असतात.

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जेव्हा नमोंना दमात घेतात तेव्हा म्हणतात, "चार वर्ष साहेबांचं तोंड नाही बघितलं, आता आलेत आजोळच्या दारात आजीच्या डबोल्यावर डोळा ठेवून! हुं!!" या शब्दांत मला सनातनाला एकत्र बांधणारं हेच समान सूत्र दिसतं.

याचं आणखी एक उदाहरण रामअवतारजींनी दिलं. १९४७च्या आधी जनकपुरकडून अयोध्या प्रशासनाला काही रक्कम पाठवली जायची, जी राजर्षी जनक महाराजांकडून श्रीरामांना भेटीदाखल दिलेल्या जमीनीतून आलेल्या उत्पनातून दिली जायची. शतकानुशतकं चाललेली ही परंपरा १९४७ नंतर "स्वतंत्र" भारताच्या सरकारने बंद केली. जणू दोन देशांतल्या नातेसंबंधांना तिलांजली दिली, तो मान संपुष्टात आणला.

जेव्हा कम्युनिट चीन भारताच्या पूर्वोत्तर राज्यांत आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने बौद्ध प्रतीकांना अस्त्रासारखं वापरून घेत होता, आम्ही "सेक्युलर स्टेट" होण्याचं प्रदर्शन करत आमचे जोडलेले संबंध विसरत आपल्याच माणसांना गमावत होतो.

मधे कुठेतरी हरवलेलं हे सूत्र आज परत मिळाल्यासारखं वाटतंय.

संपूर्ण भारतीय उपखंडासह दक्षिण पूर्वेकडचे समुद्राने वेढलेले देश उदाहरणार्थ कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलँड, सिंगापुर वगैरे देश यांना मोत्यांची उपमा दिली तर या मोत्यांना ओवणारा बारीकसा दोरा कुठला, याची जाण भारताच्या सद्ध्याच्या पंतप्रधानांना आहे. म्हणूनच जेव्हा ते नेपाळचे पंतप्रधान खड्ग प्रसाद शर्मा ओली यांना "मेरे भाईसाहब" म्हणतात तेव्हा ते संबंध निव्वळ योगायोगाने, भौगोलिक परिस्थितीमुळे झालेल्या नैसर्गिक शेजार्‍यांमधले उरत नाहीत तर "आजोळ" आणि "मुलीचं सासर" यातले संबंध होऊन जातात.

याच मुळे सनातन भारताचं अस्तित्व अभंग आहे. बाकी दोन देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांमधे काय खेचाखेची चालायची ती चालूदे, ती चालतच राहणार. देशादेशात माणसं रेषा आखतात, त्या खोडल्याही जाऊ शकतात.

पण श्री रामनाम नामक सेतू ज्याने ओळखला, ज्याच्या मनःचक्षुंना दिसला, तो या समान सूत्राशी जोडला गेला किंवा त्याने स्वतःला जोडून घेतलं, असं समजा.

आता फक्त अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीची वाट बघुया.

बोला सियावर रामचंद्र महाराज की जय.

श्री रामअवतार शर्माजी यांचं वक्तव्य या लिंकमधे विशेषतः ७:३० आणि ८:१५ मिनीटे यांमधे पहा:


https://www.youtube.com/watch?v=gVSP8engVjY&feature=youtu.be



मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)
मराठी रुपांतर: © मंदार दिलीप जोशी
_____________________________________________

मूळ हिंदी लेख:  © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

"नाना के घर आए हो, खाली हाथ कैसे जाओगे?"

ये शब्द महज़ स्नेह या लोक व्यवहार नहीं हैं! ये समाजशास्त्र या मानसशास्त्र को साधने की कला का उदाहरण भी नहीं हैं!

ये शब्द धर्म का प्राण हैं। भारत की आत्मा हैं!

आज से साढ़े पाँच वर्ष पहले सुने थे, तब से ओस की बूंदें बनकर हृदय को सींचते आए हैं... ये शब्द!

2012 की सर्दियाँ थीं। नई दिल्ली में आयोजित IBTL भारत संवाद प्रारंभ हुआ। (आदरणीय): श्रीमति निर्मला सीतारमण, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, श्री महेश गिरी, श्री शेषाद्रि चारी, श्रीमति मीनाक्षी लेखी इत्यादि नामों से पहले एक अपरिचित सज्जन मंच पर आए...
रामअवतार शर्मा जी।

साइकल से सीता-राम-लक्ष्मण के पदचिह्नों का अनुसरण करते हुए अयोध्या से रामेश्वरम् और जनकपुर तक यात्रा कर आए थे।

उन्होंने गाथा बताई.. कैसे राह भर के वनवासी श्री राम के विषय में यूँ बात करते मानों कुछ समय पहले ही राम वहाँ से होकर गए हों!

जनकपुर के विषय में एक सुंदर घटना कही। उन्हीं के शब्दों में:
__________
"जनकपुर का जो मंदिर है.. उसके महंत जी के पास मैं गया। उन्होंने मुझे रिश्तेदार की तरह रखा। अनजान आदमी को! जब मैं चलने लगा, उन्होंने मुझे एक लिफाफा दिया। मैंने सोचा, बाबा ने भभूत दी होगी! फिर मैंने बेईमानी से खोलकर देखा तो उसमें 100 रुपए का नोट था !!!
मैंने पूछा: बाबा मैं तो गृहस्थ हूँ, मेरी दाल रोटी चल रही है.. आप महात्मा होकर मुझे पैसे क्यों देते हैं?

बाबा बोले- सीता को क्या मानते हो?

मैंने कहा- सीता हमारी माँ है।

तो वो बड़े गर्व से बोले-सीता मेरी बेटी है। और तुम नाना के घर आए हो, खाली हाथ जाओगे क्या? "
_________

मुझे याद है... यह सुनकर सबकी आँखें जगमगा उठी थीं। भावों ने अश्रुओं का रूप धर लिया था!

अक्सर बाऊ 'जन दर्शन' कराते हुए कहते थे... "लोक इतनी श्रद्धा और ऊर्जा कहाँ से पाता है? यह जीवट कहाँ से आता है? वह शक्ति क्या है? उस स्रोत को खोजो!"

लगा कि जैसे 'स्रोत' का पता मिल गया है! मैंने पलटकर बाऊ को देखा.. उनकी भी आँखें नम थीं।

यही शक्ति है जो सनातन को सनातन रखे हुए है। सुबह सकारे कॉलोनी में झाड़ू देती, कचरा उठाती काकी को यदि मेरा " राम-राम सा। कैसे हैं ?" सुनाई ना दे तो फट से ताना मिल जाता है। उन्हें और मुझे मेरा राम जोड़ता है। सीताराम का चित्र अपने गल्ले पर लगाकर जूते सिलते बाऊजी सनातन को संबल देते हैं। सीताराम के नाम पर बड़े-बड़े धनिक श्रेष्ठी , जातरुओं की सेवा को नंगे पाँव दौड़ जाते हैं। उनमें और जातरुओं में धन, जाति, पद, परिचय का संबंध नहीं है.. पर सब सीताराम के बेटे-बेटी हैं।

आदरणीय गिरधारी लाल गोयल जी जब नमो को उलाहना देते हैं : "चार साल से पापाजी का तो मुंह तक नहीं देखा ,अब जेब खर्च के लिए नानी की गुल्लक पर निगाह गढ़ा के चल दिए ननसाल? हुँह!" तब मुझे यही सम्बन्ध सूत्र नज़र आता है। :)

इसका एक और उदाहरण राम अवतार जी ने दिया था। 1947 से पहले तक जनकपुर से अयोध्या प्रशासन को कुछ राशि भेजी जाती थी जो राजा जनक द्वारा अयोध्या को उपहार में दी भूमि से मिलती थी। सहस्त्राब्दियों की इस परंपरा को 47 के बाद बंद कर दिया भारत सरकार ने। दो देशों के मध्य रिश्तेदारी का मान खत्म कर दिया!

जब कम्युनिस्ट चीन उत्तर-पूर्वी भारत में अपना प्रभाव बढ़ाने के लिए बौद्ध प्रतीकों को अस्त्र बना रहा था, हम अपने रक्त संबंध भुलाकर 'सेक्युलर स्टेट' होने का प्रदर्शन कर अपनों को खो रहे थे।

मध्यांतर में खोया वह सम्बन्ध सूत्र आज पुनः मिला है।

भारत के वर्तमान प्रधानमंत्री को संपूर्ण भारतीय उपमहाद्वीप, दक्षिण पूर्व व महासागरीय देशों जैसे कंबोडिया, वियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, थाईलैंड, सिंगापुर इत्यादि को जोड़ने वाले इस धागे का पता है।

जब वह नेपाल के प्रधानमंत्री खड्ग प्रसाद शर्मा ओली को 'मेरे भाईसाहब' कहते हैं तो सम्बंध केवल संयोग से भौगोलिक पड़ोसी होने का नहीं रह जाता, 'नाना का घर' और 'बेटी का ससुराल' वाला हो जाता है।

इसी से सनातन भारत का अस्तित्व अखंड है । बाकी विदेश मंत्रालयों के मध्य खींचातानी का क्या है,वह तो चलती रहती है। इंसानों की खींची लकीरें बनती और मिटती रहती हैं।

श्री सीताराम नाम सेतु है। जो समझ गया सो जुड़ जाएगा, जोड़ लेगा।

बस अब अयोध्या में भव्य मंदिर की प्रतीक्षा है।

जयतु श्री सीता राम।

[ * देखें श्री रामावतार शर्मा जी का वक्तव्य। विशेषतः 7मिनट 30 सेकण्ड और 8:15 का भाग। ]

- © तनया प्रफुल्ल गडकरी (https://www.facebook.com/tanaya.gadkari/posts/1845350532199281)

Monday, April 30, 2018

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

मागे अमेरिकेतील सु/कु प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत मॅलरी मिलेट यांच्या भगिनी केट मिलेट यांनी लिहीलेला एक लेख शेअर केला होता. आज इंग्लंडमधल्या एक प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या जॉनेट कॉप्फरमॅन यांनी स्वतः व्यक्त केलेल्या भावना तुमच्यापुढे मांडतो आहे. (या लेखाचा स्वैर अनुवाद)

---------------------

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

आजच्या महिलांना भेडसावणारी भावनिक पोकळी पाहून एकोणीसशे साठच्या दशकापासूनच्या प्रसिद्ध स्त्रीवादी (फेमिनिस्ट) जॉनेट कॉप्फरमॅन यांनी व्यक्त केलेल्या भावना.

माझ्या नातीचा अँबर अ‍ॅनचा जन्म झाल्यावर काही तासातच तिला मी माझ्या हातांत घेतलं आणि छातीशी कवटाळलं. त्याच वेळी मनात दाटलेल्या असंख्य गुंतागुंतीच्या भावनांनी काहूर माजवलं, मी पार गोंधळून गेले. मला तेव्हा नक्की काय वाटत होतं हे शब्दात वर्णन करणं कदाचित अवघड आहे, कदाचित नातीच्या जन्मामुळे झालेला उन्मुक्त आनंद आणि तिच्या भविष्याची धास्ती यांचं मिश्रण असं त्या भावनांचं वर्णन करता येऊ शकेल.

माझं पहिलं नातवंडं. अतिशय बांधेसूद शरीर, डोळ्यांत असलेली चमक, माझ्या बोटांत हळूच गुंतलेली तिची बोटं - आई कशाला, आजीलाही ओळखतात बरं का बाळं! अँबरचा जन्म हा एक चमत्कार मानावा लागेल. अर्थात, जन्माला आलेलं प्रत्येक सुदृढ बाळ हे एक चमत्कारच असतं, पण अ‍ॅम्बरच्या आईला, म्हणजे माझ्या सूनबाई ईव्हाला गर्भाशयाच्या अंतःस्तराचा क्षोभ (एन्डोमेट्रिओसिस) हा आजार असल्याने तिला आपण कधी आई होऊ शकू असं वाटतंच नव्हतं. शिवाय त्यांच्या लग्नाच्या वेळी दोघांची वयं पन्नाशीच्या पुढे होती - माझा मुलगा इलियास होता ५२ वर्षांचा आणि ईव्हा होती ५० वर्षांची. त्यामुळे मला नातवंडांची कितीही हौस असली तरी माझ्या वयाची सत्तरी ओलांडल्यावर मी ती आशा जवळजवळ सोडून दिली होती. आणि मग तो चमत्कार झाला. माझ्या पंचाहातराव्या वाढदिवसाला मला ईव्हाने मला गोड बातमी दिली आणि या संपूर्णपणे अनपेक्षित पण सुखद धक्क्याने मी खुर्चीवरुन जवळजवळ पडलेच. ईव्हाला दिवस गेले होते!

लहानगी अँबर हलकेच माझ्या कुशीत शिरत असताना मला तो दिवस आठवत होता, आणि मनात तो भावनांचा कोलाहल गोंधळ घालत होता. नातीच्या जन्माने मनात निर्मळ आनंद दाटण्याऐवजी भावनांचं जरासं कटूगोड असं मिश्रण भरून राहिलं होतं. आता आम्ही तिचा हात धरू, एखाद्या कुंभारासारखं तिच्या वकूबानुसार तिच्या आवडीनिवडींना आकार देऊ, पण पुढे काय? तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय? का असं वाटत होतं मला?

त्याचं कारण होतं त्याच दिवशी वर्तमानपत्रात मी वाचलेली एक बातमी. शाळेत जाणार्‍या मुलींना शारिरिकदृष्ट्या अक्षम असतानाच त्यांच्याच वयाच्या मुलामुलींकडून कौमार्य गमावण्याची जबरदस्ती कशी केली जाते याचा उल्लेख त्यात होता. कौमार्य गमावणं ही गोष्ट काहीतरी मोठी डिग्री मिळवावी अशा पद्धतीने इकडे मिरवतात. त्याच बातमीत पुढे अनेक अस्वस्थ करणार्‍या गोष्टींचं वर्णन होतं — किशोरवयीन मुलामुलींमध्ये झालेला नैराश्याचा (depression) प्रादुर्भाव, त्यातून स्वतःलाच इजा करुन घेणं, खाण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या की जवळजवळ त्याला कुपोषण म्हणता येईल अशी परिस्थिती, शाळेत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळासोबत्यांकडून होणारा क्रूर मानसिक छळ (bullying), भ्रमणध्वनी (मोबाईल) वरुन होत असलेली लैंगिक स्वरूपाच्या संदेशांची देवाणघेवाण (sexting), आणि एकंदर लैंगिक बाबतीत निर्माण केला जाणारा गोंधळ. या गोष्टींना अधिकाधित किशोरावस्थेतली मुलं बळी पडत असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.

हे फार भयंकर होतं. आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रीय असताना पुढच्या पिढीसाठी - विशेषतः पुढच्या पिढीतील आमच्या मुलींसाठी एका उज्ज्वल भविष्याची कल्पना केली होती. एक असं जग ज्यात स्वप्न बघायला आणि ती अंमलात आणायला आकाश कमी पडेल, आपले निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यातून प्रगती साधता येईल, आणि कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधींची समान उपलब्धता असेल. बास, याच गोष्टींसाठी मी आणि अनेक स्त्रीयांनी साठच्या दशकात तीव्र लढा दिला होता. अशाच जगाची कल्पना आमच्या मुलींसाठी आम्ही केली होती.

जॉनेट कॉप्फरमॅन पुढे म्हणतात की आज याच स्त्रीवादाने आजच्या मुलींच्या आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे ते पाहून मी हादरून गेले. समानतेचा लढा आम्ही स्त्री"वादा" कडे घेऊन जाण्याने आजच्या मुलींना नक्की फायदा झालाय की नुकसान हे तपासणं मला गरजेचं वाटू. माझ्या मते दुर्दैवाने आजचा काळ हा महिलांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत उदास आणि रोगट असाच आहे.

लैंगिक सूख हे दैवी आनंद देणारं असायला हवं. शरीराला मिळणार्‍या सुखाचा मार्ग हा मनातून जायला हवा. पण आज सेक्सचा फक्त शारीरिक कंगोराच उरला आहे. दुर्दैवाने दैनंदिन आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागाला पॉर्न संस्कृतीने ग्रासलं आहे. याचं मूळ साठच्या दशकाती स्त्रीवादी आंदोलनांचा भाग असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हाकांत आहे. हवं तितकं शारीरिक सूख मिळवा, तुम्हाला हव्या त्या व्यक्तीबरोबर ते मिळवा, एकाने समाधान झालं नाही तर अनेक व्यक्तींबरोबर झोपा, तडस लागे पर्यंत जेवता तसं एकमेकांची शरीरं भोगा, ओरबाडा.

प्रणयाराधन आणि शय्यासोबतीतल्या अत्यंत खाजगी असायला हव्यात अशा गोष्टी आज खुलेपणाने मोठ्या पडद्यावर दिसतात. छोट्या पडद्याने आपल्या मोठ्या भावाला या बाबतीत केव्हाच मागे टाकलं आहे. इकडे आयटीव्ही टू वाहिनीवर उघड उघड स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा एक प्रेमाचं बेट (Love Island) नावाचा रिअ‍ॅलिटी शो होऊन गेला. शिसारी येणारी गोष्ट म्हणजे त्यात भाग घेणारे लोक माणसं आहेत की शरीरं भोगणारे यंत्रमानव असा प्रश्न पडावा. [आपल्याकडे बिग बॉस या कार्यक्रमाचं रूपांतर लवकरच अशाच हिडीस शो मध्ये येत्या काही वर्षातच होईल अशी मला खात्री आहे]

काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या सगळ्याच पारंपारिक भूमिका आज वैचारिक तिरस्काराचा विषय झाल्या आहेत — इतक्या की एक काळ असा होता की टीव्हीवर जाहीरातींतून गृहिणी आणि आई या दोन भूमिकांत स्त्री दिसूच नये असा अचाट अलिखित नियमच ठरून गेला होता. का? तर म्हणे स्त्री आणि पुरुष यांच्या "जुनाट" आणि "बुरसटलेल्या" पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (gender stereotyping) होऊ नये म्हणून.

स्त्रीमुक्तीवादाच्या चळवळींनी महिलांना प्रगतीच्या अनेक संधी नक्कीच मिळवून दिल्या, पण त्याच बरोबर आजचं जगणं स्त्रीमुक्तीवादाने अधिक संघर्षपूर्ण, वेदनादायी, किचकट आणि मनःशांती हिरावून घेणारं बनवल्याने त्या संधी या अशा गोष्टींमुळे केव्हाच खुज्या ठरल्या आहेत.

आज मला आम्ही त्या काळी दिलेल्या घोषणा आठवतात, "स्त्रीयांनो, आपले ब्रा जाळा, मिनीस्कर्ट घाला. मुक्त व्हा!" पण खरंच आजची स्त्री मुक्त आहे का? अशा घोषणांनी नक्की काय साध्य केलं? व्हिक्टोरियन काळातल्या कपड्यांच्या थरांनी गळ्यापासून पायापर्यंत गच्च आवळलेल्या गृहिणीचा प्रवास आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडायला सोकावलेल्या मुलींपर्यंत झाला तो अशाच घोषणांच्या प्रभावाने. पन्नासच्या दशकात आपले पायही झाकलेले हवेत म्हणून स्त्रीया बॉबी सॉक्स या विशिष्ट प्रकारचे पायमोजे घालत असंत. त्या स्त्रीयांवर हे बंधन होतं, आजच्या मुलींवर अधुनमधून एखादा तरी कमी कपड्यांतला, तोंडाचा चंबू करुन काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर टाकणं अनिवार्य वगैरे आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.

दैवदुर्विलास असा की एकीकडे स्त्रीस्वातंत्र्याचं कारण पुढे करुन इंग्लंडमधल्या बहुसंख्य समाजातल्या महिलांपैकी अनेक जणींचा कल हिणकस पद्धतीने शरीरप्रदर्शन करण्याकडे आहे, दुसरीकडे त्याच इंग्लंडमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य असलेल्या लोकसंख्येतील स्त्रीया मात्र आजही कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित मर्यादा पाळताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक स्त्री म्हणून आमच्या शरीराचं पावित्र्य जपण्यासाठी, आमची स्पेस जपण्याकरता आम्ही असं करतो. आहे की नाही गंमत? यांच्या पैकी कोण बंधनात आहे आणि कोण मुक्त आहे?

खूप जास्त लांबीचा सुका बोंबिल वाटावा असं पोट खपाटीला गेलेलं, हाडं दिसू लागलेलं, गालफडं बसलेलं, आणि डोळे निस्तेज आणि खोल गेलेलं कुपोषित शरीर असणार्‍या सेलिब्रिटींचं अनुकरण करण्याचा रोग समाजात पसरेल अशा भविष्याची कल्पना आमच्यापैकी कुणीच करु शकलं नव्हतं.

शरीर आणि मन यांना एकत्र वाढू देण्याऐवजी वेळेआधीच दिलं जाणारं लैंगिक "शिक्षण" आज मुलांच्या मनातला गोंधळ वाढवण्याचं आणि त्यांना अकाली मोठं करण्याचं काम काम करत आहे. शरीराची पूर्ण वाढ होण्याअगोदरच आजच्या मुलींना लहान ब्रा/बिकीनी घालायला आज उद्युक्त केलं जातं. अर्वाच्य शब्द आणि लैंगिक व्यवहारांचं एक मोठं जग आज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आज मुलांना नासवतंय.

आमच्या काळात एक आई म्हणून असलेल्या परीक्षेत नापास होणं, नको असलेलं गर्भारपण, अतिरिक्त मद्यपान या आणि तत्सम चिंता अगदीच मिळमिळित वाटाव्यात अशा भयानक चिंता संधी, पर्याय, आणि प्रगतीच्या अगणित संधी आणि स्वातंत्र्याची लयलूट असलेल्या आजच्या जगात मला माझ्या अँबर बद्दल आज भेडसावतात.

तरुणपणात सळसळत्या रक्ताच्या धगधगत्या आदर्शवादाची झिंग डोक्यात घेऊन त्याकाळी आम्ही दिलेल्या स्त्रीवादी लढ्यांनी मात्र आजच्या मुलींमध्ये "वाद" तेवढा शिल्ल्क ठेवला आणि त्यांच्यातल्या स्त्रीलाच मारुन टाकलं. एक स्त्री म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं अत्यंत अमूल्य, अद्वितीय, आणि अलौकिक असं काहीतरी आम्ही हरवून बसलो आहोत.

माझा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झाला. युद्ध संपल्यावर मला घेऊन आई आणि बाबा लंडनला परतले. त्याकाळी शालेय शिक्षण हे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुम्ही पुढे कुठल्यही क्षेत्रात गेलात तरी न बिचकता आत्मविश्वासाने काम करत यावं या दृष्टीने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करावा यावर भर असे. कालांतराने वयाच्या चौदाव्या वर्षाच्या आसपास बॉयफ्रेन्ड आयुष्यात आले, तरी तेव्हा त्या नव्या नात्यात सेक्स करायलाच हवं असा कोणताही वैय्यक्तिक किंवा सामाजिक दबाव आमच्यावर नव्हता.

बॉयफ्रेन्ड सिनेमाला घेउन गेल्यावर तिथल्या अंधारात घेतलेल्या चोरट्या चुंबनांपलीकडे कधी आमची मजल जात नसे. आणि पहिलं चुंबन मिळवण्यासाठी सुद्धा बॉयफ्रेन्ड मंडळींना भरपूर प्रणयाराधन करावं लागे. हां, आणि आम्ही गरमागरम प्रेमपत्र सुद्धा पाठवायचो बरं का! आपलं कौमार्य जपणं हे त्या काळी किमान साखरपुडा होईपर्यंत केलं जायचं किंवा किमान लग्नाचं विश्वासार्ह आणि ठाम आश्वासन मिळेपर्यंत तरी. आपल्या शरीर असं का, सेक्स म्हणजे काय वगैरे ज्ञान क्वचित आईकडून तर बरंचसं चोरून वाचलेल्या पुस्तकांतून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळायचं. एक गोष्ट मात्र आमच्या पापभिरू मनावर कोरली गेली होती, ती म्हणजे कितीही इच्छा बळावली तरी ती पुर्णत्वाकडे कधीही न्यायची नाही. असं करणं म्हणजे फक्त नको असलेलं गर्भारपण ओढवून घेणं इतकंच नव्हे तर सगळ्यांसाठी ती गोष्ट एका भयंकर दुर्घटने सारखी होती.

आज एखाद्या किशोरवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेन्डने सेक्स्टिंग (sexting) केलं तर त्याच्या उत्तरादाखल आपला एक उत्तान कपडे घातलेला हॉट सेल्फी पाठवावा की आणखी काही करावं असा प्रश्न पडतो. त्यात तिला समवयस्कांकडून एकाहून एक भयानक असे सल्ले मिळत असतात. जणू काही त्या वयातल्या एखाद्या मुलीने करायच्या या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत.

अँबरने या गोष्टी सहजपणे अंगिकाराव्यात असं मला वाटतं का? एका मुलीने करायच्या या अगदी सामान्य गोष्टी आहेत असं तिला वाटावं का? तिला कधी एखादं सुंदर प्रेमपत्र मिळेल की तिला फक्त शरीराची भूक असलेल्या भावनाशून्य नात्यांना तोंड द्यावं लागेल? ज्या मुलींच्या वाट्याला या गोष्टी येतील, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. स्वतंत्र आयुष्य जगायच्या नादात स्वैराचाराची बंधनं लादून घेतली की काय होतं याची आजची पिढी हे उदाहरण आहे.

आमच्यात आणि आजच्या काळात एक मूलभूत फरक असा की आम्हाला मर्यादांची जाणीव होती. काही वेळा याच मर्यादा जाचक वाटल्या तरी आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ठावूक असल्याने आमचा पाय कधी घसरला नाही. आमच्या आईवडिलांशी आमचे कडाक्याचे वादही व्हायचे, पण तरीही आम्ही आज्ञाधारक होतो. आपण वेगळं वागलो, तर त्यांना आवडणार नाही हा प्रेमळ धाक होता. माझ्या बाबांना मी काजळ लावलेलं आवडायचं नाही, आणि मी ते मुद्दामून लावून त्यांना डिवचायचे. आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही घर सोडून जाऊ अशी धमकीही आम्ही द्यायचो पण तसं करण्याची हिंमत कधीच झाली नाही. आपण कसे वागलो म्हणजे आईबाबांना आवडेल, हा विचार कायम मनात असायचा.

लोकांनी काय, किती (कमी), आणि कसं खावं हे सांगणारे धंदेवाईक तज्ञ आणि जाहीरातींचा मारा करणार्‍या कंपन्या तेव्हा नव्हत्या. आम्हाला एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं भरपूर जेवायला मिळत असे. मधल्या वेळीतर भूक लागली तर सँडविच मिळत. तरीही आम्ही बारीक होतो, पण कुठल्याही व्यायामशाळा किंवा स्वतःची उपासमार करुन घेऊन नव्हे, तर या बारीकपणामागचं खरं कारण भरपूर चालणे आणि नाचकाम हे होतं. त्यामुळे आमच्या कंबरेचा "कमरा" कधी झालाच नाही. एखादं गुटगुटीत बाळ बघितलं की आपलंही असंच बाळ हवं असं लोकांना वाटायचं, आणि किशोरवयात जरासं जाडसर पोर बघितलं की कुणी हेटाळनी करायचं नाही. मुलींना त्यांच्या शरीरयष्टीवरुन हिणवलं जायचं नाही. आजचा काळ शस्त्रक्रीयेने चरबी काढण्याचा आहे. पण तरीही प्रचंड सुटलेली लठ्ठ शरीरं हा प्रकार त्या काळात सर्रास नव्हताच. दुर्दैवाने वेगवेगळ्या फळांचे रस, बारीक होण्याची घातक औषधं, आणि सूपरफूड यांची रेलचेल असलेल्या आजच्या काळात आजच्या मुली आपल्या शरीराबाबत समाधानी नाहीत.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही काळ नृत्यांगना आणि मॉडेल म्हणून काम केलं. मग न्युयोर्कला गेले आणि संशोधक ग्रंथपाल (research librarian) म्हणून काम केलं. मग लग्न केलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी लंडनला परतले.

निसर्गाच्या विरोधात जाऊन घेतलेला समानतेच्या शोधाबद्दलची माझी अस्वस्थता साधारण १९७९ साली माझ्या The MsTaken Body या माझ्या पहिल्या पुस्तकातून. समानतेचा ढोल वाजवणर्‍या महिलांचा अतिरेक तेव्हाच मला दिसू लागला होता. आज प्रसूतीबद्दल कुठलीही गोष्ट नैसर्गिक पद्धतीने करण्यात बायकांना वाढत्या प्रमाणात वाटणारी भीती आणि "आणल्या जाणार्‍या" कळा या गोष्टी निश्चितच योगायोगाच्या नाहीत.

स्त्री असण्यामागचा आध्यात्मिक आणि शारिरिक आनंद आज यांत्रिकतेत जखडला गेला आहे. मूल जन्माला घालणं यातला आनंद "मा लाईफ मा चॉईस" मुळे केव्हाच हरवला. फार पुर्वी घरी सुईण येऊन मूल जन्माला येताना तुम्हाला मदत करायची. आता पुरुषी ढवळाढवळ वाढल्याने म्हणा किंवा प्रसूती आरामदायक व्हावी या करता औषधांचा मारा वाढल्याने म्हणा, स्त्रीयांना स्वतःबद्दल, स्वतंच्या शरीराबद्दल पुरेसा आत्मविश्वासच उरलेला नाही. समानतेमागे धावता धावता नवर्‍यांनी प्रसूतीदरम्यान हजर राहण्याचं फॅड निघालं आणि प्रसूतीसाठी तज्ञांचा ताफा हजर राहू लागला, आणि स्त्रीयांना आपण हे दिव्य एकटीने पार पाडू शकतो हा विश्वासच उरला नाही. आता मला सांगा, अशा समानतेचा काय उपयोग?

एक गोष्ट मात्र नक्की की पुरुषांची बरोबरी करण्याच्या मागे लागता लागता आज स्त्रियांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आज उरलेलीच नाहीत. मला असं वाटतं की स्त्रीच्या पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (stereotyping) हे खरं तर स्त्रीलाच एक वेगळी ओळख आणि सुरक्षितता प्रदान करतं. मुलं जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं याचा अर्थ तुम्ही जखडला गेला आहात असा नाही, तर तुम्हाला तुमच्या स्त्रीपणाचा सोहळा साजरा करण्याचं. स्वातंत्र्य मिळालं आहे असा होतो.

मला दोन मुलं पदरात असताना मी दोन डिग्र्या घेतल्या, काही काळ शिक्षिकेच्या भूमिकेत शिरले आणि मग लेखक आणि ब्रोडकास्टर म्हणून नाव कमावलं. हे करत असतानाच मी घरही सांभाळत होते. घरच्यांसाठी स्वयंपाक करत होते, मुलांशी खेळत होते, त्यांचा अभ्यास घेत होते आणि कधी कधी या सगळ्याचा ताण असह्य होऊन कोलमडतही होते. पण मी माझ्या मुलांमागे नेहमीच ठामपणे उभी होते. माझ्या आयुष्यातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हे की आयुष्यात असलेले लोक महत्त्वाचे आहेत आणि एक बायको, आई, आणि बाई म्हणून ज्या ज्या म्हणून भूमिका त्यात अध्याहृत असतील त्या सगळ्या भूमिकांसकट माझं तिथे असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे.

मी फक्त ४४ वर्षांची असताना माझा नवरा जॅक्स कर्करोगाने गेला. त्या वेळी तो ६१ वर्षांचा होता. एक आई म्हणून माझ्या मुलीवर मी कदाचित जास्तच भार टाकला असेल, पण त्या वेळी माझ्यात सुपरवुमन घुसली होती, आणि हा शब्द किती फसवा आहे हे आता लक्षात येतंय.

मी आजही "अग्गं बाई, बाईनेच का बरं ही कामं करायची" असा विचार न करता पदर खोचून स्वयंपाकघरात घुसू शकते, झाडलोट करु शकते, आणि घरातली कोणतीही कामं आनंदाने करते. मग ती करताना मी बाहेर कोण म्हणून वावरते त्याचा काहीही संबंध नसतो. रोजची घरातली कामं करणं ही देखील एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून चक्क आध्यात्मिक आनंद मिळवता येतो. जगण्याकरता भरपूर पर्याय समोर उपलब्ध असणं यात आयुष्याची परिपूर्णता नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय.

एक आजी म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या अँबरने असंच आयुष्य जगावं. तिने आयुष्यात काहीही करावं, पण तिला छान स्वयंपाक करता यावा, तिने घरासमोरच्या बागेत शांतपणे बसून पुस्तक वाचावं, उत्तम संगीताची तिला जाण असावी, आणि मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला तिला जाता यावं— आणि मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी तिला भरपूर वेळ मिळावा — जो आजच्या मुलींकडे उरलाच नाहीये. समानतेच्या मागे जाताना तिने दारूत स्वतःला बुडवून घेऊ नये आणि निरर्थक शारीरिक संबंधांनी स्वतःला नासवूनही घेऊ नये. तिने संवेदनक्षम, दयाळू, आणि सर्जनशील असावं पण त्याही पेक्षा एक बाई म्हणून आत्मविश्वासाने वावरावं. पुरुषांची बरोबरी करायला न जाता तिने आपलं स्त्रीत्व जपावं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा सोहळा साजरा करावा.

एक स्त्री म्हणून, आई म्हणून देवाकडे लई नाही मागणं !

© मंदार दिलीप जोशी (मराठी रूपांतर/भाषांतर)
फाल्गुन कृ. ७, शके १९३९ | ८ मार्च इसवी सन २०१८

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव: अमेरिकन स्त्रीवादी चळवळीची मुकुटमणी केट मिलेट यांची धाकटी बहीण मॅलरी मिलेट यांच्या शब्दातः

या लेखाच्या सुरवातीलाच मॅलरी त्यांच्या बालपणीची एक गोष्ट सांगतात. हायस्कूल नंतर मॅलरी मिलेटना त्यांच्या शाळेतल्या एका ननने विचारलं की पुढे काय करायचा विचार आहे. मॅलरीने उत्तर दिलं आता स्टेट युनिवर्सिटीत प्रवेश घेईन. यावर ननच्या चेहर्‍यावर पसरलेले उदास भाव पाहून मॅलरीने त्यांना कारण विचारलं. नन म्हणाली, मला वाईट वाटतं की चार वर्षांनंतर तू एक डाव्या विचारसरणीची नास्तिक बनूनच बाहेर पडशील. मॅलरी म्हणतात, "मला हसू आलं. किती भोळसट आणि बावळट विचार आहेत यांचे." मग मॅलरी विद्यापीठात गेल्या आणि चार वर्षांनी आपल्या सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या केट मिलेट या बहिणीसारख्याच डाव्या विचारसरणीच्या नास्तिक बनून बाहेर पडल्या. त्या ननने वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं होतं.

हा प्रसंग पाहिला तर डाव्यांनी अमेरिकेत किती घट्ट पाय रोवले होते याचा अंदाज येइल. हिटलरने पार्श्वभागावर लाथ मारून हाकललेले फ्रँकफर्ट स्कूलवाले अमेरिकेत पोहोचले आणि तिथे अमेरिकेची संस्कृतिक वाट लावण्याचे काम जोमाने केलं. आज आपण जी अमेरिका पाहतो, जे त्यांचं संस्कृतिक व कौटुंबिक जीवन पाहतो तसं ते नेहमीच तसं नव्हतं. अमेरिकन असले तरी कुटुंबाचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनेही होतंच. डाव्यांच्या क्रिटिकल थिअरीने अमेरिकन संस्कृतीची पूर्ण वाट लावली आणि भ्रष्ट केलं. आता अमेरिका करते म्हटल्यावर त्याचं अनुकरण जगाने करणं हे ओघाने आलंच. आपल्याकडे अशा विचारांचं आकर्षण हे अशा पद्धतीने आयात केलेल्या विचारांचं आहे.

या लेखात मॅलरी आपल्या बहिणीच्याच आग्रहावरुन न्यू यॉर्कला स्थलांतरित झाल्यावाच्या एका प्रसंगाचं वर्णन करतात. केटने त्यांना आपली मैत्रिण लिली कार्पच्या घरी एका कार्यक्रमाला बोलावलं. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षस्थानी असणार्‍या केटने शाळेत घोकून घ्यावी तशी काही उत्तरं घोकून घेतली. ती अशी होती:

"आपण इथे का जमलो आहोत?" - केट
"क्रांती करायला" - सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं.

"कुठल्या प्रकारची क्रांती?" - केट
"संस्कृतिक क्रांती" - सगळे

"आणि आपण ही संस्कृतिक क्रांती कशी करणार आहोत?" - केट
"अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश करुन" - सगळे

आणि अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश कसा करणार?" - केट
"अमेरिकन बापाचा नाश करुन" - सगळे

"आणि अमेरिकन बापाचा नाश कसा करणार?" - केट
"त्याची शक्ती खलास करुन" - सगळे

"आणि ती कशी खलास करणार?" - केट
"लग्नसंस्थेवरची निष्ठा खतम करुन" - सगळे

"आणि ती कशी खतम होणार?"

मॅलरी लिहीतात, की यावर जे उत्तर आलं त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्या म्हणतात, माझा श्वासच अडकला, कानांवर विश्वास बसेना. कोण होते हे सगळे? मी नक्की पृथ्वीवर चाललेल्या कार्यक्रमातच बसले होते की भलत्याच ग्रहावर?

ते उत्तर होतं:
"स्वैराचार, कामुकता, वेश्यावृत्ती, आणि समलैंगिकतेला प्रोत्साहन देऊन (आम्ही लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेला) खतम करणार."

--------------

केटने अनेक पुस्तकं लिहीली, त्यातली अनेक महाविद्यालयांत अभ्यासालाही लावली गेली. केट लवकरच अमेरिकन स्त्रीवादाची मुकुटमणी बनली. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानला जाऊ लागला.

--------------

लेखात मॅलरी आणखी एक मुद्दा मांडतात. त्या म्हणतात की आज मी माझ्या बहिणीच्या नादाला लागून बरबाद झालेल्यांकडे पाहते तेव्हा हृदय विदीर्ण होतं. म्हातारं सगळ्यांनाच एक ना एक दिवस व्हायचं आहे, मात्र या सगळ्या जणी आज स्त्रीवादाची शिकार झाल्याने भीषण एकाकीपणाने ग्रस्त आहेत. त्यांनाही आजी होता आलं असतं, आणि ज्या कुटुंबसंस्थेचा स्वतःच्या हाताने नाश केला तेच नातेसंबंध आज त्यांना हवेहवेसे वाटत आहेत पण ते आता त्या कधीच अनुभवू शकणार नाहीत. मॅलरी या केटच्या बहीण असल्याचं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा "तुझ्या बहिणीच्या पुस्तकांमुळे माझ्या बहिणीचं (किंवा जी कोण असेल तिचं) आयुष्य बरबाद झालं असं अनेकदा ऐकवलं जातं.

आपल्याकडे हिंदूंच्या दुर्दैवाने या इंग्रजी डाव्यांच्या पुस्तकांचे पुरेसे अनुवाद झाले नाहीत (हे डावे उच्चविद्याविभूषित असूनही) पण त्यांच्या कल्पना मात्र इथे राबवल्या गेल्या. त्याने जे नुकसान झालं ते झालंच, आणि अजूनही चालू आहे. संस्कृतिक विध्वंस कसा करायचा या संबंधी फ्रॅकफर्ट स्कुलोत्पन्न घटिंगणांनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कल्पना इकडे राबवून इथल्या डाव्यांनी आपलं भरपूर नुकसानही केलेलं आहे. लव्ह जिहादला याच कारणाने प्रोत्साहन मिळालेलं आहे, पण त्यासंबंधातला लेख पुन्हा केव्हा तरी. दुर्दैवाने आपल्याक्डे हिंदुत्ववादी संघटनांनी बौद्धिक योद्ध्यांना तयार करण्यात अक्षम्य चालढकल केली आणि या पुस्तकांचं भाषांतर केलंच नाही. त्या इंग्रजी पुस्तकांचं देशी भाषांत रूपांतर करायला अजूनही वेळ गेलेली नाही.

देशाला कळायला हवं, की हे विष आहे.

असो. मॅलरी मिलेट यांचा मूळ इंग्रजी लेख तुम्हाला इथे वाचता येईल.
https://www.frontpagemag.com/fpm/240037/marxist-feminisms-ruined-lives-mallory-millett

 https://photos.app.goo.gl/vNZueF3xipoDmOiv1


  © मंदार दिलीप जोशी
     शके १९३९

Friday, April 27, 2018

प्रथम तुज पाहता

प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. सीतामाईंना बघितल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांची अवस्था ही काहीशी अशीच झाली होती. त्या वेळी गौरीपूजनाला सीतामाई उद्यानात आल्या होत्या. अशा वेळी उद्यानात फिरणार्‍या प्रभू रामचंद्र व त्यांचे धाकटे भ्राता लक्ष्मण यांना सीतामाईंच्या एका सेविकेने बघितले आणि सीतामाईंकडे येऊन हर्षभरित भावाने दोन्ही बंधूंचे वर्णन केले. आपल्या त्या सेविकेकडून त्या अयोध्येच्या राजकुमारांचे वर्णन ऐकल्यावर सीतामाई आपल्या सख्यांसह प्रभू रामचंद्रांना बघण्यास आतुर झाल्या.

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि। कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही। मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥1॥

सीतामाई आणि त्यांच्या सेविकांच्या वावराने त्यांच्या बांगड्या, कंबरपट्टा, आणि पैंजणांचा आवाज ऐकून प्रभू रामचंद्रांचं लक्ष तिकडे गेलं. त्या वेळी झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या अवस्थेचं वर्णन गोस्वामी तुलसीदास असं करतातः

अस कहि फिरि चितए तेहि ओरा। सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल। मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥2॥

सीतामाईंच्या मुखचंद्राकडे बघण्याकरता प्रभूंच्या नेत्रांनी चकोर आकार धारण केला आणि ते सीतेकडे स्थिर दृष्टीने पाहू लागले, जणू निमी (राजा जनकाचे पुर्वज) (ज्यांचा निवास मानवाच्या पापण्यात आहे असे मानतात) यांनी मुलगी आणि जावई यांच्यात हा प्रसंग घडत असताना आपण तिथे उपस्थित राहू नये असे वाटून संकोचाने पापण्यांचा त्याग केला आणि त्यामुळे (हलक्या झाल्याने) प्रभू रामचंद्रांच्या पापण्या न मिटता त्या स्थिर राहून ते सीतामाईंकडे एकटक पाहू शकले.

देखि सीय शोभा सुखु पावा। हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई। बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥3॥
सुंदरता कहुँ सुंदर करई। छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी। केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥4॥
सिय शोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥230॥
तात जनकतनया यह सोई। धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं। करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥1॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा। सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता। फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥2॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥3॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी। नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं। ते नरबर थोरे जग माहीं॥4॥

सीतामातेच्या सौंदर्याचे वर्णन मात्र प्रभू रामचंद्र उघड बोलून दाखवत नाहीत. पण ते लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, हीच ती जनककन्या सीता जिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याची कठीण अट आहे. या सीतेला पाहून माझ्या मनात जे चालले आहे त्याचे कारण त्या विधात्यालाच ठावूक, पण हे लक्ष्मणा, माझी ऊजवी पापणी मात्र फडफड करते आहे. पण रघुवंशात जन्म घेतलेल्यांचा हा स्वभावच आहे की ते स्वप्नातही परस्त्रीवर (जी विधिवत आपली झालेली नाही ती) लालसायुक्त दृष्टी ठेवत नाहीत. इथे गंमत पहा, आपल्याला विश्वामित्र ऋषींनी इथे का आणलं आहे याची या दोघांना कल्पना आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या पराक्रमाबद्दल खात्रीही आहे की आपण शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा नक्की चढवू आणि सीतेला पत्नी म्हणून प्राप्त करु. पण त्यांना आपण थोर अशा रघुकुलातले आहोत याची जाणीव आहे आणि त्या कुलाची मर्यादाशील परंपरा राखायची आहे म्हणून आपल्या भावना ते नियंत्रणात ठेऊ इच्छितात.

चितवति चकित चहूँ दिसि सीता। कहँ गए नृप किसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी। जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥1॥

आता सीतामाईंना त्यांच्या सखीने प्रभूंचे वर्णन करुन दोघांच्या दिशेने आणलं खरं पण सीतेला राम दिसेना. आपल्या लहानशा मृगनयनांनी सीतामाई प्रभूंना शोधू लागल्या.

लता ओट तब सखिन्ह लखाए। स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने। हरषे जनु निज निधि पहिचाने॥2॥

त्यांची ही अवस्था न बघवल्याने शेवटी सख्यांनी त्यांचे लक्ष प्रभू व भ्राता लक्ष्मण जिथे होत तिथे वेधून घेतलेच. वेलींच्या आडून प्रभूंचा चेहरा दिसताच सीतामाईंच्या डोळ्यांत अतीव समाधान दाटलं, की जणू त्यांना त्यांचा खजिनाच मिळाला असावा.

थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी। सरद ससिहि जनु चितव चकोरी॥3॥
लोचन मग रामहि उर आनी। दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी। कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥4॥

सीतामाईंचे डोळे आता प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहू लागले. ते रूप डोळ्यांच्या मार्गे हृदयात साठवून घेत तो खजिना बाहेर पडू नये म्हणून की काय सीतामाईंनी डोळे मिटून घेतले.

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
तकिसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाई॥232॥

(इतक्यात एकमेकांशी बोलता बोलता) दोघे बंधू वेलींच्या आडून बाहेर आले. ढगांच्या आडून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे चंद्रदर्शन होते तसेच ते दृश्य होते. प्रभू रामचंद्रांचे सौंदर्य व पराक्रमी व्यक्तिमत्व सीतामाईंना मोहित करुन गेले.

सकुचि सीयँ तब नयन उघारे। सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा। सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥2॥

पण त्याच वेळी आपल्या पित्याने आपल्याशी लग्न करायला ठेवलेली अट आठवून सीतामाई घाबरल्या. प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावर कितीही विश्वास असला तरी मन चिंती ते वैरी न चिंती असे वाटणे साहजिकच होते.

परबस सखिन्ह लखी जब सीता। भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली। अस कहि मन बिहसी एक आली॥3॥

पण अशा प्रकारे बराच वेळ उद्यानात घालवल्याची जाणीव झाल्यावर सीतामाईंची अशी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात मुग्ध झालेली अवस्था पाहून सख्या घाबरून म्हणाल्या की आता फारच उशीर झाला बाई. सीतामाईंना पाहून एका सखीला मात्र चेष्टा करण्याची हुक्की आली. ती म्हणते कशी, आपण उद्या पुन्हा याच वेळी इथे येऊ.

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी। भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने। फिरी अपनपउ पितुबस जाने॥4॥

आणि प्रभू रामचंद्रांना बघण्यात आपण खूपच वेळ घालवला हे लक्षात आल्याने आता आई काय म्हणेल या भीतीने सीतामाईंचा जीव कासावीस झाला आणि त्या प्रभू रामचंद्रांची छबी आपल्या हृदयात साठवून आपल्या राजवाड्यात परतल्या.

म्हटलं होतं ना, 
प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन तुलसीदासच करू जाणोत.

बोला, जय श्री राम !

- मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. नवमी, शके १९३९


Monday, March 5, 2018

गलती शास्त्रों में नहीं

यह चुटकुला अर्थात जोक फिर एक बार व्हॉट्सॅप पर आया:

धरम पिता - असली पिता नहीं
धरम माता - असली माता नहीं
धरम पुत्र  - असली पुत्र नहीं
धरम भाई - असली भाई नहीं
धरम बहन - असली बहन नहीं
लेकिन ऐसी जबरदस्त गलती हुई कैसे?
धरम पत्नी मतलब असली पत्नी.
पता करो शास्त्रों में कहां गलती हुई!!!

😜😝😂😂😷😷

गलती शास्त्रों में नहीं, इस जोक को लिखने वाले के दिमाग में हुई है. जरा तर्क लगाएंगे तो इसमें क्या गलती है ये आप को जल्द समझ आ जाएगा.

माता, पिता, पुत्र, बहन, भाई ये सब खून के रिश्ते होते है. इसी लिये आप जब किसी परिचित को इनमें से किसी रिश्ते की तरह मानने लगते हैं तो उसे धर्म का रिश्ता कहा जाता है, क्योंकी आपने उस इन्सान के साथ उस रिश्ते का धर्म की तरह निष्ठा से पालन करना एवं निभाना चाहते हैं.

धर्म की परिभाषा देते हुए भीष्म पितामह महाभारत में कहते हैं— धारणात् धर्म इत्याहुः धर्मो धारयति प्रजाः। यः स्यात् धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः।। अर्थात्—'जो धारण करता है, एकत्र करता है, उसे ''धर्म'' कहते हैं। धर्म प्रजा को धारण करता है। जिसमें प्रजा को धारण कर एकसूत्र में बाँध देने की सामर्थ्य है, वह निश्चय ही धर्म है।'
कोई स्त्री आपकी पत्नी बनके जन्म नहीं लेती, आप इस नाते को धारण करते हैं. सामान्यतः आपकी पत्नी से आपका कोई खून का रिश्ता नहीं होता. इसी कारणवश जिस स्त्री से आपकी शादी होती है उसे धर्मपत्नी इसीलिये कहा जाता है की आप ने कोई खून का रिश्ता न होते जन्म का बंधन स्वीकार करते हुए उसका शारीरिक एवं मानसिक तौर पर निष्ठा के साथ जीवनभर साथ देने का निर्णय लिया होता है. अर्थात, आपके जिस स्त्री को पत्नी का दर्जा दिया है उसका इस प्रकार साथ देना आपका दायित्व होता है, अर्थात धर्म होता है. जैसे की आपने किसी को अपना पिता या बहन मानकर उस रिश्ते को निभाने का वचन दिया हुआ होता है.

इसी लिये कहा था, गलती शास्त्रों में नहीं, इस जोक को लिखने वाले के दिमाग में हुई है.

हर बात पर राम, सीता, शास्त्र, वेद, पुराण इनपर चुटकुले सुनाना बंद किजीये और ऐसे चुटकुले आयें तो उनको आगे ढकेलना भी.


© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. ४, शके १९३९

श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्

प्रातःकाल में दिनदर्शिका अर्थात कैलेंडर की ओर ध्यान गया और देखा रामनवमी अर्थात भगवान श्री राम का जन्मदिन निकट आ रहा है. इस से कुछ महीनों पहले घटी एक घटना का स्मरण हुआ.

रात्रि के भोजन के कुछ समय पश्चात पलंग पर लेटे लेटे बेटा कहने लगा की पिताजी मै नहीं सोऊंगा, नींद नहीं आ रही है. वो आप कभी कभी गाना सुन रहे थे वो फिरसे लगाईये, थोडी देर सुनूंगा. बहुत अच्छा है, ऐसा गाना तो कोई गा नही सकता." छोटा है, मेरे समझ के अनुसार वह कहना चाह रहा था कि बहुत अनुठा गाना है.

वैसे वो कोई गाना नहीं था, तुलसीदासजी लिखित रामस्तुती "श्री रामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्" थी. मै जो सुन रहा था उसे गायकों ने थोडा तेज गति से गाया था. केवल २ मिनट की होगी. मैने जैसे ही वो लगाई, समाप्त होने से पहले ही मुख पर समाधान के भाव लिये बेटेजी एकदम शांती से सो गये थे.

बहुत अचरज हुआ, इस कारण कि अगर वो सोना नहीं चाहता तो नहीं सोता, चाहे कितनी भी नींद आ रही हो.

कुछ दिनों मे बेटेजी को इसका मराठी में अर्थ बता दिया. रामस्तुती का अर्थ जानकर बेटेजी को भी बडा आनंद आया.

मेरा मानना है हम बच्चों को ऐसी हमारे भगवान, उनके अवतार, तथा ऐतिहासिक व्यक्तियों एवं संस्कृती से जुडी कहानियां, स्तोत्र, या गाने सुनाते रहना चाहीए क्योंकि इस प्रकार के ऑडियो/विज्युअल संस्कार आज के समय में बच्चों मे मन पर गहरा असर करते हैं. फिर न कोई वामी इन पर असर कर पायेगा न अधर्मी.

का कही?!

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. ४, शके १९३९

Sunday, November 5, 2017

लव्ह जिहाद: मुलींनो उघडा डोळे, बघा नीट

बघ मुली, त्याचा धर्म वेगळा, तो पण असा की ज्यात लग्न हे जन्मजन्मांतरीचं बंधन किंवा दोन जीवांचे मीलन, दोन कुटुंबांचा संबंध वगैरे मानला जात नाही. त्यांच्यासाठी लग्न म्हणजे शरीराची भूक भागवण्याचं आणि मुलं पैदा करण्याचं साधन असतं, म्हणून तर चार चार लग्न मान्य आहेत त्यांना!

आपल्या राहणीत, खाण्यापिण्यात, संस्कारात सगळ्यातच जमीनअस्मानाचा फरक आहे गं. आणि लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांचं मीलन नाही ना, या लग्नात ना आपले ना त्यांचे नातेवाईक जोडले जातील. एक तर तुला मुसलमान करतील नाही तर तू मुसलमान होई पर्यंत छळ छळ छळतील. तिथून पुढे तुझा छळ थांबेलच असं नाही.

नाही हो बाबा, तुम्हाला माहित्ये का तो तसा अजिबाताच नाहीये. खूप काळजी घेणारा, प्रेमळ आहे तो. आणि त्याच्या कुटुंबात तर धार्मिक वातावरण वगैरे काहीच नाहीये. त्यांना जात धर्म यांची काहीच पडलेली नाही. खूप उच्चशिक्षित आणि पुढारलेलं कुटुंब आहे त्याचं, आणि तो तर एक यशस्वी डॉक्टर आहे. आणि बाबा, आमचं किनै एकमेकांवर खूप प्रेम आहे.

कोणत्याही हिंदू मुलीने मुसलमान मुलाशी लग्न करायची इच्छा प्रदर्शित केल्यावर तिच्यात आणि तिच्या पालकांत होणारा हा संवाद प्रातिनिधिक म्हटला पाहीजे. असाच काहीसा संवाद जमशेदपूर शहरात राहणारे आणि टाटा स्टीलचे निवृत्त कर्मचारी श्री अरुण कुमार यांच्यात झाला असला पाहीजे.

आता शक्यतेकडून सत्यतेकडे येऊया.

आदित्यपूरमधे असलेल्या मेड्रीटीना हॉस्पिटलमधे मिर्झा रफीक हक हा डॉक्टर आणि चयनिका कुमारी व्यवस्थापिका म्हणून काम करत. सहवासातून "प्रेम" निर्माण व्हायला वेळ लागला नाही. तीन वर्ष चाललेल्या या प्रेमसंबंधांची परिणीती लग्नात व्हावी असं आता चयनिकाला वाटू लागलं होतं.

पण रफीकची पहिली अट अर्थातच चयनिकाने इस्लाम कुबूल करावा, मग बाकीचं पाहू अशी होती. लग्न करायचं असेल तर धर्म कशाला बदलायला हवा असा प्रश्न पडलेली चयनिका रफीकला ती त्याच्या "प्रेमात" आकंठ बुडालेली असल्याची जितकी खात्री पटवून द्यायची, तितकं रफीक तिला ती राफीकशी एकनिष्ठ नसल्याचे आरोप करायचा.

रफीकच्या प्रेमात आंधळी झालेली चयनिका मग आपल्या एकनिष्ठ असण्याचे आणि रफीक करत असलेल्या घाणेरड्या आरोपांतून निर्दोष असण्याचे पुरावे हॉटेल जिंजरच्या एका खोलीतल्या बेडवर देऊ लागली. तब्बल तीन दिवस हा प्रकार चालू होता. मग असंच एकदा रफीकची बोटं तिच्या केसांतून फिरू लागली. के हळू हळू गळ्यावर स्थिरावली. चयनिकाला काही कळायच्या आत रफीकच्या हातांची पकड तिच्या गळ्यावर घट्ट झाली. चयनिकाचे ओठ नकळत चावले गेले, डोळे मोठे होत गेले....आणि काही क्षणांतच चयनिकाचे श्वास थांबले. सगळं शांत शांत झालं.

आता डॉक्टर रफीकच्या थंड जिहादी डोक्यात "बॉडी"ला हॉटेलच्या बाहेर कसं न्यावं याचा विचार सुरु झाला. एक सोयीस्कर उपाय सुचायला त्याला फार वेळ लागला नाही. जवळच्या बेस्तूपूर बाजारातून एक मोठी ट्रॉली बॅग विकत घेऊन त्यात चयनिकाचं अचेतन शरीर एक एक घडी करुन कोंबलं आणि रफीक तितक्याच थंडपणे हॉटेलमधून बाहेर पडला, रिक्षा मागवली आणि बॅग रिक्षात टाकून टाटानगर रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला.

टाटानगर रेल्वे स्टेशनवर श्री अरुण कुमार यांची एकुलती एक तरूण मुलगी चयनिका कुमारी एका बेवारशी बॅगेत बेवारशी प्रेत बनून पडली होती.

#LoveJihad #लव्ह_जिहाद

बातमी:
Page 11 of ePaper
http://epaper.jagran.com/epaper/05-nov-2017-139-edition-Dhanbad-City-Page-1.html#

विशेष धन्यवाद: Kinkar Pandey

Thursday, September 21, 2017

दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

आदेश हा किताबी संदेश आसमानी
दारात भारताच्या गर्दी अलोट आहे

शतके सहिष्णुता ही पोसून सोसली मी
अब्रू जमीन सारी गमवून आज आहे

एका अलिबाबाचे झाले चव्वे-चाळीस
प्रत्येक चोर पुन्हा राहतो गर्भार आहे

डाव्यांस खाज आज सुटली साम्यवादी
मोजून दाम घेतो विकत पत्रकार आहे

यात्रेस जावयाला भरतो आजही जिझिया
पाहुण्यांस आज माझ्या मी देतो भाडे आहे

आश्रयास कुणी अतिथी म्हणूनि आला
घर, भूमी, आणि कन्या मागून आज आहे

जन्मास शिवाजी ते यावे पण शेजारी
वृत्तीच आत्मघाती ठरणार आज आहे

उत्तिष्ठ आज कृष्ण म्हणतो उच्चारवाने
हाती खडग घेता तरणार पार्थ आहे

तस्मात सज्ज सारे देशरक्षणास व्हा रे
अन्यथा आज सारे होणार भस्म आहे

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. १, शके १९३९

Monday, September 4, 2017

गावांतील देवळांचे महत्त्व

प्रत्येक गावात एक तरी प्रमुख देऊळ असावं आणि त्यातल्या देवतेचा एक तरी मोठा उत्सव असावा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दरवर्षी उत्सवाला हजेरी लावणारे ग्रामस्थ असावेत. नाही, हे निव्वळ स्वप्नरंजन नव्हे. ज्या गावांत असं एखादं तरी प्रमुख देऊळ असतं आणि त्याचा असा उत्सव असतो त्या गावाला शहरांकडे वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरानंतरही तग धरुन राहणे सोपे जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे स्थानिक देवतेच्या वास्तव्यामुळे, तिच्या होणाऱ्या पूजाअर्चनेमुळे, एकत्र जमण्यामुळे लोकांची गावाशी नाळ जोडलेली राहते. म्हणूनच ग्रामीण भागात मंदिरे ही आजही लोकांना एकमेकांशी व स्थानिक संस्कृतीशी, आपल्या मातीशी (our roots) जोडून राहण्याची प्रेरणा देतात. भारतात काही ठिकाणी तर शैक्षणिक व खेळात जिंकलेली पदके व चषक मंदिरात ठेवलेले दिसून येतात. कारण उत्तुंग यश मिळवल्यावर ते ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली गेलेली आहे.

ग्रामदेवता या जन्ममृत्यू, पूर, दुष्काळ, शेतीतले अपयश, एखादी दुर्घटना इत्यादी स्थानिक समस्यांबाबत ग्रामस्थांची काळजी घेणार्‍या एका प्रकारे हिंदू देवतांच्या स्थानिक प्रतिनिधी असतात. माणसाने एक वेळ चारधाम यात्रा आयुष्यातून एकदाच करावी पण आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी जावेच. अशा प्रकारच्या स्थानिक देवता या शहरात अभावानेच आढळून येतात. म्हणूनच अर्थार्जन इत्यादी कारणांसाठी आपल्या गावातून स्थलांतरित झालेल्यांनी, शक्य झाल्यास सहकुटुंब, वर्षातून किमान एकदा तरी गावी जाऊन आपल्या ग्रामदेवेतेची पूजा करावी व उत्सवाला हजेरी लावावी. गावातली मंदिरे ही साधी असली तरी त्यांचा प्रभाव थोर असतो हे वैय्यक्तिक अनुभूतीवरुन सांगू शकतो. वर्षातून एकदा जरी गावी गेलं तरी आपल्याला तिथल्या समस्या कळू शकतात. हा उद्देशही मनात असू द्यावा व दरवर्षी आपली उपस्थिती नोंदवून यथाशक्ति यथामति आपली सेवा देवतेच्या चरणी रुजू करावी व तिथल्या परंपरा जपण्यास मदत करावी.

असं म्हणतात की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लवकरच श्री अजित डोबाल यांनी आपल्या जवळ जवळ ओस पडलेल्या गावी जाऊन आपल्या ग्रामदेवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले होते. आता इतका व्यग्र माणूस हे करु शकतो, तर आपण का नाही? इच्छा ठेवा, मार्ग दिसेलच.

© मंदार दिलीप जोशी

Thursday, July 6, 2017

चुळचुळ मुंगळा, एकसुरीपणा, एकाग्रता आणि मन:स्वास्थ्य

[काही दिवसांपूर्वी आनंद राजाध्यक्ष यांनी हिंदीत एक लेख टाकला होता. मोनोटोनी किंवा एकसुरीपणा याबद्दल ती पोस्ट होती. ती टाकली असती तर लगेच मराठीत पण लिही अशी मागणी झाली असती म्हणून मराठी करुन टाकतो आहे. ती पोस्ट आज आठवण्याचे कारण म्हणजे वैद्य परीक्षित शेवडे यांनी आज एका फिजेट स्पिनर नामक खेळण्यावर लिहीलेली पोस्ट. या दोन्ही लेखांतला संबंध लक्षात आला आणि डोक्यात असंख्य दिवे पेटले. दोन्ही लेखांची सांगड घालून लिहीण्याचा हा प्रयत्न आहे. या लेखाचे श्रेय संपूर्णपणे वरील दोघांना आहे. माझं श्रेय असेल तर सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे परावर्तित करणार्‍या चंद्राला जातं तेवढंच.]

Tuesday, May 23, 2017

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

थोडंसं तुमच्या मुलीबद्दल

जरा तुमच्या मुलींविषयी बोलायचं आहे. हो, तुमच्याच मुलीबद्दल. थोडा वेळ आहे का?

चित्रपट निर्माते अतुल तापकिर यांनी पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी वाचल्यापासून एक विचार मनात घोळत होता. म्हणजेच कलम ४९८(अ)चा गैरवापर झाल्यास सगळ्या कुटुंबावर अटकेची वेळ येते, त्यात आई, वडील, असेल तर भाऊ आणि बहीणही. गैरवापर झाला आहे हे सिद्ध करेपर्यंत सासरच्यांचं आयुष्य उध्वस्त झालेलं असतं. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचे समाजावर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणूनच अशा कुठल्याही कायद्याबद्दल समाजाने त्या कायद्याचे होणारे परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. त्या कायद्याचा प्रभाव, होणारे फायदे व नुकसान लक्षात घेऊन त्या संदर्भात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. मग या कायद्याला आपलं समर्थन असो की विरोध, त्याची प्रत्येक बाजू आणि होणारे परिणाम या विषयी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जागृती होणं आवश्यक आहे. एखाद्या कायद्यामुळे सत्कृतदर्शनी फायदा होतो आहे असं वाटलं किंवा सोय दिसत असली तरीही त्यावर समाधान न मानता खोलात जाऊन  कायद्याची चिकित्सा केली पाहिजे. आपल्या दुर्दैवाने सरकारने कायदा केला की हिंदू समाज तो मम म्हणून पटकन स्वीकारतो, त्याची फारशी चिकित्सा करत नाही. इतर धर्मीय मात्र जरा जरी प्रतिकूल वाटलं तरी त्याला कडाडून विरोध करुन सरकारला बेत रद्ध करायला भाग पाडतात आणि जरी कायदा स्वीकारला तरी त्यावर विचारमंथन करुन त्याच्या संभाव्य दुरुपयोगापासून स्वतःला संरक्षित (इन्सुलेट) कसं करायचं या कामाला लागतात. हिंदू नेते तर सोडाच पण सर्वसाधारण समाजही कुठल्याही कायद्याचा सर्व बाजूंनी विचार करत नाही.

हिंदू मुलींना माहेरच्या संपत्तीत वाटा देणारा जो कायदा आहे (त्यात झालेल्या सुधारणांसकट) की ज्यामुळे होणार्‍या फायद्याकडे बघताना दुर्दैवाने आपण त्याच्या एका पैलूकडे बघायला विसरलो. या कायद्याचा दुरुपयोग म्लेंछांकडून लव्ह जिहाद करता केला जातो आहे या संदर्भात काही घटना समोर येत आहेत. दुर्दैवाने अशा तर्‍हेने काही गंडवली गेलेली हिंदू कुटुंब आहेत पण अशी प्रकरणे सहन करण्याकडे प्रामुख्याने त्यांचा भर दिसतो. एक तर मुलगी मुसलमानाने पळवली म्हणून नाचक्की झालेलीच असते, त्यात मुलीने जावयाच्या सांगण्यावरुन संपत्ती धुवून नेली हे कुठल्या तोंडाने समाजाला सांगणार? मग शांतपणे नुकसान सहन करण्यापलिकडे त्यांच्याकडे काही पर्याय उरत नाही.

आता हे कसं केलं जातं त्याकडे पाहूया. आपण आपल्या मुलीचं वय १८ झाल्याशिवाय तिचं लग्न करु शकत नाही. इस्लाममधे मुलीच्या लग्नाचं एक असं वय निश्चित नाही. मुस्लिम मुलगी "वयात आली की" तिला लग्नासाठी योग्य समजलं जातं, त्यासाठी तिने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक नाही, आणि कुठल्याही भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा ठरू शकत नाही. थोडक्यात मुस्लिम मुलगी "वयात आली" की तिचं लग्न लाऊन देता येतं म्हणजे निकाह करुन देता येतो आणि तिचा नवरा तिच्याशी शारिरिक संबंधही ठेऊ शकतो, दोन्ही गोष्टींसाठी तिचं "वय" आड येत नाही.

दिनांक ३ अप्रिल २०१४ मधे लागू झालेल्या Criminal Law (Amendment) Act, 2013 नुसारपरस्परसंमतीने ठेवता येणार्‍या शरीरसंबंधांचं वय कमीतकमी १८ आहे. म्हणजेच मुलींचं वय १८ वर्षाच्या आत असेल आणि परस्परसंमतीने जरी शरीरसंबंध ठेवला गेलातरीही तो बलात्कार ठरतो आणि पुरुषाला शिक्षा होते, तशी अर्थातच कायद्यात तरतूद आहे.

इस्लाममधे मुलगी वयात आली की लग्न करता येतं हे आपण वर बघितलं. हे लग्नाचं वय साधारणपणे १५-१६असं असतं. १६ पेक्षा कमी असेल तर धर्मगुरूंच्या परवानगीने निकाह करता येतो. थोडक्यात, निकाह करता वयाची अट नाही. पण एक प्रमुख अट आहे ती म्हणजे निकाह करणारा पुरुष व स्त्री हे दोघेही मुसलमान हवेत. म्हणजेच, परधर्मीयांना स्वतःच्या धर्मात राहून मुसलमान व्यक्तीशी निकाह करता येत नाही, त्यासाठी इस्लाम स्वीकारावा लागतो. धर्मांतर करावं लागतं.

पुढे वाचण्याआधी वरचे तीन परिच्छेद पुन्हा वाचा.

वाचलेत?

ठीक. आता पुढे वाचा. याचाच अर्थ असा, की एखाद्या १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या पण "वयात आलेल्या" हिंदू मुलीने प्रेमाच्या भरात इस्लाम कबूल केला आणि नंतर तिने लग्न केलं तर त्यानंत‌रच्या शरीरसंबंधांना कायद्याने बलात्कार मानलं जात नाही. कारण अर्थातच ती मुलगी मुसलमान असल्याने आणि ती वयात आलेली असल्याने तिने केलेल्या निकाहाला आणि तिच्या शोहरला तिच्याशी केलेल्या शरीरसंबंधांना कायद्याने संरक्षण दिलं गेलेलं आहे. थोडक्यात, अशा तर्‍हेने एखाद्या हिंदू मुलीने धर्मांतर केलं आणि ती मुसलमान झाली तर कायदा काहीही करु शकत नाही.

तर, मुद्दा कायद्याच्या दूरगामी सामाजिक परिणांमांचा आहे. आता असे किस्से कानावर येऊ लागले आहेत की या दोन कायद्यांचा हिंदूंची संपत्ती ढापण्यासाठी अत्यंत सुनियोजित वापर म्लेंछांकडून केला जातो आहे. श्रीमंत किंवा सधन घरातली मुलगी शोधायची, मग ती धोक्याच्या चौदा ते सोळा या वयोगटातली असेल तर उत्तम. तिला प्रेमात पाडल्यावर इस्लाम कबूल करुन घ्यायला फार मतपरिवर्तन करावं लागत नाही, कारण एकदा प्रेमात आंधळं झालं की या बाबतीत स्वतःचं मत फारसं उरतच नाही. वयात आल्यावर तुम्ही कधीतरी पहिल्यांदा प्रेमात पडला असालच, त्यावेळी त्याला/तिला आवडतं म्हणून आपण आपल्या मनाविरुद्ध काय काय केलं ते आठवून पहा आणि त्यावेळी तुमचं वय काय होतं ते ही.  मुद्दा असा, की अशा तर्‍हेने अक्कल गहाण टाकून प्रेमात आंधळं होऊन प्रियकराशी लग्न करायला मुलगी पुरेशी आतुर झाली (डेस्परेट हा शब्द वापरणार होतो पण....असो) की मग तिला इस्लाम स्वीकारायला लावणं हे फारसं कठीण काम उरत नाही. कारण त्या वेळी ती मुलगी इतकी निकाहोत्सुक झालेली असते की तू इस्लाम स्वीकारला नाहीस तर तुझ्या नवर्‍याला जेल होईल मग तुमचं लग्न कसं होणार अशी भीती घातली जाते. एकदा ती मुलगी मुसलमान झाली की मग दोघांचा निकाह लाऊन द्यायला काहीच कायदेशीर अडचण येत नाही. मुलीकडच्यांनी कितीही हापटलं तरी कायदेशीररित्या ते काहीही करु शकत नाहीत, कारणबलात्काराची केस टाकायला आणि त्यासाठी १८ वर्ष ही वयोमर्यादाअसायला मुलगी आता हिंदूच उरलेली नसते. खरा धोका हा इस्लाम स्वीकारण्याच्या आधीच असतो, कारण नंतर वेळ उलटून गेलेली असते. एकदा का तिचा निकाह झाला की पुढच्या आयुष्याचा निकाल लागतो, कसा ते पुढे पाहू.

हिंदू मुलीचा माहेरच्या संपत्तीत अस‌लेला हक्क ती मुसलमान झाल्यावर नष्ट होतो अशी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे निकाह झाल्यावर नव्याची नवलाई असताना मुलीला तिच्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागायला लावण्याचे आणि भरपूर संपत्ती उकळली जाण्याचे किस्से घडलेले आहेत. त्यातला एक किस्सा सांगतो. यात मुलगी सज्ञान असणे या व्यतिरिक्त काही वेगळं नाही. किस्सा १००% खरा आहे. फक्त नाव आणि शहर सांगायची परवानगी नाही.

एक सधन घर. मोठी मुलगी, तिला एक धाकटा भाऊ. घरातलं वातावरण सर्वधर्मभावाने व्यापलेलं, अगदी इश्वर अल्ला सगळे समान वगैरे. वडील उद्योजक आणि आई शहरातल्या नामांकित महाविद्यालयात प्राचार्या. मुलगा आणि मुलगी दोघंही लाडके. कशाची कमतरता नाही. झालं असं की केबलवाल्या भाईजानने मुलीशी विशेष मैत्री वाढवली. एक दिवस काही कामाने बाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. कुठूनतरी फोन केला की मी सुखरूप आहे, निकाह केला आहे, माझी काळजी करु नये.

अगदी सर्वधर्मसमभाववाले असले म्हणून काय झालं, शेवटी आईबापाचं काळीज. शोध शोध शोधलं पण मुलगी सापडली नाही. सज्ञान असल्याने ते फारसं काही करु शकलेही नसते. नाचक्की टाळण्यासाठी चौकशी आवरती घेतली गेली. ते कुटुंब लोकांच्यात फार मिसळणारं नसल्याने प्रकरणाचा फार बोभाटाही झाला नाही. बहुतेक हिंदू घरांमधे केलं जातं तेच यांनीही केलं, गप्प बसले.

काही महिन्यांनी मुलगी आपला शोहर आणि इतर सासरच्यांबरोबर दारात हजर झाली. वाढलेलं पोट तिच्या शोहरचा पराक्रम दाखवत होतंच. हा धक्का पचवण्याची ताकद गोळा करण्याचा विचार करत असतानाच मुलीच्या सासरच्यांनी बाँब टाकला, च‌क्क मागणी केली की मुलीचा तुमच्या संपत्तीत हक्क आहे तो तिला मिळावा. मुलीच्या सासरच्यांनी सोबत एक वकील साहेबपण याच कामासाठी आणलेले होते. वडील जरा सावरले आणि त्यांना दुसर्‍या दिवशी या असं सांगितलं. मुलीला म्हणाले बरेच दिवसांनी आली आहेस तर आजची रात्र रहा घरी. सासरच्यांनी आक्षेप घेतला पण हा मुद्दा फार ताणला नाही. ताणल्यावर शोहरने तलाक, तलाक, तलाक म्हटलं असतं तर संपत्तीतला वाटा कसा मागता आला असता? ते निघून गेल्यावर मुलीच्या वडीलांनी त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांशी संपर्क साधला, रातोरात चक्र फिरवली - तपशीलात जायची गरज नाही पण एवढं सांगणं पुरेसं आहे की मुलीच्या सासरच्यांना वाटलं गोल्डफिश गळाला लागलाय पण तो शार्क निघाला. कालांतराने मुलीचं "पुनर्वसन" झालं. तिचं भलं झालं म्हणून पुढचे तपशील विचारायची गरज वाटली नाही.

व्यवस्थित श्रीमंत घर पाहून मुलीला पटवणं, मग पळवणं, आणि मग तिला दिवस गेल्यावर गर्भपाताची शक्यताही उलटून गेल्यावर तिच्या संपत्तीत हक्क मागणं आणि तो मागत असताना सोबत वकीलालाही घेऊन जाणं हे सगळं संपूर्णपणे सुनियोजित कार्यपद्धतीचा भाग निश्चितपणे वाटावा अशा पद्धतीचा एक ट्रेन्डच सद्ध्या कानावर येणार्‍या गोष्टींमधून दिसू लागला आहे.

या किश्शात योग्य लोकांची ओळख आणि त्यांचा प्रभाव या गोष्टींचा फायदा झाला. पण सगळ्यांना असा फायदा होतो असं नाही. बहुतेक लोक लुटले जातात.

याला आणखी एक पैलू आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासून मुलांच्या नावावर पैसे ठेवले जातात, दागिने केले जातात. बँकेत खातंही काढून दिलं जातं. त्यातून एटिएम वगैरे सारख्या माध्यमातून पैसे काढणं फारसं कठीण नाहीच. मुलगी सज्ञान असेल तर तर काय विचारायलाच नको. कुठेही गेलं तरी त्या पैशावर तिचाच कायदेशीर हक्क असतो. तेव्हा जरी संपत्तीत वाटा मागितला नाही, तरी तिचा असणारा पैसा आणि तिने पळून जाताना घेतलेले दागिने ही तिच्या शोहरचीच संपत्ती होते.

इस्लाम स्वीकार करुन निकाह केलेल्या हिंदू मुलीचा जरी तिच्या माहेरच्या संपत्तीवर हक्क अबाधित असला तरी मुसलमान स्त्रीला निकाह केल्यावर मात्र नवर्‍याच्या संपत्तीवर काहीही हक्क नसतो. तिच्या संप‌त्तीव‌र‌ही शोह‌र‌चाच ह‌क्क अस‌तो. ती संपूर्णपणे कफल्लक असते. इस्लाममधे महिलांना निकाह करताना शोहरकडून जी मेहेरची रक्कम मान्य केली जाते त्या व्यतिरिक्त एकाही नव्या पैशावर तिचा अधिकार नसतो. मेहेरच्या रकमेला मात्र तिचा शोहर हात लाऊ शकत नाही. पण मुळात वर म्हटल्यप्रमाणे प्रेमात आंधळं आणि निकाहातूर झालेल्या मुलीकडून मेहेरच्या तुटपुंज्या रकमेबद्दल सहमती मिळवणं हे फारच सोपं काम असतं.

आणि हो, आपण अजून तुमच्याच मुलींबद्दल बोलतो आहोत. तेव्हा न कंटाळता वाचताय असं गृहित धरतो.

मग शोहरने तलाक दिल्यावर, मग तो हल्ली बहुचर्चित असलेला आणि एकदम दिलेला तीन तलाक असो की मग काही विशिष्ठ दिवसांच्या अंतराने दिलेला तलाक असो, एकदा का तलाक मिळाला की तुमची मुलगी रस्त्यावर आलीच समजा. हो, आणखी एक गोष्ट. एकदा स्वेच्छेने इस्लाममधे प्रवेश केला, की तो सोडण्याची शिक्षा ही मौत आहे. त्या भीतीने तलाकशुदा मुलगी परत आपल्या आईवडिलांकडे जात नाही, आणि ती भीती नसली तरी बहुतेक वेळी आईवडिलही तिला मुसलमान नवर्‍यापासून झालेल्या पोराबाळांसकट स्वीकारत नाहीत (ही गोष्ट चांगली की वाईट यावर चर्चा नको, असंहोतं हे खरं आहे). त्यामुळे काहीही आधार नसलेल्या परिस्थितीत, विपन्नावस्थेत ती मुलगी पुढचं आयुष्य कंठायला मजबूर होते.

काही गोष्टी या कालसापेक्ष किंवा स्थानसापेक्ष नसतात. त्या सार्वकालिक आणि जागतिक सत्य असतात. दारिद्र्य आणित्याचा गुन्हेगारीशी असणारा संबंध ही अशीच बाब आहे. आता श्रीमंत आणि सुशिक्षितही गुन्हे करतातच, पण गुन्हे घडण्याची शक्यता ही गरिबीशी जास्त संबंधित आहे. तुम्ही बघितलं असेल तर श्रीमंत देश आणि लोक हे गुन्हेगार आणि गुन्हेगारीचे नियंत्रण करतात आणि प्रत्यक्ष गुन्हे करणारे (आणिपकडले जाणारे) बहुतेक वेळा दारिद्र्यामुळे गुन्हेगारीकडे वळलेले असतात. अगदी काश्मीरातले हुरियत कॉन्फरन्स वगैरे फुटीरतावादी लोक बघितले तर ते वातानुकूलीत घरात बसून आदेश देतात, आणि दगडफेक करायला शाळकरी गरीब मुलं आणि सामान्य नागरिक हेच पुढे असतात. आपल्या कुबेरांचा सनदी लेखपाल याकूब मेमन हा उच्चशिक्षित इसम सुद्धा दहशतवादी हल्ल्यांचं नियोजन करणारा होता, प्रत्यक्ष बाँब ठेवणारी मुलं ब‌हुतांशी ग‌रीब घ‌रात‌ली.

तेव्हा तुमच्या मुलीला संपत्ती आणि संततीसाठी व्यवस्थित उसा सारखं चिपाड होईपर्यंत पिळून घेतल्यावर तलाक मिळाला की तिच्याकडे उरलेल्या शून्य संपत्तीचं पर्यवसान तिच्या मुलांचं गुन्हेगारीकडे वळण्यापर्यंत होऊ शकतं. किंवा वाईटात वाईट, तुमच्या काळ‌जाचा तुक‌डा अस‌लेली ती आत्म‌ह‌त्या क‌र‌ते.

बारा तेरा वर्षांपासून आजकाल मुलांना राजकीय मते मांडता येऊ लागली आहेत आणि कुठला पक्ष कसा हे समजू लागलेलं आहे, तरीही राजकीय मताचे पर्यवसान मतदानात होण्यासाठी वयोमर्यादा १८ आहे. नशीबाने हा कायदा सर्वधर्मीयांना लागू आहे. मग तोच तर्क आणि तसाच कायदा धर्मांतरासाठी का नको? हिंदू हिताचा पत्कर घेणार्‍या संघटना आणिप्रामुख्याने राजकीय पक्षांना हिंदूंनी हा प्रश्न विचारायला हवा. या प्रकरणी किमान जनजागृती करण्यासाठी ते काय करत आहेत असा जाब हिंदूंनी विचारला पाहीजे. तलाक संपला तरी पुढचे परिणाम चुकत नाहीत, म्हणून अशा पक्षांनी तीन तलाक बंद करा म्हणून उड्या मारण्यापेक्षा समान नागरी कायदा आणण्यासाठी हिंदू जनतेनेच दबाव आणला पाहीजे. सबका साथ हवा असेल आणि सबका विकास करावयाचा असेल तर कायदाही समान हवा. खेळपट्टी ही दोन्ही संघांना तीच मिळायला हवी, इंग्रजीत म्हणतात तसं लेव्हल प्लेयिंग फिल्ड. हा झाला राजकीय जाणीवांचा भाग.

मुख्य आणि मूळ मुद्दा असा की मुलांशी सतत संवाद ठेवा. त्यांना या धोक्याची जाणीव करुन द्या. अथर्वशीर्ष शिकवलंत तर सोबत पवित्र वाळवंटी पुस्तकाचंही ज्ञान द्या. रामाने परत आणायला सीतेशी त्याचं लग्न झालं होतं, तुमच्या लाडाकोडात वाढलेल्या जानकीला लग्नाआधीच समाजातल्या मारीचांची वेळीच ओळख करुन द्या. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती उरलं धुपाटणं याहून वाईट परिस्थिती ओढवेल आणि तुमच्या मुलीची पालीच्या तुटलेल्या शेपटीसारखी अवस्था होऊन असहाय्यपणे वळवळण्यापलिकडे त्या दरिद्री कन्येकडे काहीही पर्याय उरणार नाही.

आणि हो, आपण तुमच्या मुलीबद्दलच बोलत आहोत. लक्षात आहे ना?

© मंदार दिलीप जोशी
मूळ संकल्पना: श्री आनंद राजाध्यक्ष

टीपः लेखात मांडलेल्या मुद्द्यावरच बोलावे. विषयांतरवाल्या टिप्पण्यांना बंदी आहे. उडवल्या जातील.

वैशाख‌ कृ. १२, श‌के १९३९

Tuesday, February 14, 2017

भगवान राम, इमाम-ए-हिंद, आणि बुद्धीभेद

जसा जसा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जवळ येत चालला आहे तसं तसं तथाकथित रामभक्त मुस्लिमांनी बुद्धीभेद सुरु केला आहे आणि त्यांनी रामाला इमाम-ए-हिंद म्हणायला पुन्हा सुरवात केली आहे. हिंदू म्हणून आपण नक्की कसल्या न्यूनगंडाखाली जगतो कुणास ठाऊक. कारण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाला जेव्हा न्यूनगंडाने ग्रासलेलं असतं तेव्हा तो सतत इतरांच्या कौतुकासाठी आसुसलेला असतो आणि एखाद्या बाबतीत कौतुक वाटावं असा संशय जरी आला तरी तो प्रचंड हुरळून जातो.

काही मुस्लीम म्हणतात की ते सुद्धा कुराणात सांगितल्याप्रमाणे श्री राम, कृष्ण, किंवा भगवान शंकराला प्रेषित मानतात. या तिघांना उद्देशून म्लेंच्छगण 'नबी' हा शब्द वापरतात. आणि रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात हे ही काही जणांकडून ऐकलेलं आहे. हे ऐकलं की आपल्यातले १०० पैकी ९९ लोक हुरळून जातात. खरं तर हे प्रचंड अपमानास्पद आहे आणि आपल्या देवांचा आणि अवतारी पुरुषांचा अपमान केला जातो आहे हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही. या लबाडीला आपण फसण्याचं मुख्य कारण असं की बहुसंख्य हिंदूंना इस्लाम एकेश्वरवादी (खरं तर एकोपास्यवादी, पण या शब्दच्छलाबद्दल पुन्हा केव्हातरी) असून त्यांच्या देवाचं नाव अल्लाह आहे आणि मोहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषित आहे, या पलिकडे फारशी माहिती नसते. त्यामुळे ते जेव्हा या तिघांना नबी म्हणतात तेव्हा ते आपल्याकरता भूषणावह नसून अपमानास्पद आहे हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.

भगवान राम आणि कृष्ण आणि भगवान शंकर हे प्रेषित म्हणण्यातली गोम लक्षात घ्या. एकदा या तिघांना अल्लाहचा प्रेषित म्हटलं की ते अल्लाहपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरतात. हे मान्य आहे का तुम्हाला? राम व कृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत असं आपण मानतो. भगवान शंकर हे तर प्रत्यक्ष देव. मग हे तिघे अल्लाहचे प्रेषित, त्याने पृथ्वीवर पाठवलेले, त्याच्याहून दुय्यम दर्जाचे?

आता दुसरा मुद्दा. इस्लाममध्ये अल्लाह ज्या व्यक्ती मार्फत मौखिक संदेश (व्हॉईस मेसेज) देतो त्याला नबी म्हणतात; तर अल्लाह ज्याला आपला संदेश पुस्तकरूपात किंवा लिखित स्वरूपात सुपूर्द करतो त्याला रसूल म्हणतात (Quran was "revealed" to Mohammed by Allah). दुसर्‍या शब्दात, रसूल हा नबी सुद्धा असतो, पण प्रत्येक नबी हा रसूल असू शकत नाही आणि तो रसूलपेक्षा खालच्या दर्जाचा संदेशवाहक असतो कारण रसूलकडे अल्लाहने पुस्तकरूपात दिलेला त्याचा संदेश असतो, जो नबीकडे नसतो. महंमदाच्या आधी अनेक नबी होऊन गेले, पण महंमद हा शेवटचा नबी आणि रसूल होय आणि म्हणून तो या सगळ्यांत श्रेष्ठ असल्याचं इस्लाम मानतो. अल्लाहने कुराण नामक पुस्तकरूपाने दिलेल्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवणारा महंमद असल्याने त्याला रसूल ही पदवी प्राप्त आहे. म्हणजे भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर हे तिघं नबी, आणि महंमद मात्र रसूल. आणि जेव्हा ते रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात तेव्हा ते त्याला आणखी खाली आणत असतात, म्हणजे प्रेषिताहून खाली. थोडक्यात, या देशातल्या सगळ्या इमामांचा मुख्य इमाम. येतंय लक्षात?

थोडक्यात, भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर या तिघांना नबी असं संबोधून फक्त अल्लाहपेक्षाच नव्हे तर महंमद हा रसूल असल्यानं त्याच्याहीपेक्षा कमी दर्जाचे असल्याचं हिंदूंना तोंडावर अपमानित केलं जातं पण आपल्याला ते समजत नाही.

असो. रसूल असो की नबी, तो अल्लाहने निवडलेला एक सामान्य मनुष्य असतो. हिंदू धर्मात 'अवतार' हा सामान्य माणूस नव्हे. अवतार याचा अर्थ देवाचा अवतार, दैवी अंश असलेला मनुष्य. या अर्थाने श्री राम व श्रीकृष्ण हे दैवी अंश असलेले महापुरुष ठरतात. आणि भगवान शंकर तर प्रत्यक्ष देवच आहेत. मग या तिघांना नबी असं संबोधून सामान्य मनुष्याच्या पातळीवर आणण्याचं प्रयोजन?

तेव्हा एखादा मुस्लिम तुम्हाला कधी असं म्हणला की श्री राम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे नबी आहेत, तर त्यांना अज्ञानी समजण्याची चूक करु नका. ते अज्ञानी किंवा भोळे नाहीत. ते मुद्दामून या तिघांना नबी असं संबोधून त्यांना अल्लाह आणि महंमद या दोघांच्या पायाशी आणून ठेवण्याचं कृत्य करत आहेत हे जाणून त्याचा तिथल्या तिथे जबरदस्त विरोध करा. यावर "तुमच्या देवतांचा सन्मानच करतो आहोत ना आम्ही" असं उत्तर येऊ शकतं. त्याला "गरज नाही, आमचे देव आणि त्यांचे अवतार यांचा तुम्ही सन्मान करावा इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही" असं सांगा.

अशा प्रकारे आपल्या दैवतांना कमी लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना ठणकावून सांगा की मग आम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ शकतो, आणि विश्वास ठेवा म्लेंच्छधर्मात अशी अगणित ठिकाणं आहेत जिथे आपण त्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा त्यांनी असली बकवास करायला सुरवात केली तर हिंदूंकडून 'आमच्या श्रद्धेची टिंगल करायची असेल तर आम्हीही कित्येक पटीनी आणि संपूर्ण तार्किक दृष्ट्या हे तुमच्या श्रद्धांच्या बाबतीतही करु' आणि 'चुकूनही श्री राम आणि श्रीकृष्ण व भगवान शंकर यांना नबी म्हणण्याची हिंमत करु नका' हे संदेश  स्पष्टपणे त्यांना जाणं आवश्यक आहे.

लक्षात घ्या, एकदा का आपण श्री राम, श्रीकृष्ण, आणि भगवान शंकर यांना नबी किंवा इमाम-ए-हिंद म्हटल्यावर आनंदाने माना डोलवायला सुरवात केली, की मुल्लाला दिली ओसरी आणि मुल्ला हातपाय पसरी असं होतं अणि आपले अनेक देव, प्रथा, उत्सव हे 'त्यांचे' कधी होतात कळत नाही. शिवाय या तिघांना आपण अल्लाह आणि महंमदापेक्षा दुय्यम दर्जाचे मानायला परवानगी देतो ते वेगळंच. इस्लाम हा एक अविरतरित्या आक्रमक असणारा धर्म आहे तेव्हा आपले देवीदेवता, श्रद्धा, प्रथा, उत्सव यांच्या बाबतीत भाष्य करण्याचं म्लेंछांना काहीही अधिकार नाही आणि आपल्या दैवी पुरुषांचं नबीकरण आणि इमामीकरण करुन ते फक्त आणि फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत हे त्यांच्यापर्यंत अत्यंत थेटपणे आणि त्यांच्यापेक्षा अधिक सातत्याने व तीव्रतेने पोहोचायला हवं.

 


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३८
अंगारक संकष्ट चतुर्थी

संपादितः श्रावण शु, दशमी, शके १९४२

Monday, February 13, 2017

तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरातून कसं हाकललं जातंय हे लक्षात येतंय का?

एका गावात एक सधन कुटुंब रहात असे. शेतीवाडी, गुरंढोरं, कशा कशाची म्हणून त्यांना वानवा नव्हती. या कुटुंबात गृहस्थाश्रमी झालेले दोन मुलगे होते.

पण या दोन मुलातला एक वाईट प्रवृत्तीचा आणि अप्रामाणिक होता. या ना त्या कारणाने तो सारखं आई-वडिलांशी आणि भावाशी भांडायचा. या रोजच्या भांडणांना कंटाळून एकदा आईवडिलांनी सगळ्या संपत्तीचे दोन भाग करुन वाटण्या करुन टाकल्या. तो भांडखोर मुलगा आपल्या वाट्याला आलेली सगळी संपत्ती घेऊन दुसर्‍या गावात स्थायिक झाला.

त्या भाडखोर मुलाला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. वाटण्या होत असताना त्या दोघांनी आपल्या वडिलांना सरळ सांगून टाकलं की "आमचं आमच्या आजी-आजोबांवर खूप खूप प्रेम आहे आणि त्यांनाही आमचा लळा आहे. तेव्हा तुम्ही घर सोडून जायचं तर जा पण आम्ही आमच्या आजी आजोबांना सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इथेच राहणार." आणि ते दोघे त्याच घरात राहिले.

म्हातारे आजी-आजोबा त्यांच्यावर खरंच खूप माया करायचे. मुलांना आजी-आजोबांनी आता एका चांगल्या शाळेत घातलं, आणि त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या. त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली.

सुरवातीला त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांना निक्षून सांगितलं की त्यांना त्यांच्या आई-वडिलांना कधीच भेटायचं नाही. पण आजी आजोबांनी त्यांना समजावलं की बाबांनो, शेवटी ते तुमचे आईवडील आहेत. तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी भेटायला हवं. मग ती मुलं दर महिन्याला आपल्या आई-वडिलांना भेटायला जाऊ लागली आणि आजी-आजोबांच्या खर्चाने तिथे जाऊन मौजमजाही करु लागली.

असाच हळू हळू काळ पुढे सरकत होता.

मुलं मोठी झाल्यावर आजी-आजोबांनी त्यांच्याकडची संपत्ती विकून मुलाला एक व्यवसाय चालू करुन दिला आणि एक छानसं स्थळ पाहून मुलीचं लग्न करुन दिलं. मुलीच्या लग्नात चिक्कार खर्च करुन शिवाय वर बरीच मोठी रक्कमही दिली.

काही काळ लोटल्यावर त्या मुलाने आपल्या व्यवसायात आपल्याला नुकसान झाले आहे आणि एवढ्या प्रेमाने सुरू करुन दिलेला व्यवसाय बंद पडायला नको म्हणून आपल्याला मदत म्हणून आणखी काही रक्कम द्यावी अशी आजी-आजोबांकडे गळ घातली. आता त्याच्या बहिणीनेही तिच्याही नवर्‍याला एखादा व्यवसाय सुरू करायला आजी-आजोबांकडून काही रक्कम मिळावी अशी गळ घातली. अर्थातच लाडक्या नातीला आजी-आजोबा नाही म्हणू शकले नाहीत. अशा रीतीने ही दोघं भावंडं बरीच वर्ष आजी-आजोबांना गंडवत राहिली आणि आजी-आजोबा याच भ्रमात राहिले की आपली ही दोन नातवंडं आपल्यावर कित्ती कित्ती प्रेम करतात.

पण या मुलांच्या काकाला, म्हणजे या वृद्ध जोडप्याच्या दुसर्‍या मुलाला हे सगळं लक्षात येत होतं. त्याने आपल्या आई-वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे घरात पुन्हा कलह सुरू झाला. आता दोन्ही भावंडं आजी-आजोबांवर उलटली. त्यांनी सगळ्या गावात "आजी-आजोबा आणि काका आमच्यावर खूप अत्याचार करत आहेत" असा जोरदार बोभाटा केला.

त्या दोघा भावाबहिणींनी गावातल्या तलाठ्याला पैसे चारून फितवलं आणि त्याच्या मार्फत गावात हे पसरवून दिलं की आम्हीच आमच्या आजी-आजोबांच्या संपत्तीचे खरे वाटेकरी आहोत आणि त्यांच्या संपत्तीवर आमचाच प्रथम हक्क आहे, आणि आम्हाला आमचा हिस्सा घेऊन आजी-आजोबांच्या जुलमी सावटातून मुक्त व्हायचं आहे. या कुटुंबाचे गावातले काही हितशत्रू आपल्यालही काही मिळेल या लालसेने त्या दोघा भावंडांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाले.

अशा रीतीने त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांची व सदवर्तनी काकाचीच अत्याचारी, खोटारडे, आणि अप्रामाणिक अशी बदनामी केली.

आणि मग ती दोन मुलं ढापलेल्या सगळ्या संपत्तीसकट आपल्या आईवडिलांना जाऊन मिळाली.

काही काळाने आजी-आजोबांना हे लक्षात आलं की हा सगळा त्यांच्या भांडखोर आणि वाईट प्रवृत्तीच्या दुसर्‍या मुलाने रचलेला पूर्व नियोजित खेळ होता. त्याने आपल्या मुलांना मुद्दामून सोबत न घेता आपल्या आई-वडिलांच्याच घरात त्यांची उरलीसुरली संपत्ती ढापण्यासाठी ठेवलं होतं.

तर लोकहो, येतंय का काही लक्षात? ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? वाचणारे बहुसंख्य सूज्ञजन असल्याने ही रूपककथा लक्षात आली असेलच. नसेल आली तर पुढे वाचा.

आता जरा भारताच्या फाळणीपर्यंत मागे जाऊया. काही म्लेंच्छांनी धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीची मागणी केली आणि आपल्यासाठी भारताचाच भूभाग तोडून एक वेगळा देश बनवला. आपला हिस्सा घेतला. अगदी वरील गोष्टीतल्या भांडखोर भावासारखा.

त्याच वेळी त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे आपल्या काही समधर्मीयांना भारतातच राहण्याचा फायदा पटवून दिला आणि म्हणून काही म्लेंच्छ इथेच राहिले. इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी (त्या गोष्टीतली दोन्ही भावंडं) देशाला आणि विशेषतः भारतातल्या हिंदूंना (गोष्टीतले त्यांचे आजी-आजोबा) हे सांगितलं की आमचं किनै भारतावर खूप खूप प्रेम आहे आणि आम्ही मरेपर्यंत भारताच राहू.

मग सुरवातीच्या फाळणीच्या जखमांवर खपली धरू लागताच इथल्या म्लेंच्छांनी पाकिस्तानातल्या आपल्या नातेवाईकांना (गोष्टीतला भांडखोर भाऊ आणि त्याची बायको - त्या दोन मुलांचे आई-वडील) उघड उघड भेटायला सुरवात केली. पण दुर्दैवाने धर्मनिरपेक्षतेचे भरपूर डोस प्यायलेल्या इथल्या हिंदूंना असं वाटलं की इथले म्लेंच्छांचं हिंदूंवर खूप प्रेम आहे आणि म्हणून ते भारत सोडून गेले नाहीत. वत्सल्य उतू चाललेल्या काही हिंदूंनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आणि त्यांना काही धर्मस्थळंही बांधून दिली.

आता इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली आणि आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवून भारतातल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि कधी छुपेपणाने तर कधी उघड हिंसेला सुरवात केली. हिंदूंना हे अत्याचार बोचू लागताच म्लेंच्छांनी डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) यांच्या मदतीने भारतात हे ठोकून ठोकून सांगायला सुरवात केली की हिंदूंनी गरीब बिचार्‍या म्लेंच्छांवर दडपशाही आणि अत्याचार करत असून त्यांना त्यांचा न्याय्य वाटा देत नाहीत. खरं तर देशातल्या संपत्तीवर म्लेंच्छांचाच प्रथम हक्क आहे.

हा झाला देशातल्या हिंदूंना फसवण्याचा एक मार्ग. सुरवातीला जेव्हा तलवारीच्या जोरावर हिंदू पुर्णपणे बधत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा हिंदूंना फसवायला "सूफी संत" नामक एक भंपक प्रकार जन्माला आला. या प्रकारात तथाकथित "सूफी संत" संगीताच्या माध्यमातून म्लेंच्छधर्म आणि अल्लाहची महत्ता सांगू लागले. सूफी संगीत नामक प्रकार प्रचंड लोकप्रिय केला गेला. इतकंच नव्हे तर इतर लोकप्रिय संगीतात सुद्धा मौला, अल्ला, खुदा, परवरदिगार, रसूल, सजदा आणि यांच्यासारखे शब्द सर्रास ऐकू येऊ लागले आणि इथल्या बावळट हिंदूंनी (पुन्हा, गोष्टीतले आजी-आजोबा) या शब्दांना जोरदार पद्धतीने उचलून धरलं. आज आपण बघतो आहोत की चित्रपट संगीतात हे शब्दच सगळं सूरविश्व व्यापून राहिलेले आहेत आणि किमान हिंदी गाण्यातून तरी इश्वर, भगवान, वगैरे शब्द हद्दपार झालेले आहेत. संगीत हे संस्कृतीचा भाग असतं. आणि म्लेंच्छांना ही गोष्ट पूर्णपणे ठावूक आहे की संस्कृतीवर कब्जा केला तर त्या मार्गे राजकारणावर कब्जा करणं खूपच सोपं आहे.

आज हे काश्मीर मागत आहेत. उद्या याच लोकसंख्येच्या जोरावर हे लोक हैद्राबाद (भागानगर) मागतील. परवा केरळ, मग पश्चिम बंगाल, आणि अशा रीतीने पूर्ण भारतावर त्यांची सत्ता निर्माण होईल.

या लोकांची चाल आजही अनेक हिंदूंच्या लक्षात आलेली नाही. म्लेंच्छ नेहमी पूर्वनियोजित पद्धतीने काम करतात. जिथे फक्त बळाचा वापर शक्य नाही तिथे ते स्वतःला दोन भाग करतात. एक भाग नेहमी कट्टर, हिंसा करणारा, दहशतवादी असतो, तर दुसरा गट तुमच्याशी फार फार प्रेमाने वागतो आणि तुम्हाला सतत याची खात्री पटवून देतो की सगळे दहशतवादी म्लेंछ नसतात किंवा जे दहशतवाद माजवतात ते म्लेंच्छ नव्हेतच आणि आम्हाला त्यांच्यात मोजू नका. आणि बावळट हिंदूंना हे खरंच वाटतं.

मग हे लोक ढापलेल्या संपत्तीच्या जोरावर डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) आणि पत्रकार (गोष्टीतले भावंडांच्या बाजूने साक्ष देणारे हावरट गावकरी) यांना ते आपल्या बाजूने वळवून घेतात आणि सगळीकडे हे हरामखोर अशी समजूत करुन देतात की बघा बघा म्लेंच्छांवर किती अत्याचार सुरू आहेत.

आणि मग अशा रीतीने आपल्या संपत्तीसकट आणि बहुसंख्य ठिकाणी जीवानिशी काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतून गोष्टीतल्या आजी-आजोबांसारखे हाकलले जाता पण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला तुमच्याच जागेतून हाकललं जात आहे आणि तुमच्याच हक्काची संपत्ती लुटली जाते आहे.

मग गोष्टीतली ती दोन भावंडं जशी आपल्या आई-वडिलांना जाऊन मिळाली तशाच पद्धतीने हे दहशतवादी आणि शांततेचे ढोंग करणारे म्लेंच्छ एक होतात.

तर मंडळी, येतंय का काही लक्षात? अरे म्हणजे काय! सूज्ञ आहात तुम्ही. आलंच असलं पाहीजे लक्षात.

बोला
पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
पंढरीनाथ महाराज की, जय !
सीताकांत स्मरण, जय जय राम !

मूळ हिंदी लेखकः © श्री अशोक शर्मा  - https://goo.gl/B12S5C
मराठी भाषांतर/रूपांतर:  © मंदार दिलीप जोशी

Thursday, February 9, 2017

डर

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी.

हर किसी का चढता समय होता है, फिर उसका चरम समय होता है और अंत मे अस्त की ओर जाता ढलता समय. परंतु पेशवा बाजीराव के पराक्रम के केवल पहले दो प्रकार के समय थे, चढता और चरम. उन्होंने अपने जीवनकाल में कभी पराजय का मूंह तक नहीं देखा. श्रीमंत पेशवा बाजीराव का डर पुरे हिंदूस्थान में फैला हुआ था और उन्हें डर नामकी चीज पता नहीं थी. इसका केवल एक ही उदाहरण प्रस्तुत करता हूं.

यह कथा उस समय की है जब श्रीमंत बाजीराव की माताजी श्रीमंत राधाबाईसाहब साठ वर्ष की उम्र को पार कर चुकी थीं. यह ऐसा समय होता है जब मनुष्य को अपने जीवन का दूसरा किनारा नजर आने लगता है और तीर्थयात्रा की इच्छा होने लगती है. श्रीमंत राधाबाईसाहब को भी औरों की तरह यही अनुभूती होने लगी थी. इस यात्रा में चार महत्त्वपूर्ण तीर्थस्थल समझे जाते थे और वह थे मथुरा, गया, प्रयाग, एवं काशी.  इस यात्रा को काशीयात्रा कहा जाता था और उसका कारण था काशी का अंतिम पडाव होना. काशी में अगर यात्री की मृत्यू हो तो उसकी आत्मा का मोक्ष सुनिश्चित माना जाता था.

यह बात ध्यान मे रखिये की उस समय यातायात के साधन बहुत कम थे और कोई भी लंबी यात्रा खतरों से भरी रहती थी. यह तीर्थस्थान मुघल प्रदेश और उनके नियंत्रण में होने के कारण यात्रा से बिना कोई नुकसान पहुंचे लौटना बहुत ही कठीन था. अपने राज्य से बादशाही प्रदेश में जाना बहुत ही खतरनाक इस लिये भी था क्योंकी मुघल सरदार या किसी और राजा के सैनिकों से जान और माल दोनों को खतरा बना रहने के साथ साथ घने जंगल और असुरक्षित रास्तों पर न जाने कब जानवर, ठग, डकैत, चोर उचक्के मिल जायें. इसी लिये लोग बहुत बडे झुंडमें अथवा किसी मुहीम पर निकले हुये सैन्य के साथ ही जाया करते थे, लेकिन सब को यह अवसर कैसे प्राप्त हो?! इन्हीं कारणवश घर का कोई वृद्ध तीर्थयात्रा पे जाने की बात भी करता तो उसके घरवाले उदास हो जाते थे क्योंकि जानोमाल का खतरा तो था ही, परंतु यात्रा में बहुत समय - यहां तक की कुछ वर्ष - लगने के कारण यात्रा का जो अंतिम पडाव वाराणसी अर्थात काशी हुआ करता था वहां तक पहुंचते पहुंचते मनुष्य का अंतिम समय आ ही जाता था.

ऐसे समय में श्रीमंत राधाबाई माताजीने अपने पेशवा पुत्र के सामने उन्हें तीर्थयात्रा पर भेजने का प्रस्ताव रखा. चूंकि बाजीराव को डर नामकी चीज पता नहीं थी, उन्होंने तुरंत हामी भर दी. सन १७३५ के फरवरी महीने में श्रीमंत राधाबाई माताजी इस तीर्थयात्रा पर निकल पडीं. उनक साथ उनकी कन्या और बाजीराव की छोटी बहन भिऊबाई, भिऊबाई के पती आबाजी नाईक जोशी, और आबाजी के भाई बाबूजी नाईक थे.

नर्मदा पार करने के पश्चात श्रीमंत राधाबाई माताजी और उनके सहयात्री माळवा से होते हुए १८ मै को उदयपूर पहुंचे. वहां के राणाजीने माताजी को पूरे सन्मान के साथ राजप्रासाद मे ले जाकर गहने, वस्त्र, एवं नगद पैसे और अनेक भेटवस्तुएं देकर अतिउत्तम आदरसत्कार किया. उदयपूर में माताजी ने वर्षा ऋतू के पूरे चार माह बिताए. उदयपूर के पश्चात जयपूर के सवाई जयसिंगने भी माताजी का बहुत बढिया आदरसन्मान करते हुए एक हाथी और ढेरों रुपए दिये. अब इस बात पर ध्यान आकर्षित करना चाहूंगा की राधाबाई केवल पेशवा खानदान की एक बेचारी विधवा नहीं थीं अपितु राजनिती एवं कूटनीती की उच्च कोटि की जानकारी रखनेवाली चतुर महिला थीं. शनिवारवाडा में उनके राय को विशेष महत्त्व हुआ करता था. उदयपूर और जयपूर में उन्होंने स्वयं एवं अपने साथ आये पेशवा के राजनितीज्ञों द्वारा पर्याप्त राजनिती की बातचीत अवश्य की होगी. इस  पश्चात उदयपूर से निकलते समय जयसिंगने अपने वकीलों मे माध्यम से मुघल प्रदेश मे यात्रा आसान होने हेतू राधाबाई माताजी के लिये पारपत्रों का प्रबंध किया तथा उनके सुरक्षा के लिए कुल मिलाकर चार हजार सैनिकों को भेजा.

इसके बाद तीर्थयात्रा में राधाबाई माताजी का पहला पडाव था मथुरा. अब यहां जो हुआ वह पढकर आपको बहुत अचरज होगा परंतु वह बताने से पहले मैं आपसे अनुरोध करुंगा की आप इस लेख का पहला वाक्य फिरसे पढें - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है.

मथुरा में उन्हे मिला वह मुघल सरदार जिसे श्रीमंत बाजीराव ने रण मे एक से अधिक बार पराजित किया था - महंमद खान बंगश. बंगश बाजीराव का शत्रू था. अगर रण मे वह सामने मिलते तो बाजीराव का सर काटने को वह उत्सुक होता. यहां तक कि किसी और समय में बाजीराव पेशवा के माताजी को वह आगे भी जाने न देकर वापस लौटा सकता था, या अपहरण कर बाजीराव से कुछ राजनयिक लाभ उठा सकता था. लेकिन बाजीराव के पराक्रम का डर पूरे हिंदूस्थान मे ऐसा फैला हुआ था कि श्रीमंत राधाबाई माताजी के मथुरा पहुंचते ही महंमद खान बंगशने उनका केवल आदरपूर्वक स्वागत ही नहीं किया अपितु माताजीका आग्रा की तरफ की यात्रा सुरक्षित हो इसका पक्का प्रबंध भी किया. इतना ही नहीं, पेशवा बाजीरव के दूत सदाशिव बल्लाळ ने पेशवा को लिखे खत मे कहा है की महंमद खान बंगश ने कहा की "मैं पेशवा की मां को मेरी मां से बिलकुल अलग नहीं समझता."


बंगशने माताजी एवं उनके सहयात्रीयों को पैसे की किसी प्रकार की कमी ना हो इसलिये उन्हें कुछ रुपये और भेंट वस्तुयें भी दी. महाराष्ट्र में खासकर ब्राह्मणों की विधवा औरतें एक विशिष्ट प्रकार की लाल साडी पहनती थीं जिसे "लाल आलवण" कहा जाता था. सर मुंडा हुआ होने के कारण उसी साडी के पहलू से हमेशा ढका हुआ रहता था. महंमद खान बंगश ने जो वस्तुएं माताजी को भेंट की उनमें ऐसी ही एक लाल साडी भी थी. अब उस समय में न तो इंटरनेट था और न टीव्ही. लेकिन किसी न किसी तरह बंगश को यह जानकारी थी की एक विधवा महिला को किस तरह की साडी देनी चाहिये और उसने वैसीही साडी को भेंट दी भी. कहा था न - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है!

इस पश्चात माताजी एवं उनके सहयात्री काशी पहुंचे, उन्होने वहा बडा दानधर्म किया और अनेक घाट बनवाए तथा कई घाटों की मरम्मत करवायी. फिर दख्खन लौटने के पहले गया होकर वे १७३६ के  मई महिनें में पुणे लौटीं. लौटनें पर उनका पुणे के लोगों ने और शनिवारवाडा पर बडा आदरसत्कार किया गया.

यह केवल एक तीर्थयात्रा थी? बिलकुल नहीं. यह एक तीर्थयात्रा होने के साथ साथ श्रीमंत पेशवा बाजीराव के लिये एक राजनयिक विजय भी था. इस यात्रा में माताजी ने और उनके साथ गये दूतों ने न केवल राजनयिक बातचीत की उसका परिणाम ये हुआ कि दिल्ली के बादशहा महंमद शाह के दरबार में बाजीराव के पक्ष में सोचनेवाले सरदारों का एक गुट तैय्यार हुआ. आजकल लॉबींग का जो प्रभाव दिखता है यह कुछ उसी प्रकार की चीज थी.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसका उदाहरण तो हमने देख लिया. अब अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी आज के समय का एक उदाहरण देखकर हम चर्चा करते हैं.

संजय लीला भन्साली के पास उसीके कथन के अनुसार बारह साल थे बाजीराव-मस्तानी फिल्म के विषय मे अनुसंधान करने हेतू. इंटरनेट के होते हुए, आधुनिक पुस्तकालय के होते हुए बारह साल के अनुसंधान के बाद उसने अपनी फिल्म में क्या दिखाया? श्रीमंत महापराक्रमी बाजीराव पेशवा की आदरणीय माताजी को सफेद साडी पहने हुए और मुंडन किये हुए सर को खुला छोड घूमनेवाली एक पागलपन का दौरा पडे महिला के रूप में पेश किया. फिल्म में पागलों की तरह कई दृश्यों मे हसते हुए दिखाया. अब माताजी को जो नहीं छोडता वह पेशवा के बाकी रिश्तेदारों को कैसे छोडता. बाजीराव की प्रथम पत्नी श्रीमंत काशीबाई साहेब के पैरों मे हमेशा दर्द रहा करता था जिस कारण वह ठीक से चल भी नहीं सकतीं थी. उन्हें मस्तानी के साथ अंग प्रत्यंग का घिनौना प्रदर्शन करते हुए नाचते हुए दिखाया गया. बाजीराव खुद मानसिक रूप से असंतुलित और उनके पुत्र नानासाहब दुष्ट और दुर्व्यवहारी दिखाया गया. और भी बहुत सी चीजें है लेकिन आप को और ज्यादा बोर नहीं करना चाहता.

जो जानकारी आजसे लगभग ढाईसो साल पहले महंमद खान बंगश को थी वह आज अनुसंधान के सारे आधुनिक संसाधन उपस्थित होते हुए भी भन्साली को नहीं होगी? सारे विश्व की खबर रखने वाले बॉलिवुडीया भन्साली को क्या यहां की औरते कैसे कपडे पहनती थीं इसकी जानकारी नहीं थी? क्या उसे बाजीराव के पुत्र नानासाहेब तथा प्रथम पत्नी काशीबाई के बारे में पर्याप्त जानकारी नहीं थी?

थी. अवश्य जानकारी थी. नहीं था तो केवल डर, खौफ, भय. गोलीयों की रासलीला रामलीला (रामलीला), बाजीराव-मस्तानी, और अब पद्मिनी जो महारानी पद्मिनी बन रही है, वो भी पद्नावती ऐसे नाम बदलकर, इन फिल्मों के जरीये भन्साली ने पूरे हिंदू समाज को खुलकर चुनौती दी है कि "देखो भै, मैं तो नही डरता आप असे. और जब डर न हो, तो आदमी क्या क्या करता है ये तो आपने देख ही लिया है. अरे  भै आप जैसे ही तो मेरी फिल्में हिट कराते हैं!"

दाऊद इब्राहीम और बाकी के अंडरवर्ल्ड का खौफ उनको व्हिलैन की तरह दिखाने की इजाजत नहीं देता, और हिंदूओं का डर रहा नहीं इसी लिये हिंदू महापुरुष और महिलाओं पर विकृत फिल्में बनाने की उद्दंडता बढती जाती है.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी. अब दूसरे प्रकार का उदाहरण भी आपने देख लिया.

सोचिये, अगर हमारे राष्ट्रपुरुषों एवं महिलाओं का अपमान रोकना है, तो डर कैसे पैदा करना है. या फिर क्रियेटिव्हीटी देखने फिल्म देखनी है, तो देखिये. कुछ ही सालों बाद डर आपके दरवाजे तक होगा. सोचिये. बाकी जो है, सो हैई है.

इस विषय पर एक अलग लेख:  https://mandarvichar.blogspot.com/2017/02/blog-post_3.html

© मंदार दिलीप जोशी
माघ  शु. १३, शके १९३८

Sunday, February 5, 2017

भन्साळी पॅटर्न


हे नक्की कुठून सुरू झालंय माहित आहे? भन्साळीचा पॅटर्न लक्षात घ्या.

गोलीयों की रासलीला रामलीला
आधी त्याने सिनेमाचं नाव ठेवलं राम लीला. मग बोंबाबोंब झाल्यावर नाव बदललं गोलीयों की रासलीला रामलीला. आता बघा, सिनेमाचं नाव आणि बदललेलं नाव या दोन्हीत त्याने प्रचंड लबाडी केली आहे. सिनेमाचं नाव इतर काहीही ठेवता आलं असतं. चित्रपटातला मसाला (किंवा शेण) लक्षात घेतलं तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातल्या कुठल्याही मसाला मारधाड चित्रपटाचं नाव उचललं असतं तरी चाललं असतं. उदाहरणत: आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार म्हणजे अक्षरशः काहीही. पण नाव काय ठेवलं? राम लीला. भारताचं सामूहिक आराध्य दैवत कोणतं? राजाधिराज रामचंद्र महाराज. मग त्यावरच हल्ला करा. तुम्ही अभिमान बाळगावा, भक्ती करावी, पूजा करावी, आदर्श जीवानाचा वस्तुपाठ घालून ध्यावा असं जे कुणी असेल त्यावरच घाला घातला जातो. रामाची भक्ती करता काय? तुम्हाला राम मंदिर बांधायचंय काय? थांबा एका थिल्लर नट, त्याहून थिल्लर नटी आणि अतिशय बकवास सिनेमाचं नावच रामलीला ठेवतो. का काय विचारता. अपमान? तो कसा काय? सिनेमातल्या हिरोंच नाव आहे ते. लीला नावाच्या हिरोईन बरोबरच्या त्याच्या लीला दाखवायच्या आहेत. मग नाव रामलीला ठेवलं तर बिघडलं कुठे?

बरं नाव बदलतानाही त्याने काय लबाडी केली आहे लक्षात आलंय का? गोलीयों की रासलीला रामलीला हे बदललेलं नाव. रासलीला हा शब्द कुणाशी संबंधित आहे? भगवान श्रीकृष्णांशी. बघा. रामलीला नाव ठेऊन एका गालावर थोबाडीत मारली. आणि मिळमिळीत विरोध बघून भन्साळीने तुमचं पाणी जोखलं आणि बदललेल्या नावाने दुसर्‍या गालावर पाच बोटं उमटवली. तुम्ही किती भेकड आहात हे त्याने एका उथळ सिनेमाच्या फक्त नावाशी खेळून तुम्हाला दाखवून दिलं. तुमचा विरोध लक्षात घेऊन नाव बदलतानाही तो तुमचा अपमान करायला विसरला नाही. आणि तुम्हीच त्याचा सिनेमा हिट केलात. वेडे रे वेडे.

बाजीराव-मस्तानी
हिंदूंवर हल्ला करुन झाला एका सिनेमात. आता पुढची पायरी म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाला तोडायचे प्रयत्न खूप पूर्वी सुरू झालेत. अगदी ऐंशीच्या दशकापासून. आणि ज्या क्लुप्त्या हिंदूंचा अपमान करण्यात वापरल्या जातात त्याच एक महत्त्वाचा फरक करुन मराठी माणसात भेदभावाची भावना रुजवण्यासाठी केले जातात. मराठा, दलित आणि ब्राह्मण यांना आपापसात झुंजवत ठेवायचं. काय बिशाद मराठी माणूस डोकं वर काढेल. आता या तीन वर्गातला फरक लक्षात घ्या. दलितांचा किंवा त्यांच्या प्रतीकांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान झाल्याचा नुसता संशय जरी आला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केली जाऊ शकते. या कायद्या अंतर्गत जामीन मिळू शकत नाही. शिवाय निदर्शनं आणि हिंसेची भीती आहेच. मराठा समाजाच्या प्रतीकांवर सिनेमा बनवायची कल्पनाही कुणी करु शकत नाही कारण ब्रिगेडसारख्या संघटनांची दहशत. मग ज्यांच्या प्रतीकांवर आणि आदरणीय पुरुषांवर हिणकस सिनेमा काढला तर कुणी ब्र सुद्धा काढणार नाही असं कोण? सगळ्यात उत्तम सॉफ्ट टार्गेट कोण? ब्राह्मण.

तुमच्यातला सगळ्यात पराक्रमी पुरुष कोण? आता यावर वाद होऊ शकेल पण त्यातही तुम्हाला ज्याची कमी माहिती आहे पण ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा माणूस मी निवडणार. श्रीमंत बाजीराव पेशवे. आणि त्याचा पराक्रम अत्यंत हास्यास्पद पद्धतीने रजनीकांत काय मारामारी करेल असा दाखवणार. तो कसा, तर एकदम एक माणूस आणि शेकडो सैनिक आणि बाणाचा वर्षाव कापत पुढे जाणारा सुपरमॅन. ते पण मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला बाजीराव एकटा सैन्यात घुसतो असं दाखवणार. म्हणजे बाजीराव हा इष्कात वेडा होऊन राज्यकारभाराला गुंडाळून ठेवणारा आणि सणक आल्यावर लढाई करणारा होता असं मी दाखवणार. मग पालखेडच्या संघर्षात अजिबात लढाई न करताही निजामाला शरण यायला लावलं ते नेमकं कसं हे दाखवून डोकं वापरावंच लागू नये. चाळीस लढाया कशा केल्या, काय डोकं वापरलं, मस्तानी किती वर्ष त्याच्या आयुष्यात होती वगैरे तपशील दाखवणारच नाही. निजाम वाघाला कुरवाळत बसलेला आणि बाजीराव तिरसटासारखा पाण्यात पाय मारत मारत चालत त्याला भेटायला गेलेला दाखवणार. तुमच्या विधवा लाल आलवणात असल्या तरी बाजीरावाची आई मात्र पांढर्‍या साडीत वेडाच्या भरात बडबडत आपलं बोडकं डोकं मिरवताना दाखवणार. त्याच्या बायकोला पायाचं दुखणं असतानाही नाचताना दाखवणार. बाजीराव वेडसर, त्यांचे चिरंजीव नानासाहेब तिरसट आणि खुनशी, नाचकाम करणारी बायको, डोक्यावर परिणाम झालाय असं वाटावं अशी आई... हे अस्संच सगळं मी दाखवणार. काय कराल तुम्ही? मी घरी बसून मस्त निदर्शनं बघतोय. एका चित्रपटगृहात सिनेमा बंद पाडल्याने मला काहीही फरक पडत नाही हो, तुमच्या दोन्ही गालांवर थोबाडीत आणि पार्श्वभागावर लाथ मारण्याचे पैसे मला केव्हाच मिळालेत. ते बघा सोशल मिडियावर जातीजातीत भांडणं कशी मस्त चाललीयेत. तुमच्या घरंदाज स्त्रीयांना पडद्यावर आंघोळ घातली, त्यांना नाचवलं. वरणभातवाले पुळचट कुठले. ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून मला हिंदूंनाच अपमानित करायचं होतं ते मी केलं. बाकीचे करतात तस्संच. हा हा हा.

पद्मिनी
आता पुढचं लक्ष्य दुसरी पराक्रमी जमात, राजपूत. तुमचं आराध्य दैवत झालं. जातीजातीत भांडणं लावून झाली. आता पुढची पायरी. तुमच्या आदरणीय स्त्रीयांवर हल्ला. कुठलंही युद्ध झालं की त्यातला एक अविभाज्य भाग म्हणज शत्रूच्या स्त्रीयांचा शीलभंग करणं, त्यांची इज्जत लुटून त्यांना नासवणं. मग हा प्रकार सिनेमाच्या माध्यमातून मानसशास्त्रीय युद्ध खेळताना कसा वर्ज्य?

असंख्य स्त्रीयांची अब्रू लुटणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर हल्ला केल्यावर आपल्या सैन्याचा पराभव दिसू लागताच त्याने आपल्याला स्पर्शच काय आपलं नखही त्याला दिसायला नको म्हणून हजारो....हो हजारो राजपूत स्त्रीयांबरोबर आगीत उडी घेऊन जोहार करणारी महाराणी पद्मिनी - तुमचा अपमान करायला याहून योग्य कोणती उमेदवार असणार?

अरे तुम्ही दोन थपडा मारल्यात, कॅमेरा फोडलात, चित्रपट निर्माण संचाला मारहाण केलीत, बस्सं! याहून जास्त काय करणार तुम्ही? मला या सगळ्याचे पैसे मिळालेत, मिळतील. माझ्या खिशाला अजिबात भोक पडलेलं नाही. लोकेशनवर नाही करु दिलंत तर जसं बाजीराव मस्तानी मधे केलं तसं कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरून राजस्थानी महाल उभे करीन. पण मी हा सिनेमा काढणार. तुमच्या छातीवर नाचणार. आणि हा सिनेमा तुम्हीच येऊन हिट कराल.

कारण माहित्ये? तुम्ही भेकड आहात. स्वार्थी आहात. प्रत्यक्ष भगवान रामाच्या वेळी कुणी आलं नाही. बाजीरावाच्या वेळी इतर लोक ब्राह्मण आणि मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आता राजपूत लोकांच्या पाठीशी कसे उभे राहतात तेच मी बघतो. काय करणार तुम्ही?

घंटा?

#पद्मिनी

© मंदार दिलीप जोशी

हिंदी रूपांतर इथे आहे

Monday, October 10, 2016

दसरा सण मोठा, नसे विचारवांत्यांस* तोटा

चला, दसरा आला आणि सालाबादप्रमाणे आपट्याची पानं तोडू नका वगैरे नेहमीच्या बुद्धीभेद करणार्‍या पोस्टी नेटवर दिसू लागल्या.

तर्क आणि विज्ञानाला फाटा देऊन भावनिक बाबींवर भर दिला की असा काहीतरी विचित्र प्रकार निर्माण होतो. या सणाला अशा पोष्टी टाकायला "पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" असं म्हणून भावनिक आवाहना बरोबरच मिथ्याविज्ञान अर्थात स्युडोसायन्सचा आधार घेतला जातो. इंग्रजीत एक म्हण आहे, "If you want to kill a dog, call it mad". तद्वत, हिंदू धर्मातील प्रथा एक एक करुन बंद पाडायच्या असतील तर "अमुक गोष्ट कुप्रथा आहे" हे आधी ठरवायचे आणि मग पद्धतशीरपणे हल्ला करायचा ही पद्धत आता नवीन नाही.

तारतम्य ठेऊन छाटणी केल्याने कोणत्याही झाडाची हानी होत नाही. आणि आपट्याच्या झाडाचं तर नाहीच नाही, कारण ते झाड खूप मोठं असतं. काही दिवसांनी पानं परत येतात. किंबहुना, हे सगळ्याच झाडांच्या बाबतीतलं शास्त्रीय सत्य आहे. आपट्याला आता कोवळी नुकतीच फुटलेली पालवी नाही. आता पाने जून झाली. अर्धामुर्धा पाला कापला तर झाडे अधिकच आटोपशीर वाढतील. पानांच्या कचर्‍याचाच प्रश्न असेल तर आपट्याची पाने हे उत्तम खत आहे. दुसर्‍या दिवशी टाकून देण्याऐवजी आपल्या कुंडीत पाने रिचवा.

छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.ही माहिती आपल्या पूर्वजांना देखील होती आणि म्हणूनच त्यांनी पाने वाटल्याने निसर्गाचे कोणतेच नुकसान होणार नाही उलट त्या झाडांचे संरक्षण होईल अश्या रीतीने ही परंपरा जपली असावी, परन्तु पुस्तक वाचून स्वतःला तत्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरण वादी आपल्या समोर वृक्षतोड होतांना बघत बसतात पण आपल्या सण उस्तव वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते, एरवी हजारो वृक्षतोडीची प्रकरणे घडतात पण तक्रार द्यायला हे पुढे येत नाहीत.

आता आपट्याच्या झाडाबद्दल जरा अधिक माहिती घेऊया. आपट्याला संस्कृतमधे अश्मंतक असं नाव आहे. हा झाला भाषा इतिहास. आपट्याची झाडं आशिया खंडातच आढळतात. हा झाला भूगोल. आता आपट्याच्या झाडाचा कशा कशासाठी उपयोग केला जातो ते पाहूया आणि वळूया विज्ञानाकडे.

आपटा हे औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. आपट्याची पाने औषधी असतात. इतकंच नव्हे तर आपट्याच्या झाडाला येणार्‍या शेंगांच्या बिया,  तसेच फुले व झाडाची साल यांचा औषध म्हणून आणि विविध औषधी घटक म्हणून सर्रास वापर केला जातो. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. ज्या झाडांपासून डिंक मिळवला जातो त्यात आपट्याच्या झाडाचाही समावेश आहे. या झाडापासून टॅनीन मिळवतात. आता तुम्हाला अधिक परिचयाचा असलेला उपयोग सांगतो. आपट्याच्या पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. मग? बंद पाडायचे का हे सगळे उद्योग?

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण | इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||
अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रुंचा विनाश करतो.

वरच्या श्लोकातल्या महादोष निवारण या शब्दांचा निर्देश आपट्याचे औषधी गुण यांच्याकडे आहे.

जसं नारळाच्या झाडाचा नारळासकट एकूण एक भाग कामी येतो तसंच आपट्याच्या झाडाचे अनेक भाग मानवी उपयोगाचे आहेत. तेव्हा "नारळ काढू नका....पहा पहा निसर्ग ओरबाडला जातोय" हे जितकं अवैज्ञानिक विधान आहे, तितकंच खुळचट विधान "आपट्याच्या झाडाची पाने तोडू नका" हे आहे.

आणि अशा बकवास पोस्टी टाकणार्‍यांनी आपट्याची किंवा इतर किती झाडं लावली आणि जगवली आहेत? अशांना माझा फुकटचा सल्ला: उगा खुर्च्या उबवून लोकांनी काय करायचं त्याचे फुकटचे सल्ले देऊ नका. आधी अभ्यास करा आणि मग बोला. उगाच निसर्गप्रेमाचा आव आणून सणांवर घाव घालू नका.

यात रामायणातील सुद्धा संदर्भ आहे. कथा मोठी आहे तेव्हा संक्षिप्त स्वरूपात सांगतो. एकदा एका गुरूने शिष्याच्याच आग्रहावरुन त्याला चौदा कोटी मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून द्यायला सांगितल्या. पण त्यात एक मेख होती. गुरूने अट घातली की त्या चौदा कोटी मुद्रा एकाच माणसाकडून आणल्या पाहीजेत. पण चौदा कोटी एकदम एकाच माणसाकडून कशा आणायच्या? ते फार अवघड. मग तो अयोध्येचे महाराज रघु यांच्याकडे पोहोचला. महाराज रघु हे दानशूर व विद्येची कदर करणारे आहेत अशी त्यांची ख्याती होती. पण नेमके त्याच वेळी महाराज रघुंनी यज्ञात सर्व संपत्ती दान केली होती. त्यामुळे त्यांनी त्या शिष्याला त्याची इच्छा पुर्ण करु शकत नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. पण पराक्रमी असल्याने इंद्रावर स्वारी करुन तेवढ्या मुद्रा तुला देतो असे आश्वासनही दिले. यामुळे इंद्र घाबरला व त्याने अयोध्येबाहेर आपट्याच्या तसेच शमीच्या झाडांवर कुबेराला सांगून सुवर्णमुद्रांचा वर्षांव , आणि मग त्या सगळ्या मुद्रा त्या शिष्याला दिल्या. पण त्या चौदा कोटी पेक्षा खूप जास्त होत्या म्हणून गुरुंनी १४ कोटीच ठेवून घेतल्या. आता बाकीच्या मुद्रांचे काय करायचे? महाराज रघूंनी एकदा दिलेले दान परत घ्यायचे नाही म्हणुन त्या मुद्रा परत घेण्याचे नाकारले. म्हणून त्या शिष्याने त्याच दोन झाडांच्या खाली त्या मुद्रा ओतून लोकांना त्या न्या असे सांगितले. अचानक धनलाभ झाल्याने व त्या वृक्षांखाली झाल्याने लोकांनी त्या झाडांची पूजा केली व त्या मुद्रा लुटल्या. हा दिवस दसर्‍याचा होता.

शमीच्या झाडावर पांडवांनी शस्त्रे लपवली ही कथा महाभारतात आहेच.

बाकी, आपट्याचंच झाड का? शमीचं का नाही? याला उत्तर इतकंच की हीच गोष्ट "आपण तोंडातून का भोजन करतो व पार्श्वभागातून का मलविसर्जन करतो? त्या ऐवजी ढुंगणातून जेवण व तोंडातून का नाही हगता येत? हा आपल्या मुक्त इच्छेवर (फ्री विलवर) निसर्गाचा आघात नव्हे का? इथपर्यंत नेता येईल. 

परंपरा टाकून देण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा कालानुरूप योग्य बदल अवश्य करावेत. सीमोल्लंघन म्हणजे मोहिमेवर जाऊन पराक्रम गाजवून सोने लुटून आणण्याची कल्पना पर्याय म्हणून फुले देऊन कशी साधणार? त्यापेक्षा आपट्याचे झाड प्रत्येक संकुलात रुजवण्याचा निर्धार केला तर अधिक योग्य ठरेल. पावसानंतर जड झालेले ओझे माफक पद्धतीने कमी करू आणि आपट्याचीच पाने लुटून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जाण ठेवू.

© मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ८, शके १९३९ | दुर्गाष्टमी | खंडेनवमी

कठीण शब्दांचे अर्थः
विचारवांत्या = perverted thought diarrhea