Sunday, February 16, 2020

"त्यांना" घरे का मिळत नाहीत?

शीर्षटीप: तुमचा आत्मा, नजर लागणे, मूठ मारणे, भूत बंगला वगैरे गोष्टींवर विश्वास असेल तर वाचून सावध व्हा. विश्वास ठेवावा की नाही अशा संभ्रमात असाल तर नक्कीच वाचा. विश्वास नसेल तर वाचाच वाचा, आणि किमान एकदा घरी जाऊन विचार करा.

फेसबुकवरचे मित्र ब्रिजेश मानव राणा यांनी सांगितलेली ही हकीकत आहे.

"त्यांना" घरे का मिळत नाहीत
काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीमाध्यमांतून 'त्यांना' भाड्याने घरे मिळत नाहीत अशी बोंबाबोंब झाली होती. वातावरण खराब होतंय, भेदभाव होतो आहे, वगैरे छापाची ही बोंब होती. प्रत्येक घटनेच्या वेळी हिंदूंना दोष दिला जायचा कारण अर्थातच घरं हिंदुंचीच असायची, हिंदू कशाला त्यांच्या वस्तीत जाऊन राहतील नाही का! नंतर जेव्हा या घटनांमागची कारणं पुढे यायला लागली तेव्हा मिडियातली ही बोंबाबोंब बंद झाली कारण त्यांचा डाव आता त्यांच्यावरच उलटण्याची परिस्थिती ओढवली होती.

पण उघड झालेल्या कारणांत सुद्धा घरातल्या आणि वस्तीतल्या आयाबहिणींशी अभद्र व्यवहार व इतर भौतिक कारणे होती, पण अशीही कारणे असतात की जी आपण मस्करी केली जाईल या भीतीपोटी उघड बोलायला कचरतो. पण बोलायला तर हवीच कारण कोण जाणे एखाद्या हिंदू कुटुंबाचं नुकसान व्हायला नको. अशीच एक विचित्र, गूढ पण माझ्या समोर घडलेली एक गोष्ट तुमच्यापुढे ठेवतो.

१९८८-९८ या दरम्यान आम्ही सोनीपतमध्ये रहायचो. आम्ही रोज संध्याकाळी घराच्या समोरच असलेल्या खेळाच्या मैदानावर खेळायला जायचो. तिथे जवळच एक घर होतं जी वास्तू भूत बंगला म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यावेळी मी सातवीत होतो.

ही वास्तूचा साध्या घरापासून ते भूत बंगल्यापर्यंत झालेला प्रवास मी स्वतः बघितलेला असल्यामुळे जसं आठवेल तसं तुमच्यापुढे माझ्या आठवणींची शिदोरी उघडी करतो.

झालं असं की त्या घरात राजस्थानातून एक पाच वेळा प्रार्थना करणारे एक शांतीप्रिय महाशय भाड्याने राहू लागले. हल्ली भाडेकरार सर्रास केला जातो पण त्याकाळी बहुतेक व्यवहार विश्वासावर चालत असल्याने असा भाडेकरार करणं लोकांना आवश्यक वाटत नसे.

सुमारे वर्षभरानंतरची गोष्ट आहे. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी मैदानात खेळत असताना घरमालक आणि हे मियां यांचं जोरदार भांडण सुरु होतं. आम्ही तिथे मजा बघत उभे होतो.

गोष्ट अशी होती की घरमालक, हे हिंदू होते, त्यांना त्या घरात रहायला यायचं होतं म्हणून ते त्या भाडेकरू मियाँजींना घर सोडायला सांगत होते आणि मियाँजी घर सोडायला तयार नव्हते.

दुसऱ्या दिवशी घरमालक पोलीस घेऊन आले आणि त्यानंतर मियाँजींनी आठवडाभरात घर सोडलं.

त्यांनी घर सोडल्यावर दोनेक दिवसांनी त्या घरमालक साहेबांनी घराची चांगलीसाफसफाई करून घेतली आणि आपल्या कुटुंबासहित तिथे राहू लागले. त्यानंतर एकाच आठवड्यात त्यांच्या नवविवाहित तरुण मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला; मग त्यांची मुलगी आजारी पडली. मन विटल्याने त्यांनी ते घर सोडलं आणि दुसरीकडे गेले.

या नंतर जवळपास दोन वर्ष त्या घरात तब्बल १४ वेगवेगळे भाडेकरू राहून गेले. या सगळ्यांच्याच बाबतीत  त्या घरात काही अनाकलनीय आणि अभद्र घटना घडत गेल्या. आसपास असलेल्या इतर घरांमध्ये मात्र सगळं आलबेल होतं.

एक दिवस अचानक राजस्थानच्याच एका हिंदू इसमाने ते घर विकत घेतल्याचं कानावर आलं. शहरापासून तीन किलोमीटरवर त्यांचा कसलासा व्यवसाय होता.

ते येऊन राहू लागल्यावर त्यांनाही त्या भाडेकरूंना आले तसेच अनुभव येऊ लागले. आता त्यांनी आपल्या गावाकडून एका 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. त्याने काही विधी केलेले आम्ही पाहिले, सहा तास लागले त्याला.

आमचं तिकडे येणं जाणं असल्याने त्या नव्या घरमालकाच्या मुलांशी मैत्रीही झाली होती. पण आमच्यापैकी मी सोडून कुणीच त्या घरचं पाणीही पीत नसे. त्याचे परिणाम मला नंतर भोगायला लागले, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

सात आठ महिन्यांनी हिवाळा सुरू झाला. त्यांच्या कारखान्यातील अनेक गोष्टी बाहेर आवारात पडलेल्या असत, म्हणून ते रात्रीच सायकलवर टांग मारून तिकडे जाऊन झोपत.

एके दिवशी असेच कारखान्यात जाताना त्यांना कुणीतरी सायकलला मागून खेचतय असं वाटलं. पण थांबून बघितलं तर मागे कुणीच नव्हतं. असं त्या दिवशी अनेकदा झालं. एक दिवस संध्याकाळी पाऊस पडू लागला तो थेट रात्री दहा वाजता थांबला, तेव्हा ते फॅक्टरीत जायला निघाले. त्या दिवशी त्यांची सायकल अचानक जाम झाली आणि ते पडले. पुन्हा सायकलवर टांग मारून काही अंतर गेले आणि पुन्हा सायकल जाम झाली. या वेळी ते सावध होते म्हणून पडले मात्र नाहीत. असं वाटत होतं की त्यांना चालत जायला भाग पाडलं जात होतं. त्या रात्री त्यांनी कसातरी कारखाना गाठला.

दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजस्थानवरून त्याच 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. या वेळी त्यांनी कसलंसं अनुष्ठान केलं आणि पूर्ण कुटुंबाला रक्षसूत्र बांधलं आणि आणखी काहीतरी दिलं.. या नंतर त्यांच्या घरात किंवा कुटुंबियांना काही त्रास झाला नाही.

आता यात काय नुकसान झालं, कुणाचं झालं...त्या वेळी मला समजत नव्हतं पण आता लक्षात येतंय.

आता विचार करा, या घटना कधी सुरू झाल्या, तर त्या पाच वेळच्या नमाजी मियाँना भाड्याच्या घरातून जायला लागलं तेव्हा. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला घर सोडायलाच लागेल तेव्हा त्यांनी काहीतरी केलं किंवा करवलं ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास भोगावा लागला आणि घराची 'भूत बंगला' म्हणून बदनामी झाली ती वेगळीच. आधीच्या मालकाला घर कवडीमोल भावात विकावं लागलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे विकत घेणारा हिंदूच होता, शातीदूत असता तर पूर्ण कॉलनीचा सत्यानाश नक्की होता.

तर ही झाली ब्रिजेश राणा यांनी सांगितलेली सत्यघटना. तुम्हाला आठवत असेल तर बरोबर वर्षभरापूर्वी २०१९ साली पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी एका वेगळ्या संदर्भात लिहिलं होतं - "जिहादी शत्रू सीमापार राहत नाही हो. तो तुमचा रिक्षावाला, प्लंबर, पंक्चरवाला, सिनेमाचा हीरो, फळ विक्रेता, सुफी गायक, चिकन दुकानदार, सुतार, आणि शिंपी आहे. तो साडी विकणारा, इंजिनियर, आणि डॉक्टर सुद्धा आहे. जो पर्यंत तुम्ही त्यांच्याकडून सेवा आणि वस्तू घेऊन पैसे मोजत रहाल, तोपर्यंत जिहादला पैशाचा कधीच तुटवडा जाणवणार नाही."

"तेव्हा संताप आलेल्या माझ्या प्रिय हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या समस्येचा एक भाग आहात."

पण या सगळ्या भौतिक (physical) गोष्टी झाल्या, अगदी शांतीपूर्ण समाजाच्या भाडेकरूंना घरातून हाकलूही शकू आपण. एखाद्या प्लबरचा वाईट अनुभव आला तर पुढच्या वेळी माणूस बदलू सुद्धा.

प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशियन, गवंडी वगैरे मंडळींचं घरातल्या अशा कोपऱ्यात काम असतं जिथे काही गोष्टी नादुरुस्त किंवा बिघाडग्रस्त होईपर्यंत आपलं तिथे लक्षही जात नाही. आजकालच्या कन्सिल्ड पाइपिंग आणि वायरिंगच्या काळात एखाद्याने काम करता करता पाईप, नळ, टाईल, किंवा वायरिंगच्या मागे तावीज़, गंडा किंवा अशीच एखादी लहानशी 'मंतरलेली' वस्तू ठेऊन गेला तर आपल्याला कळणारही नाही. भौतिक गोष्टींशी आपण लढू देखील, पण ज्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि कुठल्याही प्रयोगशाळेत व्हायरससारख्या बनवल्याही जाऊ शकत नाहीत त्यांच्याशी आपण कसे लढणार आहोत?

गंमत म्हणजे या शांतीपूर्ण लोकांशी तुमचं काही वैयक्तिक शत्रुत्व असण्याची गरज नसते. भारतावर आक्रमण करणाऱ्या सुलतान, बादशहा, आणि वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्याला इकडे कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. तरी त्यांनी इकडे येऊन फक्त लुटणे आणि राज्य करणे इतकंच केलं नाही तर अत्याचार, बलात्कार, खून, इत्यादी सुद्धा केलं, हा इतिहास आहे.

मुळात तुम्हाला हरप्रकारे त्रास देणं आणि त्यांचा तेजोभंग करणं हा त्यांना मिळालेला दैवी आदेश आहे. विश्वास बसत नसेल तर 9:120 असं गुगलून बघा. नेटवर सहज उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा पुर्णपणे फु-क-ट.

तुम्हाला असा एखादा अनुभव आला असल्यास जरुर सांगा. या गोष्टीही लोकांना कळणे ही एक प्रकारची जनजागृतीच आहे.

तात्पर्य असं की या लोकांपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब रहा. सावधान रहा, सतर्क रहा.

🖋️  मंदार दिलीप जोशी
माघ कृ. नवमी, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१

Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणांवर हेरगिरीचे आरोप ठेवले. या तिघांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ चार्ल्स लिबर (Dr. Charles Lieber) यांनी त्यांना चीनकडून दरमहा मिळालेल्या ५०,००० डॉलर रकमेबाबत व एरवी मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सबद्दल संरक्षण खात्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅन्ड्र्यू लेलिंग (Andrew Lelling) यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ चार्ल्स लिबर यांना गेल्या अनेक वर्षात ही रक्कम चीनमधील संस्थांसाठी संशोधन करण्याच्या मोबदल्यात त्यांना देण्यात आली. डॉ लिबर यांना त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील कार्यालयात अटक करुन सक्तीच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात आले. अटकेच्या काळात अर्थातच त्यांना विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनात्मक कार्यात सहभागी होता येणार नाही. डॉ चार्ल्स लिबर हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे पुनरावलोकन करत आहेत असं हार्वर्ड विद्यापीठाकडून प्रसूत करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे.

आरोप ठेवण्यात आलेले इतर दोन जणं चीनी "विद्यार्थी" असून हे बॉस्टनमधील विद्यापीठात संशोधन सहाय्यक अर्थात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.

यातली एक जण यँकिंग ये (Yanqing Ye) ही चक्क चीनच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून अजूनही कार्यरत आहे. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करताना तिने ही माहिती लपवली होती. तिने एप्रिल २०१९ साली बॉस्टन विद्यापीठ सोडले असून ती सद्ध्या चीनमधे असल्याने अर्थातच तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या चिनी दादागिरीच्या पद्धतीमुळे तशी शक्यताही नाही. Yeकडच्या उपकरणांत रोबोटीक्स आणि संगणक वैज्ञानिक असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची माहिती सापडली.

झाओसंग झेंग (Zaosong Zheng) या दुसर्‍या 'सहाय्यकाला' तो चीनला परतण्याच्या प्रयत्नात असताना लोगन विमानतळावर एफबीआयच्या मते "संवेदनशील जैविक नमूने" (Sensitive Biological Samples) असलेल्या तब्बल २१ कुप्यांसकट अटक करण्यात आली. तो हार्वर्ड विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर बेथ इस्रायल मेडिकल सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होता.

एक सांगायचंच राहीलं, हे पैसे डॉ चार्ल्स लिबर यांना चीनमध्ये रासायनिक-जैविक प्रयोगशाळा उभारण्याकरता देण्यात आले होते. त्यांनी जी रासयनिक-जैविक प्रयोगशाळा उभारायला चीनला मदत केली होती, ती प्रयोगशाळा मध्य चीनमधील वुहान तंत्रज्ञान विद्यापीठात आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आणि हजारोंच्या संख्येने लोकांना बाधित करत असलेल्या कोरोना व्हायरसचा उगम हा याच वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत झाला. आत्तापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या तब्बल दहा हजार रुग्ण सापडल्याच्या बातम्या आहेत. चीनमधे या व्हायरसने आजारी पडलेल्या आणि दगावलेल्यांच्या बातम्या भारतात येऊन धडकू लागताच आपल्याकडे टिपिकल "मेले साप-विंचू कुत्री-मांजरी काहीही खातात आणि मग आजारी पडतात" अशा स्वरूपाच्या टिपिकल प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या, आणि आपली जनता 'आपल्याला काय त्याचं' म्हणून आपापल्या कामाला लागली, आणि सद्ध्या बजेट-बजेट खेळायच्या मनस्थितीत आहे. तेव्हा या बातमीक्डे दुर्लक्ष झाल्यास नवल नाही.


© मंदार दिलीप जोशी
माघ शु. सप्तमी (रथसप्तमी), शके १९४१

(विस्तृत माहिती)

Monday, January 27, 2020

नक्षलवाद्यांवर पलटवार - गावकऱ्यांचा नक्षलवाद्यांवरच उलट हल्ला

मलकानगिरी (ओरिसा) - नक्षलवाद्यांच्या विकास विरोधी धोरणांनी चिडून ग्रामस्थांनी थेट नक्षलवाद्यांवरच हल्ला केल्याची घटना ओरिसा राज्यातील मलकानगरी जिल्ह्यातल्या जन्तराई नामक गावात घडली आहे.

या हल्ल्यात एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्याचे शव पोलीस निरीक्षक कार्यालयात तर जखमी माओवादी दहशतवाद्यावर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जन्तराई गावात सुरू होणार असलेल्या नव्या रस्तेबांधणीला नक्षल दहशतवादी विरोध करत होते व रस्ता होऊ देऊ नये याकरिता गावकऱ्यांना धमक्या देत असत. हा रस्ता झाल्यावर गावकऱ्यांना फक्त सुखकर प्रवासच नव्हे तर आपल्या शेतमालाला वाजवी बाजारभाव व सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

गावकऱ्यांना शुभेच्छा.

-----------------------------



मलकानगिरी (ओड़िसा) - नक्सलियों के विकास विरोधी होने पर ग्रामीणों का गुस्सा फूटा । ग्रामीणों ने माओवादियों पर किया हमला। हमले में एक केडर नक्सली की मौत , एक बुरी तरह घायल हो गया है मृत नक्सली का शव एसपी कार्यालय में और घायल का जिला अस्पताल में इलाज जारी ।मामला ओडिसा के मलकानगिरी जिले के जन्तराई गांव का । दरअसल यहां बन रही सड़क का नक्सली विरोध कर ग्रामीणों को चेतावनी दे रहे थे कि सड़क न बनाने दें । सड़क बनने से ग्रामीणों को न केवल यातायात की सुविधा मिलती बल्कि सरकारी योजनाओं का लाभ और अपनी फसल का सही दाम मंडी तक ले जाने से मिलता ।


#StopRedTerror #Naxalism #Maoism #Terrorism

Friday, January 10, 2020

अश्रू विकणे आहे


आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे.

सिनेमा नाटकात गरजच असते, पण हे लोण आता तथाकथित रिएलिटी शो पासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. पहावं तिथे रडारड. अगदी मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमात सुदधा माझी आई/वडील, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, आमची गरिबी, लोक मला कसे टोचून बोलत होते हो असं टँण टँण टँण ब्लाह ब्लाह ढसा ढसा अश्रूपात करत सुरू असतं.

मुलाखतीतल्या लोकांचं कार्यक्षेत्र आणि त्या मागचा प्रवास आणि त्यासंबंधीचे विचार या पुरता कार्यक्रम मर्यादित असेल तर यांना बहुतेक पैसे मिळत नसावेत, म्हणून ओढूनताणून अश्रू काढायचे प्रकार चालतात. त्यात मुलाखत देणारे लोक अभिनयक्षेत्राशी संबधित असतील तर आपल्याला त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचं दर्शनही होतं. कहर म्हणजे मुलाखतीतल्या लोकांच्या भावनांच्या विहिरीला त्यांच्या दिवंगत आईवडीलांचे फोटो दाखवून किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल अशा प्रश्नांचे रहाट लावून डोळ्यांतून अश्रूंचे पाट वहायला लावणे.

गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना ते खरं वाटतं. रिएलिटी शो असो किंवा मुलाखत, अशा कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येक वेळी सगळं सराव करून घेतलेलं अर्थात रिहर्स केलेलं असतं हो. प्रश्न सुद्धा आधी द्यावे लागतात, हे काही मोठं गुपित नव्हे.

सामान्य जनतेतील एखादा दमलेला बाबा आपली मुलं काय करत असतील या  वेळी शाळेत असा विचार करत असतो तर ऑफिसमधून येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखाद्या आईचा अर्धा जीव पिल्लांपर्यंत पोहोचून तिचे डोळे पाणावलेले असतात. एखादी बहीण आपल्या भावाचा इंटरव्ह्यू आज नीट होऊदे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर एखादा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करत असतो. एखादा मित्र आपल्या जायबंदी मित्राला ऑफिसात सोडायला वाट वाकडी करून आणि खिशाला खार लावून जातो तर कुणी आणखी काही करत असतं.

थोडक्यात, आम्हाला तुमची पाककला दाखवा, अभिनय दाखवा, खेळ दाखवा - हं त्या संदर्भातला संघर्षही दाखवा म्हणजे आम्ही काही शिकू त्यातून. बाकी रडारड आणि रोजच्या आयुष्यातला संघर्ष जनतेच्या पाचवीला पुजलेली आहे. त्याबाबतीत सामान्य लोकांकडून तुम्हीच शिकाल.

So please spare us the artificial sentimental overflow. तुमची रडारड तुमच्याकडे ठेवा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४१

Thursday, January 9, 2020

छपाकच्या निमित्ताने


तुमच्यापैकी अनेक जण जिहादींशी मैत्री ठेऊन आहेत. धक्का बसला? राग आला? पुन्हा सगळे तसे नसतात अशी टेप वाजवायची इच्छा होते आहे? आधी पुढचं वाचा.

लक्ष्मी अग्रवालवर ऍसिड फेकणारा नईम खान लक्ष्मीच्या भावाचा मित्र होता, लक्ष्मी नईमच्या बहिणीची मैत्रीण होती...आणि लक्ष्मीवर ऍसिड फेकण्यात मदत करणारी नईमच्या भावाची प्रेयसी होती.

लक्ष्मी १४ वर्षांची असल्यापासून ३१ वर्षांचा नईम तिने आपल्याशी शय्यासोबत करावी म्हणून तिच्या मागे लागला होता. एक वर्ष प्रयत्न करून थकल्यावर शेवटी नईम खानने त्याच्या मजहबी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मीवर ऍसिड हल्ला केला. नईमच्या भावाच्या प्रेयसीने लक्ष्मीला बाजारात धरून खाली पाडलं आणि सोबतच्या तीन जिहादींनी मिळून तिच्यावर ऍसिड फेकलं.

आता दुसरा परिच्छेद पुन्हा वाचा.

काही शिकलात का यातून?

🖋️ मंदार दिलीप जोशी