Sunday, February 16, 2020

"त्यांना" घरे का मिळत नाहीत?

शीर्षटीप: तुमचा आत्मा, नजर लागणे, मूठ मारणे, भूत बंगला वगैरे गोष्टींवर विश्वास असेल तर वाचून सावध व्हा. विश्वास ठेवावा की नाही अशा संभ्रमात असाल तर नक्कीच वाचा. विश्वास नसेल तर वाचाच वाचा, आणि किमान एकदा घरी जाऊन विचार करा.

फेसबुकवरचे मित्र ब्रिजेश मानव राणा यांनी सांगितलेली ही हकीकत आहे.

"त्यांना" घरे का मिळत नाहीत
काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीमाध्यमांतून 'त्यांना' भाड्याने घरे मिळत नाहीत अशी बोंबाबोंब झाली होती. वातावरण खराब होतंय, भेदभाव होतो आहे, वगैरे छापाची ही बोंब होती. प्रत्येक घटनेच्या वेळी हिंदूंना दोष दिला जायचा कारण अर्थातच घरं हिंदुंचीच असायची, हिंदू कशाला त्यांच्या वस्तीत जाऊन राहतील नाही का! नंतर जेव्हा या घटनांमागची कारणं पुढे यायला लागली तेव्हा मिडियातली ही बोंबाबोंब बंद झाली कारण त्यांचा डाव आता त्यांच्यावरच उलटण्याची परिस्थिती ओढवली होती.

पण उघड झालेल्या कारणांत सुद्धा घरातल्या आणि वस्तीतल्या आयाबहिणींशी अभद्र व्यवहार व इतर भौतिक कारणे होती, पण अशीही कारणे असतात की जी आपण मस्करी केली जाईल या भीतीपोटी उघड बोलायला कचरतो. पण बोलायला तर हवीच कारण कोण जाणे एखाद्या हिंदू कुटुंबाचं नुकसान व्हायला नको. अशीच एक विचित्र, गूढ पण माझ्या समोर घडलेली एक गोष्ट तुमच्यापुढे ठेवतो.

१९८८-९८ या दरम्यान आम्ही सोनीपतमध्ये रहायचो. आम्ही रोज संध्याकाळी घराच्या समोरच असलेल्या खेळाच्या मैदानावर खेळायला जायचो. तिथे जवळच एक घर होतं जी वास्तू भूत बंगला म्हणून कुप्रसिद्ध होती. त्यावेळी मी सातवीत होतो.

ही वास्तूचा साध्या घरापासून ते भूत बंगल्यापर्यंत झालेला प्रवास मी स्वतः बघितलेला असल्यामुळे जसं आठवेल तसं तुमच्यापुढे माझ्या आठवणींची शिदोरी उघडी करतो.

झालं असं की त्या घरात राजस्थानातून एक पाच वेळा प्रार्थना करणारे एक शांतीप्रिय महाशय भाड्याने राहू लागले. हल्ली भाडेकरार सर्रास केला जातो पण त्याकाळी बहुतेक व्यवहार विश्वासावर चालत असल्याने असा भाडेकरार करणं लोकांना आवश्यक वाटत नसे.

सुमारे वर्षभरानंतरची गोष्ट आहे. आम्ही नेहमीप्रमाणे संध्याकाळी मैदानात खेळत असताना घरमालक आणि हे मियां यांचं जोरदार भांडण सुरु होतं. आम्ही तिथे मजा बघत उभे होतो.

गोष्ट अशी होती की घरमालक, हे हिंदू होते, त्यांना त्या घरात रहायला यायचं होतं म्हणून ते त्या भाडेकरू मियाँजींना घर सोडायला सांगत होते आणि मियाँजी घर सोडायला तयार नव्हते.

दुसऱ्या दिवशी घरमालक पोलीस घेऊन आले आणि त्यानंतर मियाँजींनी आठवडाभरात घर सोडलं.

त्यांनी घर सोडल्यावर दोनेक दिवसांनी त्या घरमालक साहेबांनी घराची चांगलीसाफसफाई करून घेतली आणि आपल्या कुटुंबासहित तिथे राहू लागले. त्यानंतर एकाच आठवड्यात त्यांच्या नवविवाहित तरुण मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला; मग त्यांची मुलगी आजारी पडली. मन विटल्याने त्यांनी ते घर सोडलं आणि दुसरीकडे गेले.

या नंतर जवळपास दोन वर्ष त्या घरात तब्बल १४ वेगवेगळे भाडेकरू राहून गेले. या सगळ्यांच्याच बाबतीत  त्या घरात काही अनाकलनीय आणि अभद्र घटना घडत गेल्या. आसपास असलेल्या इतर घरांमध्ये मात्र सगळं आलबेल होतं.

एक दिवस अचानक राजस्थानच्याच एका हिंदू इसमाने ते घर विकत घेतल्याचं कानावर आलं. शहरापासून तीन किलोमीटरवर त्यांचा कसलासा व्यवसाय होता.

ते येऊन राहू लागल्यावर त्यांनाही त्या भाडेकरूंना आले तसेच अनुभव येऊ लागले. आता त्यांनी आपल्या गावाकडून एका 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. त्याने काही विधी केलेले आम्ही पाहिले, सहा तास लागले त्याला.

आमचं तिकडे येणं जाणं असल्याने त्या नव्या घरमालकाच्या मुलांशी मैत्रीही झाली होती. पण आमच्यापैकी मी सोडून कुणीच त्या घरचं पाणीही पीत नसे. त्याचे परिणाम मला नंतर भोगायला लागले, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

सात आठ महिन्यांनी हिवाळा सुरू झाला. त्यांच्या कारखान्यातील अनेक गोष्टी बाहेर आवारात पडलेल्या असत, म्हणून ते रात्रीच सायकलवर टांग मारून तिकडे जाऊन झोपत.

एके दिवशी असेच कारखान्यात जाताना त्यांना कुणीतरी सायकलला मागून खेचतय असं वाटलं. पण थांबून बघितलं तर मागे कुणीच नव्हतं. असं त्या दिवशी अनेकदा झालं. एक दिवस संध्याकाळी पाऊस पडू लागला तो थेट रात्री दहा वाजता थांबला, तेव्हा ते फॅक्टरीत जायला निघाले. त्या दिवशी त्यांची सायकल अचानक जाम झाली आणि ते पडले. पुन्हा सायकलवर टांग मारून काही अंतर गेले आणि पुन्हा सायकल जाम झाली. या वेळी ते सावध होते म्हणून पडले मात्र नाहीत. असं वाटत होतं की त्यांना चालत जायला भाग पाडलं जात होतं. त्या रात्री त्यांनी कसातरी कारखाना गाठला.

दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजस्थानवरून त्याच 'जाणकार' इसमाला बोलावून घेतलं. या वेळी त्यांनी कसलंसं अनुष्ठान केलं आणि पूर्ण कुटुंबाला रक्षसूत्र बांधलं आणि आणखी काहीतरी दिलं.. या नंतर त्यांच्या घरात किंवा कुटुंबियांना काही त्रास झाला नाही.

आता यात काय नुकसान झालं, कुणाचं झालं...त्या वेळी मला समजत नव्हतं पण आता लक्षात येतंय.

आता विचार करा, या घटना कधी सुरू झाल्या, तर त्या पाच वेळच्या नमाजी मियाँना भाड्याच्या घरातून जायला लागलं तेव्हा. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला घर सोडायलाच लागेल तेव्हा त्यांनी काहीतरी केलं किंवा करवलं ज्यामुळे अनेक कुटुंबांना त्रास भोगावा लागला आणि घराची 'भूत बंगला' म्हणून बदनामी झाली ती वेगळीच. आधीच्या मालकाला घर कवडीमोल भावात विकावं लागलं. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे विकत घेणारा हिंदूच होता, शातीदूत असता तर पूर्ण कॉलनीचा सत्यानाश नक्की होता.

तर ही झाली ब्रिजेश राणा यांनी सांगितलेली सत्यघटना. तुम्हाला आठवत असेल तर बरोबर वर्षभरापूर्वी २०१९ साली पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मी एका वेगळ्या संदर्भात लिहिलं होतं - "जिहादी शत्रू सीमापार राहत नाही हो. तो तुमचा रिक्षावाला, प्लंबर, पंक्चरवाला, सिनेमाचा हीरो, फळ विक्रेता, सुफी गायक, चिकन दुकानदार, सुतार, आणि शिंपी आहे. तो साडी विकणारा, इंजिनियर, आणि डॉक्टर सुद्धा आहे. जो पर्यंत तुम्ही त्यांच्याकडून सेवा आणि वस्तू घेऊन पैसे मोजत रहाल, तोपर्यंत जिहादला पैशाचा कधीच तुटवडा जाणवणार नाही."

"तेव्हा संताप आलेल्या माझ्या प्रिय हिंदू बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या समस्येचा एक भाग आहात."

पण या सगळ्या भौतिक (physical) गोष्टी झाल्या, अगदी शांतीपूर्ण समाजाच्या भाडेकरूंना घरातून हाकलूही शकू आपण. एखाद्या प्लबरचा वाईट अनुभव आला तर पुढच्या वेळी माणूस बदलू सुद्धा.

प्लंबर, सुतार, इलेक्ट्रीशियन, गवंडी वगैरे मंडळींचं घरातल्या अशा कोपऱ्यात काम असतं जिथे काही गोष्टी नादुरुस्त किंवा बिघाडग्रस्त होईपर्यंत आपलं तिथे लक्षही जात नाही. आजकालच्या कन्सिल्ड पाइपिंग आणि वायरिंगच्या काळात एखाद्याने काम करता करता पाईप, नळ, टाईल, किंवा वायरिंगच्या मागे तावीज़, गंडा किंवा अशीच एखादी लहानशी 'मंतरलेली' वस्तू ठेऊन गेला तर आपल्याला कळणारही नाही. भौतिक गोष्टींशी आपण लढू देखील, पण ज्या डोळ्यांना दिसत नाहीत आणि कुठल्याही प्रयोगशाळेत व्हायरससारख्या बनवल्याही जाऊ शकत नाहीत त्यांच्याशी आपण कसे लढणार आहोत?

गंमत म्हणजे या शांतीपूर्ण लोकांशी तुमचं काही वैयक्तिक शत्रुत्व असण्याची गरज नसते. भारतावर आक्रमण करणाऱ्या सुलतान, बादशहा, आणि वेगवेगळ्या सरदारांच्या सैन्याला इकडे कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. तरी त्यांनी इकडे येऊन फक्त लुटणे आणि राज्य करणे इतकंच केलं नाही तर अत्याचार, बलात्कार, खून, इत्यादी सुद्धा केलं, हा इतिहास आहे.

मुळात तुम्हाला हरप्रकारे त्रास देणं आणि त्यांचा तेजोभंग करणं हा त्यांना मिळालेला दैवी आदेश आहे. विश्वास बसत नसेल तर 9:120 असं गुगलून बघा. नेटवर सहज उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा पुर्णपणे फु-क-ट.

तुम्हाला असा एखादा अनुभव आला असल्यास जरुर सांगा. या गोष्टीही लोकांना कळणे ही एक प्रकारची जनजागृतीच आहे.

तात्पर्य असं की या लोकांपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब रहा. सावधान रहा, सतर्क रहा.

🖋️  मंदार दिलीप जोशी
माघ कृ. नवमी, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

3 comments: