Thursday, March 2, 2017

गुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज

शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथीनुसार आहे म्हणून विरोध करणारी बिग्रेड तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या हिंदूंच्या गुढीपाडव्याला मात्र विरोध करायचा म्हणून धर्मवीर संभाजी महाराजंच्या बलिदानाला तिथीनुसार स्वीकारते.

ज्या म्लेंच्छ औरंग्याने संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकारत नाही म्हणून हालहाल करून ठार मारले त्या विषयी गप्प बसणारी ब्रिगेड "गुढीपाडव्याच्या आदल्यादिवशी संभाजी महाराजांना मारले म्हणून ब्राह्मणांनी आनंदासाठी गुढीपाडवा हा सन सुरु केला" अशी हिंदू समाजात फूट पडण्यासाठी सातत्याने दरवर्षी अफवा पसरवते.

आदर्शहीन समाजाला संपवणे सहज शक्य असल्याने हिंदूंच्या आदर्शांबद्दल गैरसमज पसरवून विश्वास नष्ट करणे या हेतूने भारत/हिंदू विरोधी शक्तींच्या पूर्ण अंकित असलेल्या संभाजी ब्रिगेडचा हा डाव आहे. गुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे त्याची कारणमिमांसा व त्या संदर्भातले पुरावे आपण पुढे पाहूच. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून  ‘गुढी’ हा शब्द याच मातीतला आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये  ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.

संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,

टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।

संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे; प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात हर्षोल्हास पसरला आणि त्या आनंदाच्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या.

गोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥

गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥

संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,

रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥ अ.क्र.१९२.५ ॥

कृष्णाने कालियामर्दन केल्यानंतर त्याच्या मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,

पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।

आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥ ४५५५.१,२ ।।

त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,

नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥ ४५५६.१-५ ॥

संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचे सगळे अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहीले गेले होते. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.

आता संत ज्ञानेश्वर काय म्हणतात पाहू:

आइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥

‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत:

१: आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे  (स्मृतिस्थळ ८३)
२: गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले  (स्मृतिस्थळ ८५)

 ‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे

घेत स्पर्शसुखाची गोडी श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढी रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।

राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पराभव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्‍हाडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.

उत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. इसवी सन ७८ पासून ‘शके’ या कालगणनेचा जो प्रारंभ करण्यात आला आहे, त्या कालगणनेनुसार नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होतो. सौर पद्धतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने ‘शके’ या कालगणनेचाच स्वीकार केला आहे. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. महाराष्ट्रातील निसर्गचक्राचा विचार करता चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ॠतूचे मानले जातात. शिशिर ॠतूमध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना चैत्रामध्ये वसंत ॠतूचे आगमन झाल्यानंतर नवीन पालवी फुटू लागते. या पालवीला ग्रामीण भागात ‘चैत्र-पालवी’ असे म्हटले जाते. याचा अर्थ चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस वसंत ॠतूच्या आगमनाचा द्योतक आहे. तो चैत्र पालवीच्या आगमनाचा दिवस असल्यामुळे कृषिसंस्कृतीशी निगडित आहे. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय. म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे.

या दिवशी महाराष्ट्रात गुढीची पूजा केली जाते. तिच्या गळ्यात हार घातला जातो. हे पाहता या दिवशी गुढीचा अनादर केला जात नाही, तर तिच्याविषयी आत्यंतिक आदर व्यक्त केला जातो. गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे, हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात होते त्याचे द्योतक असल्याची शक्यता आहे. गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणार्‍या मुकुटाचे प्रतीक असू शकते.

गुढी पाडवा हा सण महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांतूनही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा केला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचा उपयोग कोणत्या ना कोणत्या प्रकारे करण्याची पद्धत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आढळते. या पानांचा थोडा का होईना रस चाखण्याची वा पिण्याची प्रथा या राज्यांमध्ये आहे. या दिवशी कच्च्या कैरीचे पन्हेही बनविले जाते. याचा अर्थ कडू आणि आंबट रस अनुभवले जातात. शिवाय गोड, तिखट, खारट आणि तुरट चवीचे पदार्थ भोजनात असतातच. याचा अर्थ, या दिवशी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व चावींचा आस्वाद घेतला जातो. मानवी जीवनातील सुख-दुःख वगैरे प्रकारच्या विविध अनुभवांना संतुलित वृत्तीने सामोरे जावे, असे वर्षाच्या पहिल्या दिवशी सुचविण्याचे कार्य विविध रसांच्या अनुभवांमुळे घडते, असे मानता येते.

वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजराकरण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्‍यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असाशुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.

आता काही शिवकालीन पुरावे पाहू:

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.



३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास ठेवायचा का? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे!

केवळ जिज्ञासूंकरता:

चैतन्य/ऊर्जा प्राप्त करण्यास जगातील कोणत्याही संस्कृतीमध्ये जी प्रतीके निर्माण केली जातात त्या सगळ्यांत निमुळता भाग वर आणि रुंद भाग खालच्या दिशेला असतो. मंदिराचे कळस, पिरॅमिडस्, स्तूप इ. गुढी उभारताना तांब्या उलटा ठेवण्याचे कारणही हेच आहे.

मग मंगलकलश सरळ का ठेवतात? पुन्हा तेच कारण; कलशात नारळ ठेवला जातो. त्याचा टोकेरी/ निमुळता भागच वर असतो. शिवाय त्यात पाणीही असते. उलट्या तांब्यात पाणी भरता येत नाही हे सामान्य ज्ञान आहे!

विखारी असत्याला बळी न पडता पारंपरिक गुढीपाडवा साजरा करा!!

- मंदार दिलीप जोशी

संदर्भः
१. इतिहासाच्या पाऊलखुणा फेसबुक समूह (शिवराम कार्लेकर, कौस्तुभ कस्तुरे, इत्यादी)
२. अखिल भारतीय मराठा महासंघ (श्री. राजेंद्र कोंढरे, श्री. गुलाब गायकवाड, राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे)
३) डॉ परीक्षित शेवडे

Wednesday, March 1, 2017

वीरमाता - क्या घर घर से शिवाजी निकलेगा?

वीरमाता शब्द जब हम सुनते हैं, तो यहां महाराष्ट्र में हमें पहले तो शिवाजी महाराज की मां वीरमाता जीजाबाई का स्मरण होता है. लेकिन आजकल तो हमारी आकांक्षा घर में शिवाजी पैदा करने की तो रही नहीं. हम सोचते हैं कि शिवाजी पैदा तो हो, लेकिन वो मेरे पडोसी के घर पर हो तो अच्छा. हिंदू घर में बच्चे तो आजकल सिर्फ 'हम दो हमारे दो' के नारे हिसाब से चलते हैं. कईं घरों में तो 'हम दो हमारा एक' ही दिखाई देता है. आजकल तो वामींयों ने "हम औरत हैं तो क्या बच्चे जनना जरूरी है? नहीं चाहीये बच्चा!" यह गंदी सोच फैला रख्खी है. हम सोचते हैं जितने कम बच्चे हो उतना पालनपोषण अच्छा हो सकता है. अरे, थोडा भटक गये हम.

चलिये फिर शिवाजी की बात करते हैं. मुझे इस बात का पूरा यकीन है की अगर आज कहीं शिवाजी महाराज पैदा भी हो गये, तो उनको jingoist (युद्धखोर देशभक्त), हायपर नॅशनलिस्ट, और इस सूची मे ताजा दाखिल हुये  अपशब्द कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम से निश्चित रूप से गरियाया जायेगा. तो बहनजी लेकिन शिवाजी नहीं तो ना सही, कमसे कम सिपाही तो पैदा कर ही सकती हैं ना आप?

आईये ऐसी ही एक वीरमाता की बात करते हैं जिसने एक नहीं, अपितु दो वीर सिपाहीयों को जन्म दिया. उनके पहले बेटे का नाम है......है नहीं, था...सौरभ. हाल ही में एक समारोह में उन्होने जो बातें कहीं वह तो हम सोच भी नहीं सकते.

२००३ के आसपास सेना मे दाखिल हुए सौरभ नंदकुमार फराटे १७ दिसंबर २०१६ को काश्मीर के पुलवामा जिले में आतंकवादीयों ने सेना के दल पर किये हमले में हुतात्मा हो गये. अपने परिवारसमेत दो महिनों की छुट्टी बिताकर और इस छुट्टी में अपने दोन जुडवा बेटीयों का जन्मदिन मनाकर फिर सेना में अपने नियुक्तिस्थान पर अक्तुबर में लौटे सौरभ की मृत्यू की खबर मिलते ही उसके परिवार तथा पूरे गांव मे दु:ख के घने बादल छा गये.

सकारात्मक खबरें देने वाले एक वेबसाईट भारतीयन्स डॉट कॉम का हाल ही मे एक अ‍ॅप निकला है. उसके उद्घाटन समारोह मे बात करते हुए सौरभ की मां ने कहा, कि अगर सब ऐसा सोचने लगे कि मेरा बेटा इंजिनिअर बनेगा, मेरा बेटा डॉक्टर बनेगा तो फिर अपने देश की रक्षा के लिये कौन जायेगा? अपना बेटा देश के लिये खोया है तो क्या हुआ, मेरा दूसरा बेटा भी सेना में ही जायेगा. [यह बात ध्यान देने लायक है कि उनका दूसरा बेटा भी उसी जगह नियुक्त है जिस जगह सौरभ की नियुक्ती हुई थी.] और यदि मुझे अवसर मिला, तो मेरा यह ३ वर्ष की आयु का पोता जो है, उसे मैं सेना मे दाखिल करवाउंगी.

सेना में दाखिल दो बेटों में से एक का हुतात्मा हो जाना, दूसरे बेटे का भी उसी स्थान पर नियुक्ती होना जहां उसके भाई की नियुक्ती हुई थी, और यह कहना की अवसर मिलते ही पोते को भी सेना में देश के लिये लडने के लिये भेजूंगी, यह कोई साधारण बात नहीं है. हम में से कोई इतना ऊँचा सोच भी नहीं सकता जितनी ऊँचा  सौरभ की माता की सोच है.

यह पढनेवाले लोगों में से कईं ऐसी होंगी जिनका अभी तक विवाह नहीं हुआ, या नयी नवेली दुल्हन है, या विवाह के पश्चात ज्यादा समय नहीं बीता है, या ऐसी भी होंगी जिनके बच्चे अभी तक स्कूल में पढ रहें है. और कुछ ऐसी भी होंगी जिनके परिवार और परिजनों में ऐये आयुगट की महिलाये होंगी. मै आपसे विनती करुंगा की आप इस विषय में सोचें और ऐसी महिलाओं को भी इस विषय में सोचने की विनती करें. अगर दूरस्थ गांव मे रहने वाले लोगों में पुलीस, सेना, एवं ऐसे ही सुरक्षा दलों मे दाखिल होने को लेकर ऐसी जागरूकता है, तो हम शहर वाले लोग जो अपने आप को ज्यादा परिपक्व समझेते हैं, क्यों नही सेना मे दाखिल होना एक विकल्प बना लेते हमारे बच्चों के लिये?

और हां, मुझे यह ज्ञात है कि केवल सेना में जाना ही देशभक्ति का प्रमाण नहीं है, परंतु यह एक महत्वपूर्ण संस्था है जिसमें अपना योगदान देने के लिये हर नागरिक को सोचना चाहीये.

इससे पहले कि कोई यह पूछे कि भाईसाहब आप अपने बेटे को सेना मे भेजेंगे? तो उसका उत्तर है - हां. मेरा बेटा ४ साल कि आयु से ही सेना मे जाने की इच्छा रखता है, और आज वह ६.५ साल का है और उसका निर्णय बदला नहीं है. हां मृत्यू की उसे बुनियादी जानकारी है, जितनी एक ६-७ साल के बच्चे को होती है. लेकिन फिर भी उसने सेना में जाने के अपने लक्ष्य को छोडा नहीं है. अगर उसने बडा होकर उसकी इच्छा किसी कारणवश बदल गयी, तो हम उसमें दखल अंदाजी नहीं करेंगे. परंतु अगर उसने बडा होने पर यह कहा की मुझे सेना में ही अपना करिअर बनाना है, तो न मैं तो उसे रोकूंगा न उसकी मां, अपितु हम दोनो उसे प्रोत्साहित ही करेंगे. हां अगर बेटी जाना चाहे तो भी.

तो आप सोचिये, आप कैसी माता बनना पसंद करेंगी. "बेटा, बाहर मत खेलो कहीं लग गया तो, ये लो मोबाईल और व्हिडिओ गेम खेलो" ये वाली मां, या खेलकर आये बच्चे के जख्मों पर दवा लगाते हुएं उसके जुझारू वृत्ती का गौरव करने वाली माता बनेंगी?

आरंभ मे एक प्रश्न पूछा था आप से. घर घर से शिवाजी न निकले तो न सही, परंतु सैनिक तो पैदा कर ही सकती हैं ना आप? चलिये कम से कम सोचना तो शुरु किजीये!!

© मंदार दिलीप जोशी

Tuesday, February 14, 2017

भगवान राम, इमाम-ए-हिंद, आणि बुद्धीभेद

जसा जसा राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस जवळ येत चालला आहे तसं तसं तथाकथित रामभक्त मुस्लिमांनी बुद्धीभेद सुरु केला आहे आणि त्यांनी रामाला इमाम-ए-हिंद म्हणायला पुन्हा सुरवात केली आहे. हिंदू म्हणून आपण नक्की कसल्या न्यूनगंडाखाली जगतो कुणास ठाऊक. कारण एखादी व्यक्ती किंवा एखाद्या समूहाला जेव्हा न्यूनगंडाने ग्रासलेलं असतं तेव्हा तो सतत इतरांच्या कौतुकासाठी आसुसलेला असतो आणि एखाद्या बाबतीत कौतुक वाटावं असा संशय जरी आला तरी तो प्रचंड हुरळून जातो.

काही मुस्लीम म्हणतात की ते सुद्धा कुराणात सांगितल्याप्रमाणे श्री राम, कृष्ण, किंवा भगवान शंकराला प्रेषित मानतात. या तिघांना उद्देशून म्लेंच्छगण 'नबी' हा शब्द वापरतात. आणि रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात हे ही काही जणांकडून ऐकलेलं आहे. हे ऐकलं की आपल्यातले १०० पैकी ९९ लोक हुरळून जातात. खरं तर हे प्रचंड अपमानास्पद आहे आणि आपल्या देवांचा आणि अवतारी पुरुषांचा अपमान केला जातो आहे हे आपल्याला दुर्दैवाने कळतही नाही. या लबाडीला आपण फसण्याचं मुख्य कारण असं की बहुसंख्य हिंदूंना इस्लाम एकेश्वरवादी (खरं तर एकोपास्यवादी, पण या शब्दच्छलाबद्दल पुन्हा केव्हातरी) असून त्यांच्या देवाचं नाव अल्लाह आहे आणि मोहम्मद हा त्याचा शेवटचा प्रेषित आहे, या पलिकडे फारशी माहिती नसते. त्यामुळे ते जेव्हा या तिघांना नबी म्हणतात तेव्हा ते आपल्याकरता भूषणावह नसून अपमानास्पद आहे हे त्यांना पक्कं ठाऊक असतं.

भगवान राम आणि कृष्ण आणि भगवान शंकर हे प्रेषित म्हणण्यातली गोम लक्षात घ्या. एकदा या तिघांना अल्लाहचा प्रेषित म्हटलं की ते अल्लाहपेक्षा दुय्यम दर्जाचे ठरतात. हे मान्य आहे का तुम्हाला? राम व कृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत असं आपण मानतो. भगवान शंकर हे तर प्रत्यक्ष देव. मग हे तिघे अल्लाहचे प्रेषित, त्याने पृथ्वीवर पाठवलेले, त्याच्याहून दुय्यम दर्जाचे?

आता दुसरा मुद्दा. इस्लाममध्ये अल्लाह ज्या व्यक्ती मार्फत मौखिक संदेश (व्हॉईस मेसेज) देतो त्याला नबी म्हणतात; तर अल्लाह ज्याला आपला संदेश पुस्तकरूपात किंवा लिखित स्वरूपात सुपूर्द करतो त्याला रसूल म्हणतात (Quran was "revealed" to Mohammed by Allah). दुसर्‍या शब्दात, रसूल हा नबी सुद्धा असतो, पण प्रत्येक नबी हा रसूल असू शकत नाही आणि तो रसूलपेक्षा खालच्या दर्जाचा संदेशवाहक असतो कारण रसूलकडे अल्लाहने पुस्तकरूपात दिलेला त्याचा संदेश असतो, जो नबीकडे नसतो. महंमदाच्या आधी अनेक नबी होऊन गेले, पण महंमद हा शेवटचा नबी आणि रसूल होय आणि म्हणून तो या सगळ्यांत श्रेष्ठ असल्याचं इस्लाम मानतो. अल्लाहने कुराण नामक पुस्तकरूपाने दिलेल्या संदेशाला लोकांपर्यंत पोहोचवणारा महंमद असल्याने त्याला रसूल ही पदवी प्राप्त आहे. म्हणजे भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर हे तिघं नबी, आणि महंमद मात्र रसूल. आणि जेव्हा ते रामाला इमाम-ए-हिंद म्हणतात तेव्हा ते त्याला आणखी खाली आणत असतात, म्हणजे प्रेषिताहून खाली. थोडक्यात, या देशातल्या सगळ्या इमामांचा मुख्य इमाम. येतंय लक्षात?

थोडक्यात, भगवान राम आणि कृष्ण व भगवान शंकर या तिघांना नबी असं संबोधून फक्त अल्लाहपेक्षाच नव्हे तर महंमद हा रसूल असल्यानं त्याच्याहीपेक्षा कमी दर्जाचे असल्याचं हिंदूंना तोंडावर अपमानित केलं जातं पण आपल्याला ते समजत नाही.

असो. रसूल असो की नबी, तो अल्लाहने निवडलेला एक सामान्य मनुष्य असतो. हिंदू धर्मात 'अवतार' हा सामान्य माणूस नव्हे. अवतार याचा अर्थ देवाचा अवतार, दैवी अंश असलेला मनुष्य. या अर्थाने श्री राम व श्रीकृष्ण हे दैवी अंश असलेले महापुरुष ठरतात. आणि भगवान शंकर तर प्रत्यक्ष देवच आहेत. मग या तिघांना नबी असं संबोधून सामान्य मनुष्याच्या पातळीवर आणण्याचं प्रयोजन?

तेव्हा एखादा मुस्लिम तुम्हाला कधी असं म्हणला की श्री राम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकर हे नबी आहेत, तर त्यांना अज्ञानी समजण्याची चूक करु नका. ते अज्ञानी किंवा भोळे नाहीत. ते मुद्दामून या तिघांना नबी असं संबोधून त्यांना अल्लाह आणि महंमद या दोघांच्या पायाशी आणून ठेवण्याचं कृत्य करत आहेत हे जाणून त्याचा तिथल्या तिथे जबरदस्त विरोध करा. यावर "तुमच्या देवतांचा सन्मानच करतो आहोत ना आम्ही" असं उत्तर येऊ शकतं. त्याला "गरज नाही, आमचे देव आणि त्यांचे अवतार यांचा तुम्ही सन्मान करावा इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही" असं सांगा.

अशा प्रकारे आपल्या दैवतांना कमी लेखण्याचा कुणालाही अधिकार नाही. त्यांना ठणकावून सांगा की मग आम्ही सुद्धा तुमच्या श्रद्धेवर शंका घेऊ शकतो, आणि विश्वास ठेवा म्लेंच्छधर्मात अशी अगणित ठिकाणं आहेत जिथे आपण त्यांना खिंडीत गाठून अडचणीत आणणारे प्रश्न विचारू शकतो. तेव्हा त्यांनी असली बकवास करायला सुरवात केली तर हिंदूंकडून 'आमच्या श्रद्धेची टिंगल करायची असेल तर आम्हीही कित्येक पटीनी आणि संपूर्ण तार्किक दृष्ट्या हे तुमच्या श्रद्धांच्या बाबतीतही करु' आणि 'चुकूनही श्री राम आणि श्रीकृष्ण व भगवान शंकर यांना नबी म्हणण्याची हिंमत करु नका' हे संदेश  स्पष्टपणे त्यांना जाणं आवश्यक आहे.

लक्षात घ्या, एकदा का आपण श्री राम, श्रीकृष्ण, आणि भगवान शंकर यांना नबी किंवा इमाम-ए-हिंद म्हटल्यावर आनंदाने माना डोलवायला सुरवात केली, की मुल्लाला दिली ओसरी आणि मुल्ला हातपाय पसरी असं होतं अणि आपले अनेक देव, प्रथा, उत्सव हे 'त्यांचे' कधी होतात कळत नाही. शिवाय या तिघांना आपण अल्लाह आणि महंमदापेक्षा दुय्यम दर्जाचे मानायला परवानगी देतो ते वेगळंच. इस्लाम हा एक अविरतरित्या आक्रमक असणारा धर्म आहे तेव्हा आपले देवीदेवता, श्रद्धा, प्रथा, उत्सव यांच्या बाबतीत भाष्य करण्याचं म्लेंछांना काहीही अधिकार नाही आणि आपल्या दैवी पुरुषांचं नबीकरण आणि इमामीकरण करुन ते फक्त आणि फक्त सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत हे त्यांच्यापर्यंत अत्यंत थेटपणे आणि त्यांच्यापेक्षा अधिक सातत्याने व तीव्रतेने पोहोचायला हवं.

 


© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९३८
अंगारक संकष्ट चतुर्थी

संपादितः श्रावण शु, दशमी, शके १९४२

Monday, February 13, 2017

तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच घरातून कसं हाकललं जातंय हे लक्षात येतंय का?

एका गावात एक सधन कुटुंब रहात असे. शेतीवाडी, गुरंढोरं, कशा कशाची म्हणून त्यांना वानवा नव्हती. या कुटुंबात गृहस्थाश्रमी झालेले दोन मुलगे होते.

पण या दोन मुलातला एक वाईट प्रवृत्तीचा आणि अप्रामाणिक होता. या ना त्या कारणाने तो सारखं आई-वडिलांशी आणि भावाशी भांडायचा. या रोजच्या भांडणांना कंटाळून एकदा आईवडिलांनी सगळ्या संपत्तीचे दोन भाग करुन वाटण्या करुन टाकल्या. तो भांडखोर मुलगा आपल्या वाट्याला आलेली सगळी संपत्ती घेऊन दुसर्‍या गावात स्थायिक झाला.

त्या भाडखोर मुलाला दोन मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. वाटण्या होत असताना त्या दोघांनी आपल्या वडिलांना सरळ सांगून टाकलं की "आमचं आमच्या आजी-आजोबांवर खूप खूप प्रेम आहे आणि त्यांनाही आमचा लळा आहे. तेव्हा तुम्ही घर सोडून जायचं तर जा पण आम्ही आमच्या आजी आजोबांना सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इथेच राहणार." आणि ते दोघे त्याच घरात राहिले.

म्हातारे आजी-आजोबा त्यांच्यावर खरंच खूप माया करायचे. मुलांना आजी-आजोबांनी आता एका चांगल्या शाळेत घातलं, आणि त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या. त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली.

सुरवातीला त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांना निक्षून सांगितलं की त्यांना त्यांच्या आई-वडिलांना कधीच भेटायचं नाही. पण आजी आजोबांनी त्यांना समजावलं की बाबांनो, शेवटी ते तुमचे आईवडील आहेत. तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी भेटायला हवं. मग ती मुलं दर महिन्याला आपल्या आई-वडिलांना भेटायला जाऊ लागली आणि आजी-आजोबांच्या खर्चाने तिथे जाऊन मौजमजाही करु लागली.

असाच हळू हळू काळ पुढे सरकत होता.

मुलं मोठी झाल्यावर आजी-आजोबांनी त्यांच्याकडची संपत्ती विकून मुलाला एक व्यवसाय चालू करुन दिला आणि एक छानसं स्थळ पाहून मुलीचं लग्न करुन दिलं. मुलीच्या लग्नात चिक्कार खर्च करुन शिवाय वर बरीच मोठी रक्कमही दिली.

काही काळ लोटल्यावर त्या मुलाने आपल्या व्यवसायात आपल्याला नुकसान झाले आहे आणि एवढ्या प्रेमाने सुरू करुन दिलेला व्यवसाय बंद पडायला नको म्हणून आपल्याला मदत म्हणून आणखी काही रक्कम द्यावी अशी आजी-आजोबांकडे गळ घातली. आता त्याच्या बहिणीनेही तिच्याही नवर्‍याला एखादा व्यवसाय सुरू करायला आजी-आजोबांकडून काही रक्कम मिळावी अशी गळ घातली. अर्थातच लाडक्या नातीला आजी-आजोबा नाही म्हणू शकले नाहीत. अशा रीतीने ही दोघं भावंडं बरीच वर्ष आजी-आजोबांना गंडवत राहिली आणि आजी-आजोबा याच भ्रमात राहिले की आपली ही दोन नातवंडं आपल्यावर कित्ती कित्ती प्रेम करतात.

पण या मुलांच्या काकाला, म्हणजे या वृद्ध जोडप्याच्या दुसर्‍या मुलाला हे सगळं लक्षात येत होतं. त्याने आपल्या आई-वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे घरात पुन्हा कलह सुरू झाला. आता दोन्ही भावंडं आजी-आजोबांवर उलटली. त्यांनी सगळ्या गावात "आजी-आजोबा आणि काका आमच्यावर खूप अत्याचार करत आहेत" असा जोरदार बोभाटा केला.

त्या दोघा भावाबहिणींनी गावातल्या तलाठ्याला पैसे चारून फितवलं आणि त्याच्या मार्फत गावात हे पसरवून दिलं की आम्हीच आमच्या आजी-आजोबांच्या संपत्तीचे खरे वाटेकरी आहोत आणि त्यांच्या संपत्तीवर आमचाच प्रथम हक्क आहे, आणि आम्हाला आमचा हिस्सा घेऊन आजी-आजोबांच्या जुलमी सावटातून मुक्त व्हायचं आहे. या कुटुंबाचे गावातले काही हितशत्रू आपल्यालही काही मिळेल या लालसेने त्या दोघा भावंडांच्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाले.

अशा रीतीने त्या दोघा भावंडांनी आपल्या आजी-आजोबांची व सदवर्तनी काकाचीच अत्याचारी, खोटारडे, आणि अप्रामाणिक अशी बदनामी केली.

आणि मग ती दोन मुलं ढापलेल्या सगळ्या संपत्तीसकट आपल्या आईवडिलांना जाऊन मिळाली.

काही काळाने आजी-आजोबांना हे लक्षात आलं की हा सगळा त्यांच्या भांडखोर आणि वाईट प्रवृत्तीच्या दुसर्‍या मुलाने रचलेला पूर्व नियोजित खेळ होता. त्याने आपल्या मुलांना मुद्दामून सोबत न घेता आपल्या आई-वडिलांच्याच घरात त्यांची उरलीसुरली संपत्ती ढापण्यासाठी ठेवलं होतं.

तर लोकहो, येतंय का काही लक्षात? ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली? वाचणारे बहुसंख्य सूज्ञजन असल्याने ही रूपककथा लक्षात आली असेलच. नसेल आली तर पुढे वाचा.

आता जरा भारताच्या फाळणीपर्यंत मागे जाऊया. काही म्लेंच्छांनी धर्माच्या आधारावर भारताच्या फाळणीची मागणी केली आणि आपल्यासाठी भारताचाच भूभाग तोडून एक वेगळा देश बनवला. आपला हिस्सा घेतला. अगदी वरील गोष्टीतल्या भांडखोर भावासारखा.

त्याच वेळी त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे आपल्या काही समधर्मीयांना भारतातच राहण्याचा फायदा पटवून दिला आणि म्हणून काही म्लेंच्छ इथेच राहिले. इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी (त्या गोष्टीतली दोन्ही भावंडं) देशाला आणि विशेषतः भारतातल्या हिंदूंना (गोष्टीतले त्यांचे आजी-आजोबा) हे सांगितलं की आमचं किनै भारतावर खूप खूप प्रेम आहे आणि आम्ही मरेपर्यंत भारताच राहू.

मग सुरवातीच्या फाळणीच्या जखमांवर खपली धरू लागताच इथल्या म्लेंच्छांनी पाकिस्तानातल्या आपल्या नातेवाईकांना (गोष्टीतला भांडखोर भाऊ आणि त्याची बायको - त्या दोन मुलांचे आई-वडील) उघड उघड भेटायला सुरवात केली. पण दुर्दैवाने धर्मनिरपेक्षतेचे भरपूर डोस प्यायलेल्या इथल्या हिंदूंना असं वाटलं की इथले म्लेंच्छांचं हिंदूंवर खूप प्रेम आहे आणि म्हणून ते भारत सोडून गेले नाहीत. वत्सल्य उतू चाललेल्या काही हिंदूंनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आणि त्यांना काही धर्मस्थळंही बांधून दिली.

आता इथे राहिलेल्या म्लेंच्छांनी आपला खरा रंग दाखवायला सुरवात केली आणि आपली लोकसंख्या भरमसाठ वाढवून भारतातल्या अनेक भागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि कधी छुपेपणाने तर कधी उघड हिंसेला सुरवात केली. हिंदूंना हे अत्याचार बोचू लागताच म्लेंच्छांनी डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) यांच्या मदतीने भारतात हे ठोकून ठोकून सांगायला सुरवात केली की हिंदूंनी गरीब बिचार्‍या म्लेंच्छांवर दडपशाही आणि अत्याचार करत असून त्यांना त्यांचा न्याय्य वाटा देत नाहीत. खरं तर देशातल्या संपत्तीवर म्लेंच्छांचाच प्रथम हक्क आहे.

हा झाला देशातल्या हिंदूंना फसवण्याचा एक मार्ग. सुरवातीला जेव्हा तलवारीच्या जोरावर हिंदू पुर्णपणे बधत नाहीत हे लक्षात आलं तेव्हा हिंदूंना फसवायला "सूफी संत" नामक एक भंपक प्रकार जन्माला आला. या प्रकारात तथाकथित "सूफी संत" संगीताच्या माध्यमातून म्लेंच्छधर्म आणि अल्लाहची महत्ता सांगू लागले. सूफी संगीत नामक प्रकार प्रचंड लोकप्रिय केला गेला. इतकंच नव्हे तर इतर लोकप्रिय संगीतात सुद्धा मौला, अल्ला, खुदा, परवरदिगार, रसूल, सजदा आणि यांच्यासारखे शब्द सर्रास ऐकू येऊ लागले आणि इथल्या बावळट हिंदूंनी (पुन्हा, गोष्टीतले आजी-आजोबा) या शब्दांना जोरदार पद्धतीने उचलून धरलं. आज आपण बघतो आहोत की चित्रपट संगीतात हे शब्दच सगळं सूरविश्व व्यापून राहिलेले आहेत आणि किमान हिंदी गाण्यातून तरी इश्वर, भगवान, वगैरे शब्द हद्दपार झालेले आहेत. संगीत हे संस्कृतीचा भाग असतं. आणि म्लेंच्छांना ही गोष्ट पूर्णपणे ठावूक आहे की संस्कृतीवर कब्जा केला तर त्या मार्गे राजकारणावर कब्जा करणं खूपच सोपं आहे.

आज हे काश्मीर मागत आहेत. उद्या याच लोकसंख्येच्या जोरावर हे लोक हैद्राबाद (भागानगर) मागतील. परवा केरळ, मग पश्चिम बंगाल, आणि अशा रीतीने पूर्ण भारतावर त्यांची सत्ता निर्माण होईल.

या लोकांची चाल आजही अनेक हिंदूंच्या लक्षात आलेली नाही. म्लेंच्छ नेहमी पूर्वनियोजित पद्धतीने काम करतात. जिथे फक्त बळाचा वापर शक्य नाही तिथे ते स्वतःला दोन भाग करतात. एक भाग नेहमी कट्टर, हिंसा करणारा, दहशतवादी असतो, तर दुसरा गट तुमच्याशी फार फार प्रेमाने वागतो आणि तुम्हाला सतत याची खात्री पटवून देतो की सगळे दहशतवादी म्लेंछ नसतात किंवा जे दहशतवाद माजवतात ते म्लेंच्छ नव्हेतच आणि आम्हाला त्यांच्यात मोजू नका. आणि बावळट हिंदूंना हे खरंच वाटतं.

मग हे लोक ढापलेल्या संपत्तीच्या जोरावर डावे/साम्यवादी/समाजवादी (गोष्टीतला तलाठी) आणि पत्रकार (गोष्टीतले भावंडांच्या बाजूने साक्ष देणारे हावरट गावकरी) यांना ते आपल्या बाजूने वळवून घेतात आणि सगळीकडे हे हरामखोर अशी समजूत करुन देतात की बघा बघा म्लेंच्छांवर किती अत्याचार सुरू आहेत.

आणि मग अशा रीतीने आपल्या संपत्तीसकट आणि बहुसंख्य ठिकाणी जीवानिशी काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यांतून गोष्टीतल्या आजी-आजोबांसारखे हाकलले जाता पण शेवटपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की तुम्हाला तुमच्याच जागेतून हाकललं जात आहे आणि तुमच्याच हक्काची संपत्ती लुटली जाते आहे.

मग गोष्टीतली ती दोन भावंडं जशी आपल्या आई-वडिलांना जाऊन मिळाली तशाच पद्धतीने हे दहशतवादी आणि शांततेचे ढोंग करणारे म्लेंच्छ एक होतात.

तर मंडळी, येतंय का काही लक्षात? अरे म्हणजे काय! सूज्ञ आहात तुम्ही. आलंच असलं पाहीजे लक्षात.

बोला
पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव, तुकाराम
पंढरीनाथ महाराज की, जय !
सीताकांत स्मरण, जय जय राम !

मूळ हिंदी लेखकः © श्री अशोक शर्मा  - https://goo.gl/B12S5C
मराठी भाषांतर/रूपांतर:  © मंदार दिलीप जोशी

Thursday, February 9, 2017

डर

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी.

हर किसी का चढता समय होता है, फिर उसका चरम समय होता है और अंत मे अस्त की ओर जाता ढलता समय. परंतु पेशवा बाजीराव के पराक्रम के केवल पहले दो प्रकार के समय थे, चढता और चरम. उन्होंने अपने जीवनकाल में कभी पराजय का मूंह तक नहीं देखा. श्रीमंत पेशवा बाजीराव का डर पुरे हिंदूस्थान में फैला हुआ था और उन्हें डर नामकी चीज पता नहीं थी. इसका केवल एक ही उदाहरण प्रस्तुत करता हूं.

यह कथा उस समय की है जब श्रीमंत बाजीराव की माताजी श्रीमंत राधाबाईसाहब साठ वर्ष की उम्र को पार कर चुकी थीं. यह ऐसा समय होता है जब मनुष्य को अपने जीवन का दूसरा किनारा नजर आने लगता है और तीर्थयात्रा की इच्छा होने लगती है. श्रीमंत राधाबाईसाहब को भी औरों की तरह यही अनुभूती होने लगी थी. इस यात्रा में चार महत्त्वपूर्ण तीर्थस्थल समझे जाते थे और वह थे मथुरा, गया, प्रयाग, एवं काशी.  इस यात्रा को काशीयात्रा कहा जाता था और उसका कारण था काशी का अंतिम पडाव होना. काशी में अगर यात्री की मृत्यू हो तो उसकी आत्मा का मोक्ष सुनिश्चित माना जाता था.

यह बात ध्यान मे रखिये की उस समय यातायात के साधन बहुत कम थे और कोई भी लंबी यात्रा खतरों से भरी रहती थी. यह तीर्थस्थान मुघल प्रदेश और उनके नियंत्रण में होने के कारण यात्रा से बिना कोई नुकसान पहुंचे लौटना बहुत ही कठीन था. अपने राज्य से बादशाही प्रदेश में जाना बहुत ही खतरनाक इस लिये भी था क्योंकी मुघल सरदार या किसी और राजा के सैनिकों से जान और माल दोनों को खतरा बना रहने के साथ साथ घने जंगल और असुरक्षित रास्तों पर न जाने कब जानवर, ठग, डकैत, चोर उचक्के मिल जायें. इसी लिये लोग बहुत बडे झुंडमें अथवा किसी मुहीम पर निकले हुये सैन्य के साथ ही जाया करते थे, लेकिन सब को यह अवसर कैसे प्राप्त हो?! इन्हीं कारणवश घर का कोई वृद्ध तीर्थयात्रा पे जाने की बात भी करता तो उसके घरवाले उदास हो जाते थे क्योंकि जानोमाल का खतरा तो था ही, परंतु यात्रा में बहुत समय - यहां तक की कुछ वर्ष - लगने के कारण यात्रा का जो अंतिम पडाव वाराणसी अर्थात काशी हुआ करता था वहां तक पहुंचते पहुंचते मनुष्य का अंतिम समय आ ही जाता था.

ऐसे समय में श्रीमंत राधाबाई माताजीने अपने पेशवा पुत्र के सामने उन्हें तीर्थयात्रा पर भेजने का प्रस्ताव रखा. चूंकि बाजीराव को डर नामकी चीज पता नहीं थी, उन्होंने तुरंत हामी भर दी. सन १७३५ के फरवरी महीने में श्रीमंत राधाबाई माताजी इस तीर्थयात्रा पर निकल पडीं. उनक साथ उनकी कन्या और बाजीराव की छोटी बहन भिऊबाई, भिऊबाई के पती आबाजी नाईक जोशी, और आबाजी के भाई बाबूजी नाईक थे.

नर्मदा पार करने के पश्चात श्रीमंत राधाबाई माताजी और उनके सहयात्री माळवा से होते हुए १८ मै को उदयपूर पहुंचे. वहां के राणाजीने माताजी को पूरे सन्मान के साथ राजप्रासाद मे ले जाकर गहने, वस्त्र, एवं नगद पैसे और अनेक भेटवस्तुएं देकर अतिउत्तम आदरसत्कार किया. उदयपूर में माताजी ने वर्षा ऋतू के पूरे चार माह बिताए. उदयपूर के पश्चात जयपूर के सवाई जयसिंगने भी माताजी का बहुत बढिया आदरसन्मान करते हुए एक हाथी और ढेरों रुपए दिये. अब इस बात पर ध्यान आकर्षित करना चाहूंगा की राधाबाई केवल पेशवा खानदान की एक बेचारी विधवा नहीं थीं अपितु राजनिती एवं कूटनीती की उच्च कोटि की जानकारी रखनेवाली चतुर महिला थीं. शनिवारवाडा में उनके राय को विशेष महत्त्व हुआ करता था. उदयपूर और जयपूर में उन्होंने स्वयं एवं अपने साथ आये पेशवा के राजनितीज्ञों द्वारा पर्याप्त राजनिती की बातचीत अवश्य की होगी. इस  पश्चात उदयपूर से निकलते समय जयसिंगने अपने वकीलों मे माध्यम से मुघल प्रदेश मे यात्रा आसान होने हेतू राधाबाई माताजी के लिये पारपत्रों का प्रबंध किया तथा उनके सुरक्षा के लिए कुल मिलाकर चार हजार सैनिकों को भेजा.

इसके बाद तीर्थयात्रा में राधाबाई माताजी का पहला पडाव था मथुरा. अब यहां जो हुआ वह पढकर आपको बहुत अचरज होगा परंतु वह बताने से पहले मैं आपसे अनुरोध करुंगा की आप इस लेख का पहला वाक्य फिरसे पढें - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है.

मथुरा में उन्हे मिला वह मुघल सरदार जिसे श्रीमंत बाजीराव ने रण मे एक से अधिक बार पराजित किया था - महंमद खान बंगश. बंगश बाजीराव का शत्रू था. अगर रण मे वह सामने मिलते तो बाजीराव का सर काटने को वह उत्सुक होता. यहां तक कि किसी और समय में बाजीराव पेशवा के माताजी को वह आगे भी जाने न देकर वापस लौटा सकता था, या अपहरण कर बाजीराव से कुछ राजनयिक लाभ उठा सकता था. लेकिन बाजीराव के पराक्रम का डर पूरे हिंदूस्थान मे ऐसा फैला हुआ था कि श्रीमंत राधाबाई माताजी के मथुरा पहुंचते ही महंमद खान बंगशने उनका केवल आदरपूर्वक स्वागत ही नहीं किया अपितु माताजीका आग्रा की तरफ की यात्रा सुरक्षित हो इसका पक्का प्रबंध भी किया. इतना ही नहीं, पेशवा बाजीरव के दूत सदाशिव बल्लाळ ने पेशवा को लिखे खत मे कहा है की महंमद खान बंगश ने कहा की "मैं पेशवा की मां को मेरी मां से बिलकुल अलग नहीं समझता."


बंगशने माताजी एवं उनके सहयात्रीयों को पैसे की किसी प्रकार की कमी ना हो इसलिये उन्हें कुछ रुपये और भेंट वस्तुयें भी दी. महाराष्ट्र में खासकर ब्राह्मणों की विधवा औरतें एक विशिष्ट प्रकार की लाल साडी पहनती थीं जिसे "लाल आलवण" कहा जाता था. सर मुंडा हुआ होने के कारण उसी साडी के पहलू से हमेशा ढका हुआ रहता था. महंमद खान बंगश ने जो वस्तुएं माताजी को भेंट की उनमें ऐसी ही एक लाल साडी भी थी. अब उस समय में न तो इंटरनेट था और न टीव्ही. लेकिन किसी न किसी तरह बंगश को यह जानकारी थी की एक विधवा महिला को किस तरह की साडी देनी चाहिये और उसने वैसीही साडी को भेंट दी भी. कहा था न - डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है!

इस पश्चात माताजी एवं उनके सहयात्री काशी पहुंचे, उन्होने वहा बडा दानधर्म किया और अनेक घाट बनवाए तथा कई घाटों की मरम्मत करवायी. फिर दख्खन लौटने के पहले गया होकर वे १७३६ के  मई महिनें में पुणे लौटीं. लौटनें पर उनका पुणे के लोगों ने और शनिवारवाडा पर बडा आदरसत्कार किया गया.

यह केवल एक तीर्थयात्रा थी? बिलकुल नहीं. यह एक तीर्थयात्रा होने के साथ साथ श्रीमंत पेशवा बाजीराव के लिये एक राजनयिक विजय भी था. इस यात्रा में माताजी ने और उनके साथ गये दूतों ने न केवल राजनयिक बातचीत की उसका परिणाम ये हुआ कि दिल्ली के बादशहा महंमद शाह के दरबार में बाजीराव के पक्ष में सोचनेवाले सरदारों का एक गुट तैय्यार हुआ. आजकल लॉबींग का जो प्रभाव दिखता है यह कुछ उसी प्रकार की चीज थी.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसका उदाहरण तो हमने देख लिया. अब अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी आज के समय का एक उदाहरण देखकर हम चर्चा करते हैं.

संजय लीला भन्साली के पास उसीके कथन के अनुसार बारह साल थे बाजीराव-मस्तानी फिल्म के विषय मे अनुसंधान करने हेतू. इंटरनेट के होते हुए, आधुनिक पुस्तकालय के होते हुए बारह साल के अनुसंधान के बाद उसने अपनी फिल्म में क्या दिखाया? श्रीमंत महापराक्रमी बाजीराव पेशवा की आदरणीय माताजी को सफेद साडी पहने हुए और मुंडन किये हुए सर को खुला छोड घूमनेवाली एक पागलपन का दौरा पडे महिला के रूप में पेश किया. फिल्म में पागलों की तरह कई दृश्यों मे हसते हुए दिखाया. अब माताजी को जो नहीं छोडता वह पेशवा के बाकी रिश्तेदारों को कैसे छोडता. बाजीराव की प्रथम पत्नी श्रीमंत काशीबाई साहेब के पैरों मे हमेशा दर्द रहा करता था जिस कारण वह ठीक से चल भी नहीं सकतीं थी. उन्हें मस्तानी के साथ अंग प्रत्यंग का घिनौना प्रदर्शन करते हुए नाचते हुए दिखाया गया. बाजीराव खुद मानसिक रूप से असंतुलित और उनके पुत्र नानासाहब दुष्ट और दुर्व्यवहारी दिखाया गया. और भी बहुत सी चीजें है लेकिन आप को और ज्यादा बोर नहीं करना चाहता.

जो जानकारी आजसे लगभग ढाईसो साल पहले महंमद खान बंगश को थी वह आज अनुसंधान के सारे आधुनिक संसाधन उपस्थित होते हुए भी भन्साली को नहीं होगी? सारे विश्व की खबर रखने वाले बॉलिवुडीया भन्साली को क्या यहां की औरते कैसे कपडे पहनती थीं इसकी जानकारी नहीं थी? क्या उसे बाजीराव के पुत्र नानासाहेब तथा प्रथम पत्नी काशीबाई के बारे में पर्याप्त जानकारी नहीं थी?

थी. अवश्य जानकारी थी. नहीं था तो केवल डर, खौफ, भय. गोलीयों की रासलीला रामलीला (रामलीला), बाजीराव-मस्तानी, और अब पद्मिनी जो महारानी पद्मिनी बन रही है, वो भी पद्नावती ऐसे नाम बदलकर, इन फिल्मों के जरीये भन्साली ने पूरे हिंदू समाज को खुलकर चुनौती दी है कि "देखो भै, मैं तो नही डरता आप असे. और जब डर न हो, तो आदमी क्या क्या करता है ये तो आपने देख ही लिया है. अरे  भै आप जैसे ही तो मेरी फिल्में हिट कराते हैं!"

दाऊद इब्राहीम और बाकी के अंडरवर्ल्ड का खौफ उनको व्हिलैन की तरह दिखाने की इजाजत नहीं देता, और हिंदूओं का डर रहा नहीं इसी लिये हिंदू महापुरुष और महिलाओं पर विकृत फिल्में बनाने की उद्दंडता बढती जाती है.

डर, खौफ, भय...क्या क्या कराता है और क्या क्या करने नहीं देता इसकी सूची बडी लंबी है. और अगर डर न हो तो आदमी क्या क्या करता है इसकी भी. अब दूसरे प्रकार का उदाहरण भी आपने देख लिया.

सोचिये, अगर हमारे राष्ट्रपुरुषों एवं महिलाओं का अपमान रोकना है, तो डर कैसे पैदा करना है. या फिर क्रियेटिव्हीटी देखने फिल्म देखनी है, तो देखिये. कुछ ही सालों बाद डर आपके दरवाजे तक होगा. सोचिये. बाकी जो है, सो हैई है.

इस विषय पर एक अलग लेख:  https://mandarvichar.blogspot.com/2017/02/blog-post_3.html

© मंदार दिलीप जोशी
माघ  शु. १३, शके १९३८