Monday, February 6, 2017

प्रेश्यावृत्ती

मैं सबसे पहले तो जनरल वि. के. सिंगजी को धन्यवाद देना चाहूंगा की उन्होंने प्रेश्या (presstitute) इस संज्ञा को जन्म देकर भांड पत्रकारों को अपनी ()योग्यता का स्मरण कराया.

दुसरे
तो मैं उन सारी वेश्यायों की माफी मांगना चाहूंगा क्योंकि वह केवल अपना शरीर बेचती हैं, अपनी आत्मा और अपने देश का सौदा नहीं करतीं.

यह मै क्यों कह रहा हूं?


http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/soul-117020600005_1.html

यह खबर पढीये. इस मराठी खबर में लिखा है की एक महाराज के सामने नग्न अवस्था में सोने से एक जिंन आता है और उसके साथ शरीरसंबंध प्रस्थापित करने पर पैसों की बारीश होगी ऐसा ढोंग रचाकर एक महिला को फांसने का प्रयास करने वाले तीन लोगों के विरुद्ध पुलीस ने केस दर्ज कराया है.

जिन तीन लोगों को गिरफ्तार किया गया है उनके नाम हैं: 
रेमंड सॅम्युअल फ्रँकलिन (नांदेड सिटी) 
शेख झहीर अब्बास (चिंचवड)
रेश्मा रामदास पाडळे (चराडे वस्ती, वडगाव धायरी)

अब तीसरे नाम को देखकर पता चलता है की यह महिला है. तो महाराज इस संबोधन मे फिट होने वाले कौन है तो वह पहला या दूसरा नाम ही हो सकता है.

परंतु यह रेमंड ख्रिश्चन व्यक्ती है और शेख अब्बास मुसलमान व्यक्ती है, तो उन्हें महाराज कैसे कहा जा सकता है? चूंकि महाराज ये संबोधन केवल हिंदू साधूपुरुष को संबोधित करने हेतू उपयोग मे लाया जाता है, तो अगर गुनाहगार व्यक्ती अगर ख्रिश्चन या मुसलमान हो तो उन्हें खबर के शीर्षक तथा वर्णन मे 'महाराज' कैसे कहा जा सकता है? क्या उन्हें मुल्लापीर, फकीरया पाद्री, फादर क्यों नहीं कहा जाता? क्यों किया इस अखबार नें ऐसे?
 
क्योंकी इन खबरंडीयों को न्युजपेपर पढनेवालों की आदते पता है. बहुत से लोग कुछ बहुत ही रोचक खबर हो तो ही उसे पूरा पढते हैं. अन्यथा केवल शीर्षक को पढकर ही आगे निकलते हैं. लेकिन हमारा मस्तिष्क एक काँप्युटर से मिलता जुलता है. जैसे आप इंटरनेट सर्फ करते करते अनेकों साईट देखते हैं और आगे चले जलते हैं, फिरभी आपके काँप्युटर पर कुकीज और टेम्पररी इंटरनेट फाईल्स का जमावडा होने लगता है. आपके घर के काँप्युटर पर जमा हुए इन चीजों को आप नियमित तौर पर डिलीट करके साफ कर सकते हैं, लेकिन दुर्भाग्यवश आपके मस्तिष्क में जमा उन अनगिनत खबरों के शीर्षकों को आप डिलीट या साफ नहीं कर सकते.

अगर आप सतर्क हों, तो आपको ऐसा ही लगता रहेगा की किसी हिंदू महाराज के अत्याचार की खबर है. लेकिन सत्य तो कुछ और ही होता है. यह कोई पहली बार नहीं है जो ऐसे हुआ है. धर्म की दुहाई देकर चमत्कार करनेवाला बलात्कारी पुरुष अगर ख्रिश्चन या मुसलमान है तो खबर के साथ छपा स्केच किसी भगवा वस्त्रधारी महाराज का ही होता है और खबर के शीर्षक में भी उसका संबोधन "साधू", "महाराज", या फिर ऐसा ही कुछ होता है जिससे उडते उडते खबर पढने वाले को ये लगे की किसी हिंदू धर्म धर्मपुरुष की गंदी करतूत है.

अब ये दूसरी खबर पढीये कुछ महीनों पहले नजर आयी थी.
http://www.deccanchronicle.com/nation/crime/240616/meerut-dalit-girl-bobbitises-man-during-rape-attempt.html




इसका शीर्षक था: Dalit girl bobbitises man during rape attempt. यानी की एक दलित लडकीं ने उसपर बलात्कार का प्रयास करने वाले एक आदमी का लिंग काट दिया. इस खबरंडी का तो लिंग काटकर सूअर के मांस के साथ उसेही खिला देना चाहीये. क्योंकि इस शीर्षक और खबर में दोगुना हरामीपन किया गया है. इस खबर को उडते उडते पढकर आगे निकलने वालेलोगों के मस्तिष्क में दो बाते हमेशा के लिये रजिस्टर हो जायेंगी () जिस लडकी पर बलात्कार का प्रयत्न हुआ है वह दलित है () बलात्कार का प्रयास करने वाला आदमी जरूर उच्च जाती का पुरुष है.

इस खबरंडी ने इस बात का भी ध्यान रखा है की अगर आप शीर्षक के आगे निकल भी गये और पहला वाक्य पढ भी लिया तो भी आपके दिमाग मे उपरोक्त दो निष्कर्ष पक्के ही हो जायेंगे. पहला वाक्य है: Security has been stepped up in the village as a precautionary measure, since the accused and the girl belonged to different communities. इस संज्ञा "different communities" का यह प्रयोजन है की आप सोचें की वह दलित लडकी और उसपर बलात्कार का प्रयास करनेवाला दोनों एक ही धर्म के लेकिन अलग जातीयों के है, की एक हिंदू और दुसरा मुसलमान. तो "different communities" की जगह पर सही शब्द होने चाहीये थे "different religions".

पहली बात तो यह गंदा अपराध जाती आधारित नहीं है तो फिर लडकी के दलित होने के उल्लेख का कारण ही नहीं बनता है. दुसरी बात तो यह की इस खबर में बलात्कार का प्रयास करनेवाला एक मुसलमान है.  (The girl snatched the knife from the accused Raees when he attempted to force himself on her, and attacked his private parts with it.)

तो फिर खबरंडी महाशय, खबर का शीर्षक होना चाहीये Hindu dalit girl bobbitises Muslim man during rape attempt. क्यों, कुछ गलत कहा?

महोदय और महोदया, कुछ समझ में आया? फ्री प्रेस और फ्रीडम ऑफ स्पीच इसी को कहते है!!!

आप सब से निवेदन हैकी ऐसी खबरें अगर पढेंतो पूरी पढें और ऐसा हरामीपन अगर नजर आयेतो तुरंत उस अखबारको ईमेल भेजकर उसकी जरूर 'खबर लें'.

© मंदार दिलीप जोशी



Sunday, February 5, 2017

भन्साळी पॅटर्न


हे नक्की कुठून सुरू झालंय माहित आहे? भन्साळीचा पॅटर्न लक्षात घ्या.

गोलीयों की रासलीला रामलीला
आधी त्याने सिनेमाचं नाव ठेवलं राम लीला. मग बोंबाबोंब झाल्यावर नाव बदललं गोलीयों की रासलीला रामलीला. आता बघा, सिनेमाचं नाव आणि बदललेलं नाव या दोन्हीत त्याने प्रचंड लबाडी केली आहे. सिनेमाचं नाव इतर काहीही ठेवता आलं असतं. चित्रपटातला मसाला (किंवा शेण) लक्षात घेतलं तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातल्या कुठल्याही मसाला मारधाड चित्रपटाचं नाव उचललं असतं तरी चाललं असतं. उदाहरणत: आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार म्हणजे अक्षरशः काहीही. पण नाव काय ठेवलं? राम लीला. भारताचं सामूहिक आराध्य दैवत कोणतं? राजाधिराज रामचंद्र महाराज. मग त्यावरच हल्ला करा. तुम्ही अभिमान बाळगावा, भक्ती करावी, पूजा करावी, आदर्श जीवानाचा वस्तुपाठ घालून ध्यावा असं जे कुणी असेल त्यावरच घाला घातला जातो. रामाची भक्ती करता काय? तुम्हाला राम मंदिर बांधायचंय काय? थांबा एका थिल्लर नट, त्याहून थिल्लर नटी आणि अतिशय बकवास सिनेमाचं नावच रामलीला ठेवतो. का काय विचारता. अपमान? तो कसा काय? सिनेमातल्या हिरोंच नाव आहे ते. लीला नावाच्या हिरोईन बरोबरच्या त्याच्या लीला दाखवायच्या आहेत. मग नाव रामलीला ठेवलं तर बिघडलं कुठे?

बरं नाव बदलतानाही त्याने काय लबाडी केली आहे लक्षात आलंय का? गोलीयों की रासलीला रामलीला हे बदललेलं नाव. रासलीला हा शब्द कुणाशी संबंधित आहे? भगवान श्रीकृष्णांशी. बघा. रामलीला नाव ठेऊन एका गालावर थोबाडीत मारली. आणि मिळमिळीत विरोध बघून भन्साळीने तुमचं पाणी जोखलं आणि बदललेल्या नावाने दुसर्‍या गालावर पाच बोटं उमटवली. तुम्ही किती भेकड आहात हे त्याने एका उथळ सिनेमाच्या फक्त नावाशी खेळून तुम्हाला दाखवून दिलं. तुमचा विरोध लक्षात घेऊन नाव बदलतानाही तो तुमचा अपमान करायला विसरला नाही. आणि तुम्हीच त्याचा सिनेमा हिट केलात. वेडे रे वेडे.

बाजीराव-मस्तानी
हिंदूंवर हल्ला करुन झाला एका सिनेमात. आता पुढची पायरी म्हणजे मराठी माणूस. मराठी माणसाला तोडायचे प्रयत्न खूप पूर्वी सुरू झालेत. अगदी ऐंशीच्या दशकापासून. आणि ज्या क्लुप्त्या हिंदूंचा अपमान करण्यात वापरल्या जातात त्याच एक महत्त्वाचा फरक करुन मराठी माणसात भेदभावाची भावना रुजवण्यासाठी केले जातात. मराठा, दलित आणि ब्राह्मण यांना आपापसात झुंजवत ठेवायचं. काय बिशाद मराठी माणूस डोकं वर काढेल. आता या तीन वर्गातला फरक लक्षात घ्या. दलितांचा किंवा त्यांच्या प्रतीकांचा किंवा त्यांच्या नेत्यांचा अपमान झाल्याचा नुसता संशय जरी आला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केली जाऊ शकते. या कायद्या अंतर्गत जामीन मिळू शकत नाही. शिवाय निदर्शनं आणि हिंसेची भीती आहेच. मराठा समाजाच्या प्रतीकांवर सिनेमा बनवायची कल्पनाही कुणी करु शकत नाही कारण ब्रिगेडसारख्या संघटनांची दहशत. मग ज्यांच्या प्रतीकांवर आणि आदरणीय पुरुषांवर हिणकस सिनेमा काढला तर कुणी ब्र सुद्धा काढणार नाही असं कोण? सगळ्यात उत्तम सॉफ्ट टार्गेट कोण? ब्राह्मण.

तुमच्यातला सगळ्यात पराक्रमी पुरुष कोण? आता यावर वाद होऊ शकेल पण त्यातही तुम्हाला ज्याची कमी माहिती आहे पण ज्याचा पराक्रम अतुलनीय आहे असा माणूस मी निवडणार. श्रीमंत बाजीराव पेशवे. आणि त्याचा पराक्रम अत्यंत हास्यास्पद पद्धतीने रजनीकांत काय मारामारी करेल असा दाखवणार. तो कसा, तर एकदम एक माणूस आणि शेकडो सैनिक आणि बाणाचा वर्षाव कापत पुढे जाणारा सुपरमॅन. ते पण मस्तानीच्या प्रेमात वेडा झालेला बाजीराव एकटा सैन्यात घुसतो असं दाखवणार. म्हणजे बाजीराव हा इष्कात वेडा होऊन राज्यकारभाराला गुंडाळून ठेवणारा आणि सणक आल्यावर लढाई करणारा होता असं मी दाखवणार. मग पालखेडच्या संघर्षात अजिबात लढाई न करताही निजामाला शरण यायला लावलं ते नेमकं कसं हे दाखवून डोकं वापरावंच लागू नये. चाळीस लढाया कशा केल्या, काय डोकं वापरलं, मस्तानी किती वर्ष त्याच्या आयुष्यात होती वगैरे तपशील दाखवणारच नाही. निजाम वाघाला कुरवाळत बसलेला आणि बाजीराव तिरसटासारखा पाण्यात पाय मारत मारत चालत त्याला भेटायला गेलेला दाखवणार. तुमच्या विधवा लाल आलवणात असल्या तरी बाजीरावाची आई मात्र पांढर्‍या साडीत वेडाच्या भरात बडबडत आपलं बोडकं डोकं मिरवताना दाखवणार. त्याच्या बायकोला पायाचं दुखणं असतानाही नाचताना दाखवणार. बाजीराव वेडसर, त्यांचे चिरंजीव नानासाहेब तिरसट आणि खुनशी, नाचकाम करणारी बायको, डोक्यावर परिणाम झालाय असं वाटावं अशी आई... हे अस्संच सगळं मी दाखवणार. काय कराल तुम्ही? मी घरी बसून मस्त निदर्शनं बघतोय. एका चित्रपटगृहात सिनेमा बंद पाडल्याने मला काहीही फरक पडत नाही हो, तुमच्या दोन्ही गालांवर थोबाडीत आणि पार्श्वभागावर लाथ मारण्याचे पैसे मला केव्हाच मिळालेत. ते बघा सोशल मिडियावर जातीजातीत भांडणं कशी मस्त चाललीयेत. तुमच्या घरंदाज स्त्रीयांना पडद्यावर आंघोळ घातली, त्यांना नाचवलं. वरणभातवाले पुळचट कुठले. ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणून मला हिंदूंनाच अपमानित करायचं होतं ते मी केलं. बाकीचे करतात तस्संच. हा हा हा.

पद्मिनी
आता पुढचं लक्ष्य दुसरी पराक्रमी जमात, राजपूत. तुमचं आराध्य दैवत झालं. जातीजातीत भांडणं लावून झाली. आता पुढची पायरी. तुमच्या आदरणीय स्त्रीयांवर हल्ला. कुठलंही युद्ध झालं की त्यातला एक अविभाज्य भाग म्हणज शत्रूच्या स्त्रीयांचा शीलभंग करणं, त्यांची इज्जत लुटून त्यांना नासवणं. मग हा प्रकार सिनेमाच्या माध्यमातून मानसशास्त्रीय युद्ध खेळताना कसा वर्ज्य?

असंख्य स्त्रीयांची अब्रू लुटणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवर हल्ला केल्यावर आपल्या सैन्याचा पराभव दिसू लागताच त्याने आपल्याला स्पर्शच काय आपलं नखही त्याला दिसायला नको म्हणून हजारो....हो हजारो राजपूत स्त्रीयांबरोबर आगीत उडी घेऊन जोहार करणारी महाराणी पद्मिनी - तुमचा अपमान करायला याहून योग्य कोणती उमेदवार असणार?

अरे तुम्ही दोन थपडा मारल्यात, कॅमेरा फोडलात, चित्रपट निर्माण संचाला मारहाण केलीत, बस्सं! याहून जास्त काय करणार तुम्ही? मला या सगळ्याचे पैसे मिळालेत, मिळतील. माझ्या खिशाला अजिबात भोक पडलेलं नाही. लोकेशनवर नाही करु दिलंत तर जसं बाजीराव मस्तानी मधे केलं तसं कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी वापरून राजस्थानी महाल उभे करीन. पण मी हा सिनेमा काढणार. तुमच्या छातीवर नाचणार. आणि हा सिनेमा तुम्हीच येऊन हिट कराल.

कारण माहित्ये? तुम्ही भेकड आहात. स्वार्थी आहात. प्रत्यक्ष भगवान रामाच्या वेळी कुणी आलं नाही. बाजीरावाच्या वेळी इतर लोक ब्राह्मण आणि मराठी समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. आता राजपूत लोकांच्या पाठीशी कसे उभे राहतात तेच मी बघतो. काय करणार तुम्ही?

घंटा?

#पद्मिनी

© मंदार दिलीप जोशी

हिंदी रूपांतर इथे आहे

भन्साली पॅटर्न

ये सारा कहाँ से शुरू हुआ है, पता है? भन्साली का पैटर्न समझ लें आप!

रामलीला
पहले उसने फिल्म का नाम रखा था 'रामलीला'! बाद में बवाल मचने पर बदल कर 'गोलियों की रासलीला रामलीला' रख दिया। मूल नाम और बदल कर रखे नाम दोनों में ही मक्कारी साफ झलकती है।

फिल्म का नाम कुछ और भी तो रखा जा सकता था। यह जिस कदर ठेठ मसाला (या गोबर) फिल्म थी, अस्सी या नब्बे के दशक की किसी भी फिल्म का नाम इसके लिए चल जाता, जैसे कि आज का गुंडाराज, खून भरी मांग, खून और प्यार... कुछ भी चल जाता! लेकिन नामकरण हुआ 'राम लीला'। भारत का सामूहिक आराध्य दैवत कौन है? राजाधिराज रामचंद्र महाराज। तो उसपर ही हमला किया जाए, जिस पर आपको गर्व हो! आप जिसे पूजते हो, आप जिनका का आदर्श के तौर पर अनुसरण करने की कोशिश कर रहे हो, उसी श्रद्धा स्थान पर हमला किया जाए!

राम भक्ति करते हो? राम मंदिर बनाना चाहते हो? रुको! एक दो कौड़ी का भांड़ और उससे भी टुच्ची एक नचनिया लेकर मैं एक निहायत बकवास फिल्म बनाऊँगा, और नाम रखूँगा 'रामलीला'! आप कौन होते हो आक्षेप लेनेवाले? अपमान? इसमें कहाँ किसी का अपमान है? यह फिल्म के नायक का नाम है। लीला नामक नायिका के साथ रचाई गई उसकी लीलाएँ दिखाई जाएगी, तो 'रामलीला' नाम गलत कैसे हुआ भाई?

वैसे नाम बदलते हुए भी क्या शातिर खेल खेला गया है, जानते हैं? 'गोलीयों की रासलीला रामलीला' यह बदला हुआ नाम है। रासलीला यह शब्द किससे संबंधित है? भगवान श्रीकृष्णसे। देखा? रामलीला नाम रख एक गालपर तमाचा जड़ा गया। और उसका नपुंसक, क्षीण विरोध देख भन्साली ने भाँप लिया कि यहाँ और भी गुंजाइश है, और बदले हुए नाम से उसने आप के दूसरे गाल पर और पाँच उंगलियों के निशान जड़ दिए!

एक बेकार-से फिल्म के नाम के साथ खिलवाड़ कर उसने आप को यह बताया है कि आप कितने डरपोक हैं। आप के विरोध का संज्ञान लेते हुए फिल्म का नाम बदलते हुए भी वह आप का अपमान करने से नहीं चूका। और आप ने उसी फिल्म को हिट बनाया! निरे बुद्धू हो आप!

बाजीराव-मस्तानी
हिंदूंओंपर हमले को एक फिल्म में अंजाम देने के बाद अगला पड़ाव था मराठी माणूस. मराठी समाज को तोड़ने की कोशिशें एक लंबे समय से जारी है। अस्सी के दशक से ही यह काम चल रहा है। और जो तरकीबें हिंदुओं का अपमान करने के लिए प्रयुक्त होती है, उनमें एक महत्त्वपूर्ण बदलाव ला कर मराठी समाज में भेदभाव के बीज बोने के काम में लाया जाता है। मराठा, दलित और ब्राह्मण इनको यदि आपस में भिडाए रखो, तो मराठी इन्सान की क्या बिसात कि वह उभर कर सामने आए!

सनद रहे, इन तीन वर्गों में बड़ा भारी अंतर है। दलितों का, उनके नेताओं का या फिर उनके प्रतीकों का अपमान होने का शक ही काफी है किसी को सलाखों के पीछे पहुंचाने के लिए! महाराष्ट्र में दलित उत्पीड़न प्रतिबंधन कानून के तहत पुलिस कंप्लेंट हो तो पुलिस तत्काल धर लेती है। बेल नहीं होती, बंदा लंबे समय तक जेल की हवा खाता है। प्रदर्शन और हिंसा की संभावना अलग से होती है। मराठा समाज स्थानिक दबंग क्षत्रिय जाति है। उसके प्रतीकों को ठेस पहुंचाओ तो संभाजी ब्रिगेड जैसे उत्पाती संगठनों के आतंक का सामना करना पड़ता है।

तो फिर जिनके प्रतीकों और आदरणीय व्यक्तित्वों पर आसानी से हमला किया जा सकता है, घटिया से घटियातर फिल्म उनके श्रद्धास्थान के बारे में बनाने पर भी जो पलटवार तो क्या, निषेध का एक अक्षर तक नहीं कहेंगे, ऐसा कौन है? सबसे बढ़िया सॉफ्ट टार्गेट कौन? ब्राह्मण।

आपके सबसे पराक्रमी पुरुष कौन? इस पर दो राय हो सकती है। उन पर्यायों में आप को जिसके बारे में जानकारी कम है, लेकिन जिसका साहस और पराक्रम अतुलनीय आहे ऐसे किरदार का चुनाव मैं करूँगा। श्रीमंत बाजीराव पेशवा और उनका पराक्रम मैं इस तरह बचकाना दिखाऊँगा कि रजनीकांत की मारधाड़ की स्टाइल भी मात खा जाए! एक आदमी तीरों की बौछार को काटता हुआ निकल जाए, ऐसा सुपरमैन! दिखाऊँगा कि मस्तानीके प्यार में पागल बाजीराव अकेले ही शत्रु सेना से भिड़ जाता है। बाजीराव इश्क में पागल हो सारा राजपाट छोडनेवाला, और सनकी योद्धा था, ऐसे मैं दिखाऊँगा, ताकि पालखेड़ के संघर्ष में बगैर किसी के उंगली भी उठाए, बगैर किसी युद्ध के निजाम शाह को शरण आने पर मजबूर करने वाली उसकी राजनीतिक सूझबूझ दिखाने की जरूरत न पडे! लगातार 40 युद्धों में अजेय कैसे रहे, कितनी बुद्धिमत्ता का परिचय दिया, मस्तानी का साथ कितने वर्षों का रहा... दिखाना जरूरी नहीं होगा। निजाम शेर के सिर पर हाथ फेरते हुए दिखाया जाएगा, और बाजीराव उससे बात करने के लिए किसी याचक की तरह पानी में से चलते हुए सामने खडा दिखाया जाएगा! बाजीराव की माँ पागलपन का दौरा पडी विधवा दिखाई जाएगी। वस्तुतः लगभग अपाहिज पत्नी को हल्की औरत की तरह नचाया जाएगा। बाजीराव खुद मानसिक रूप से असंतुलित और उनके पुत्र नानासाहब दुष्ट और दुर्व्यवहारी दिखाए जाएँगे....

आप क्या कर लोगे? बस, केवल कुछ प्रदर्शन? खूब कीजिए! मैं घर पर बैठे हुए टीवी पर उनका मजा लूँगा। एक सिनेमा हॉल में प्रदर्शन रोकने से मुझे कोई फर्क नहीं पड़ता। हाँ, आप के दोनों गालों पर तमाचे जड़ने और पिछवाड़े में एक लात लगाने के पैसे मुझे कबके मिल चुके हैं। देखो, सोशल मीडिया पर एक जाति दूसरीसे कैसे भिडी हुई है!

मैंने आप की कुलीन स्त्रियों को पर्दे पर नहलाया। उनको मनमर्जी नचाया। दालचावल खानेवाले डरपोक लोग हो आप! ब्राह्मणवाद का ठप्पा लगाकर मुझे हिंदुओं को अपमानित करना था, सो कर लिया! ठीक वैसे ही, जैसे और लोग करते हैं। हा हा हा.

पद्मिनी
अब अगला पडाव दूसरी पराक्रमी जाति, राजपूत! आपके आराध्य को चिढ़ाना हो चुका, और जातियों को आपस में लड़ाना हो चुका। अब अगला पायदान चढते हैं। आप की आदरणीय स्त्रियों पर हमला! शत्रु की स्त्रियों का शीलभंग, उनकी इज़्ज़त लूटकर उन्हें भ्रष्ट करना किसी भी युद्ध का अविभाज्य अंग होता है। तो फिल्मों के माध्यम से एक मानसशास्त्रीय युद्ध के दौरान इसे क्यों वर्जित माना जाए?

अनगिनत औरतों की अस्मत लूटनेवाले अल्लाउद्दीन खिलजी ने जब चित्तौड़गढ़ पर हमला किया और चित्तौड़गढ़ के पराजय के आसार दिखाई देने लगे तब शत्रुस्पर्श तो दूर, अपना एक नाखून तक उनके नजर न आएँ, इस सोच के साथ हजारों... हाँ, हजारों राजपूत स्त्रियों के साथ जौहर की आग में कूद कर जान देनेवाली महारानी पद्मिनी से बढकर अपमान करने लायक और कौन स्त्री हो सकती है?

अरे, आपने दो थप्पड़ जड़ दिए, कैमरा तोड़ दिया, मेरे क्रू से मारपीट की। बस्स! इससे अधिक क्या कर लोगे? मुझे इसके पूरे पैसे मिले हैं, मिलेंगे। मेरी जेब पप्पू जैसी फटी नहीं है। आप राजस्थान में लोकेशन पर मना करोगे तो जैसे बाजीराव मस्तानी में किया वैसे कम्प्यूटर से आभासी राजस्थानी महल बनाऊँगा, और हर हाल में यह फिल्म बनाऊँगा, आपकी छाती पर साँप लोटते हुए देखूँगा। और देख लेना, आप ही मेरी इस फिल्म को हिट बनाएंगे!

क्यों, पता है? आप डरपोक हो। खुदगर्ज हो। प्रत्यक्ष भगवान राम के लिए कोई उठ खड़ा नहीं हुआ। बाजीराव के समय लोग ब्राह्मण और मराठी समाज के पक्ष में खड़े नहीं हुए। अबकी देखूँगा, राजपूतों के साथ कौन, और कैसे खड़े होते हो!

क्या उखाड़ लोगे?

घंटा?

#पद्मिनी

मूल मराठी लेखः © मंदार दिलीप जोशी
हिंदी रूपांतर: © कृष्णा धारासुरकर

Saturday, February 4, 2017

स्टॉकहोम सिन्ड्रोम - मेरी मर्जी?

कुछ...या युं कहीये बहुत महिलाओं को लगता है की वह या दुनिया की अन्य विशिष्ठ समुदाय की महिलायें यदि अपने मर्जी से, बाय अवर चॉइस, आप को सर से पांव तक काले कपडे में अपने आप को ढककर और आपका नाखून भी बाहर न दिखे इस तरह ढकने वाले कपडे अगर पहनें तो उसपर टिप्पणी करने का हमें अधिकार नहीं है. ऐसी "ma life, ma choice" जैसे उच्च और उदात्त विचार की महिलाओं को यह निवेदन है कि निन्मलिखित विश्लेषण पढें.

स्टॉकहोम सिन्ड्रोम एक मनोवैज्ञानिक संज्ञा है जिसके अंतर्गत किसी अपहरण किये गये व्यक्ती को अगवा करने वाले व्यक्ती के प्रति अपनापन महसूस होता है. यह अपनापन इस हद तक होता है कि कईं बार बढकर प्यार तक पहूंच जाता है. इतना ही नहीं, अपहरण किये गये व्यक्ती अपहरण करने वाले व्यक्ती या व्यक्तीयों की अनेक प्रकार से पुलीस और जांच एजंसियों के खिलाफ और अपने खुद के परिवारजनो तथा मित्रों एवं सहेलियों के खिलाफ सहय्यता करने लगता है. अर्थात, अपहरण हुए व्यक्ती को अपहरण करने वाला व्यक्ती अपने हितचिंतकों से अधिक अपना मानने लगता है और अपने असली हितचिंतक उसे शत्रूसमान लगते हैं. सोचिये, ऐसा जबरदस्त मनोवैज्ञानिक प्रभाव डालनेवाला व्यक्ती कितने चालाक मस्तिष्क का होता है.

यह तो बात हुई किसी भी उमर में अगवा किये गये व्यक्तीयों की.

अब कल्पना किजीये. आपके खुद के मां बाप, पडोसी, बहुसंख्य मित्रपरिवार, तथा रिश्तेदार ये सब आपको अपहरण करनेवाले हों तो? बात पल्ले नहीं पड रही? अब कल्पना कर रहे हों तो सोचिये की आप ऐसे किसी परिवार में लडकी बन के जन्म लेते हैं. आप को जन्म लेते ही, अर्थात आप आसपास की दुनिया के प्रति जैसे ही सचेत होने लगते है, आप के हाथ में एक पुस्तक थमाई जाती है और कहा जाता है कि बेटा यही पूरा सत्य है और इस किताब के बाहर कोई सत्य नहीं. इस किताब का हर शब्द हमारे भगवान ने हमारे प्रेषित को बताया है और सिवा हमारे भगवान और हमारे प्रेषित के किसी की बात सत्य नहीं हो सकती. हमारे भगवान और हमारे प्रेषित को न माननेवाला हर व्यक्ती हमारा शत्रू है और हमें उसे या तो किसी भी प्रकार की योजना से अपने जैसा बनाना है या उसे मृत्यूदंड देना है. दुसरी बात, हमारे भगवान ने जो हमारे प्रेषित को जो बताया है और हमारे प्रेषित ने जो कहा है उसके अनुसार तुम्हें अपना बदन काले रंग के कपडे से पूरी तरह ढक के रखना पडेगा ताकि तुमपर किसी पापी की नजर न पडे और इस तरह ढकना पडेगा कि तुम्हारा नाखून भी नजर न आये, और चुंकि महिलायें मर्दों से निम्न स्तर पर होती हैं और उनकी गुलाम होती हैं तुम्हे अपने पिता या भाई या आगे चलके अपने पती के अलावा कभी बाहर नहीं निकलना चाहिये.और हां, कपडा काला हो या रंगीन, ढकना तो आपको पडेगा ही. मनुष्य भी प्राणी ही होता है, लेकिन अनेक चीजों के साथ सुयोग्य संस्कार हमें मनुष्यप्राणी के प्राणी को त्याग कर मनुष्य बना देते है. किंतु क्या इस तरह के संस्कार आपको फिरसे प्राणी बनने पर बाध्य नहीं करते? एक अत्याचार करने वाला और दूसरा पूरे जीवन में उसे सहने वाली, दोनो केवल प्राणी बनके रह जाते है. किंतु अगर आपको बचपन से यही शिक्षा दी जाए, तो आपको यही योग्य लगने लगता है.

आप पाठशाला गयीं है, महाविद्यालय गयीं है तो आपको ज्ञात होगा ही की एक समय ऐसा आता है की हम अपने मित्रपरिवार की बात को आपके मातापिता की बात से बढकर मानने लगते हैं जिसके अंतर्गत आपके खानेपीने और कपडों का चुनाव भी मित्रपरिवार से प्रभावित होता है. ये गलत है या सही है, अथवा इस काल में याने के टीनएज तथा उसके बाद के कुछ वर्षों में कुछ युवा गलत मित्रपरिवार के चलते राह भटक भी अवश्य जाते हैं, लेकिन हम उस विश्लेषण में नहीं पडेंगे.

मुद्दा ये है की ऐसे काल मे जिसमे आप एक विशिष्ठ मानसिक अवस्था में होते है, इस समय में फिरभी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व की होते हुए भी आप अपने मित्रपरिवार से इतने प्रभावित होते हैं, तो कल्पना किजीये उपरोक्त अनुच्छेद मे वर्णित परिस्थिती अनुसार जन्म से इस तरह का अगर प्रभाव हो और प्रभाव डालनेवाले आपके अपने जन्म देने वाले और अन्य लोग हों तो क्या परिणाम हो सकते हैं. आपको वह जो बताते है वही योग्य लगता है. आगे चलके आपकी स्वतंत्र सोच अगर जाग गयी और आपको अपने पती से सहकार्य मिलता है तो आप आझाद चिडिया की तरह विश्व में विहार करने मे सक्षम होंगी. अन्यथा आप आपके भगवान ने आपके प्रेषित को जो बताया है और आपके प्रेषित ने जो कहा है उसी के अनुसार सर से पांव तक काले कपडे में अपने आप को ढककर और आपका नाखून भी बाहर न दिखे इस तरह ढककर, घर से बाहर निकलने तक पिता या भाई या पती की सहाय्यता की आश्रित होकर गुलामी का जीवन व्यतीत करने पर बाध्य हो जायेंगी.

स्त्रीमुक्ती का अर्थ मर्दों के बराबर शराब और धूम्रपान करना नहीं है. स्त्रीमुक्ती का अर्थ यह भी है की इस मनोवैज्ञानिक खेल को समझकर स्वयं को मुक्त करना एवं विश्व की अन्य महिलाओं को मुक्त करने का प्रयास करना.

अब संभवतः आप को यह भी ज्ञात हो गया होगा की जिसे आप "अपनी मर्जी" कहती हैं वो वास्तविकता में आपकी या फिर अन्य समुदायों के महिलाओं की स्वयं को विकल्प चुनने की स्वतंत्रता नहीं अपितु आप के मस्तिष्क के साथ खेल कर आपको गुलामी कि जंजीरों को सुंदर पुष्पों का हार समान मानने एवं उसी के अनुसार वर्तन कराने का एक चतुर कल्पना भी को सकती है.

जागो महिलाओं जागो.



© मंदार दिलीप जोशी
माघ शु. ८, शके १९३८




Tuesday, January 3, 2017

वामपंथी भारत विखंडन २ - हिटलर कुठला!!

मागच्या लेखात डाव्या विचारसरणीचा मानसशास्त्रावरचा पगडा आणि त्याचा लहान मुलांवर होणारा थेट परिणाम आपण बघितला. आजचा लेख थोडा वेगळा आहे.

भारत विखंडन २ - हिटलर कुठला!!

एक प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनातच द्यायचं आहे. अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? मग तो कुणीही असो - आईवडिलांपासून ते शिक्षक, बॉस, नवरा, बायको, वगैरे. यांच्यापैकी कुणीही नियमपालनाच्या बाबतीत अतिशय कडक असतील म्हणजे शिस्तीच्या बाबतीत कोणताही ढिलेपणा ते खपवून घेत नसतील, तर त्यांना तुम्ही काय म्हणता? अर्थात, हे नाव ठेवणं त्या त्या व्यक्तींच्या मागेच होत असणार हे नक्की. पार सातासमुद्रापलिकडच्या त्या व्यक्तीचं नाव इथे भारतात शिस्तप्रिय माणसाला हिणवायला का बरं वापरलं जातं? कोण होता तो माणूस? आठवलं ना ते विशिष्ठ नाव?

तुमच्या पैकी ९९% लोकांच्या मनातलं नाव सांगू? बरोब्बर. या प्रश्नाचं नाव अर्थातच जर्मनीचा हुकूमशहा हिटलर. बाकीचे अशा लोकांना हिटलर म्हणून मोकळे व्हायचे पण मला नेहमी प्रश्न पडायचा की अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीला नेहमी हिटलरच का म्हणतात? तुमच्यापैकी कुणाला असा प्रश्न पडला असेल तर मला खूप आनंद होईल. कारण भारताविषयी आशावादी असण्यासाठी ते एक कारण असेल.

 तर, वळूया या प्रश्नाकडे. हिटलरच का?

कारण, या गोष्टीवर खूप गांभिर्याने विचार करा, कारण डाव्यांनी, म्हणजे डाव्या विचारसरणीच्या लोकांनी इतकी वर्ष आपल्याला असा विचार करायला भाग पाडलेलं आहे. आपलं व्यवस्थित कंडिशनिंग केलेलं आहे. अधिकारपदावरील शिस्तप्रिय व्यक्ती हे प्रत्येक समाजात नेहमीच आढळून आलेले आहेत, येतात. तसेच, जर्मनीचा सर्वेसर्वा म्हणून हिटलरचा कार्यकाळही फक्त १९३३ ते १९४५ इतकाच आहे. त्यातही गंमत म्हणजे हिटलरच्या विध्वंसाची सर्वाधिक झळ बसलेल्या युरोपीय देशात, इतकंच काय, खुद्द जर्मनीत शिस्तप्रिय व्यक्तींना कधीही हिटलर अशी उपमा दिली गेल्याची इतिहासात नोंद नाही. मग आपल्याकडेच का?

या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी आपल्याला हिटलरच्या कारकीर्दीबद्दल थोडी माहिती बघावी लागेल. नाझी पार्टीचा नेता आणि एक अत्यंत क्रूर हुकूमशहा म्हणून जग हिटलरला ओळखतं, पण सुशिक्षित जर्मन समाजाने त्याचा नेता म्हणून मुळात स्वीकार तरी का केला याची कारणं समजून घेणं आपल्या भाग पडतं.

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर प्रचंड अपमानास्पद राजकीय आणि आर्थिक अटी लादण्यात आल्या. या ओझ्याखाली दबलेला जर्मनी पिचत चालला होता. एक पिढी तर नष्ट झालेलीच होती, उरलेल्या जनतेला रोज आर्थिक विवंचनेत जगावं लागत होतं. अशा परिस्थितीत जर्मनांच्या स्वाभिमानाला फुंकर घालून हिटलरने त्याच्या पक्षाला सत्तेत आणण्याची मागणी केली. सत्तेत आल्यावर ताबडतोब हिटलरने व्हर्सायच्या तहाला केराची टोपली दाखवली आणि सगळ्या अटी झुगारून दिल्या. सहा वर्षात हिटलरने जर्मनीचा कायापालट केला आणि जर्मन नागरिकांना गौरवांकित केलं. हं, हे साध्य करायला आणि त्या नंतर हिटलरने जे मार्ग अवलंबले, ते मार्ग निश्चितपणे समर्थनीय मानले जाऊ शकत नाहीत आणि मीही त्या सगळ्या मार्गांचं समर्थन करत नाही. पण फक्त सहा वर्षात जर्मनीला पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणं हे खायचं काम नाही. अर्थात, या यशात मुळातच शिस्तप्रिय असणार्‍या जर्मन नागरिकांचा तितकाच मोठा वाटा आहे. कुणीतरी फेसबुकवर लिहील्याचं आठवतं - हिटलरसारखा नेता तेव्हाच सत्तेवर येतो जेव्हा त्याला पूरक अशी जनता असते. आणि म्हणूनच मोदीजींची समजा हिटलर होण्याची इच्छा झालीच तरी ते होऊ शकणार नाहीत कारण....असो.

विषयांतर आवश्यक होतं कारण ही पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. आता काही गोष्टी समजून घेऊ व मग मूळ मुद्द्यावर येऊ.

हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला बोल्शेविक कम्युनिझम असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. रशियाचं आणि साम्यवाद्यांचं हिटलरशी वैर निर्माण झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. या दु:साहसामुळे रशियासारखा बलाढ्य देश दुसर्‍या महायुद्धात उतरला आणि त्याचा परिणाम हिटलरला आणि जर्मनीला पराभवाच्या स्वरूपात भोगावा लागला. स्वतः हिटलर जीवानिशी गेला. अर्थातच जेते इतिहास लिहीत असल्याने दुसर्‍या महायुद्धात विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी आपल्या मर्जीने इतिहास लेखन केलं; जसं भारतात आधी इस्लामी आक्रमकांनी आणि मग इंग्रजांनी केलं तसंच. त्या काळात भारतात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती आणि सुभाषबाबूंनी जर्मनीकडून त्या करता मदतही मागितली होती, पण ती मिळू शकली नाही.

आता भारतीय कम्युनिस्टांकडे वळूया. आधी म्हटल्याप्रमाणे कुठल्याही पाश्चात्य देशात अतिशय शिस्तप्रिय माणसाला हिटलर हे विशेषण लावलं जात नाही. पण भारतातच हे का? हिटलरच्या उदयाची जी कारणं आपण वर बघितली त्यातलं अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवाद. आणि जोडीला जर्मन वंश शुद्धतेचा आग्रह. एक जनता, एक नेता (eine volk, eine Fuhrer) आणि एका पराभूत, हतप्रभ राष्ट्राला पुन्हा सर्वश्रेष्ठ बनवण्याचं आश्वासन (Deutschland uber alles = Germany above everything) या दोन गोष्टींनी जर्मन जनतेच्या आत धगधगत असलेल्या राष्ट्रभावनेला वणव्याचं स्वरूप दिलं. दुर्दैवाने जर्मनीला प्रगतीपथावर यशस्वीरित्या नेणार्‍या हिटलरने 'अति सर्वत्र वर्जयेत' हे न समजल्याने देशाला युद्धात लोटून शेवटी स्वतःचाही नाश ओढवून घेतला.

डाव्या विचारसरणीच्या, कम्युनिस्ट वगैरे लोकांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला माहिती असेल तर राष्ट्रवाद या शब्दाची त्यांना भयानक अ‍ॅलर्जी असते. आठवा - "भारत तेरे तुकडे होंगे" वाले लालभाई. दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता हस्तगत करण्यासाठी अराजक (chaos) सदृश्य परिस्थिती निर्माण करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असतो. सतत कुठलं ना कुठलं तरी आंदोलन करत रहायचं. प्रत्येक समस्येवर प्रस्थापित व्यवस्थेला उद्वस्त करणं हाच एक उपाय असल्याचा त्यांचा दावा असतो. अर्थात, प्रस्थापितांना पायउतार व्हायला लावून कम्युनिस्टांनी जिथे सत्ता हस्तगत केली आहे तिथे असलेली परिस्थिती आणखी बिबिघडून लोकांना "मग आधीचेच काय वाईट होते" असं वाटायला लागलं हा भाग अलाहिदा. आझादीच्या नावाने सत्तेत आल्यावर मात्र आझादीचं नावही कम्युनिस्ट काढत नाहीत हा जगभरातला त्यांचा ढळढळीत इतिहास आहे.

जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्‍या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्य दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की हिटलरच्या कोणत्याही कृत्याला चांगलं म्हणायला तुम्ही गेलात की तुमच्यावर नाझी, फॅसिस्ट (आता समाजवादी नाझीवाद आणि फॅसिझम यात बराच फरक आहे हा भाग अलाहिदा, पण अपप्रचार करायला हे शब्द शिवीसारखे बरे पडतात), हुकूमशाहीचे समर्थक, वंशवादी - काय वाट्टेल ती लेबले काढून चिकटवली जातात. आपल्या मनात इतकी शिताफीने ही गोष्ट वर्षानुवर्ष ठसवली गेली की आपण हा आपलाच विचार असल्यागत "हिटलर कुठला" असे शब्द अगदी नित्याच्या व्यवहारात वापरत असतो.

समाज शिस्तप्रिय असेल तर तो कुठल्याही शत्रूचा निकराने सामना करु शकतो ही गोष्ट ठावूक असल्याने कम्युनिस्टांना, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांना, आपल्या विरोधकांमधे नेमकी हीच गोष्ट सहन होत नाही. यांचा विरोध करणार्‍या प्रत्येकाला जेव्हा "संघी फॅसिस्ट" म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्यांना अज्ञानी म्हणून विषय सोडून देऊ नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कम्युनिस्टांच्या दृष्टीने शिस्त आणि राष्ट्रवादाचं प्रतीक आहे आणि अर्थातच त्यांच्या मार्गातला धोंडा आहे. याच कारणास्तव ते संघाला बदनाम करण्यासाठी विशेष जोर लावतात आणि व्यवस्थित प्रचार केल्याने ते काही अंशी यशस्वीही झाले आहेत.

कम्युनिस्टांचं यश बघायचं असेल तर आत्ताच्या जर्मनीकडे बघा. वंशशुद्धतेला पाप ठरवून मल्टी-कल्चरलिझमच्या नावाखाली इस्लामी निर्वासितांचा कॅन्सर आयात करवला आणि देशाची वाट लावली. हाच मल्टीकल्चरलिझम नामक रोग सगळ्या युरोपात पसरवून इस्लामचं सर्दीपडसं कायम चिकटवून दिलं त्याचे परिणाम आज त्या संपूर्ण खंडात दिसत आहेत. भारतात काँग्रेसवाल्यांना हाताशी धरून निर्वासितांच्या नावाखाली बांग्लादेशी मुसलमानांची बेकायदेशीर घुसखोरी अनिर्बंध चालू देण्यामागे बंगालातले कम्युनिस्टच तर आहेत!

आपल्याकडे शाळेत एन.सी.सी.चं महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्यात आलं. १९६३ साली सक्तीचं करण्यात आलेलं एन.सी.सी. प्रशिक्षण अचानक १९६८ साली पुन्हा ऐच्छिक करण्यात आलं. कारण युद्धात एन.सी.सी.चा झालेला उपयोग बघता संपूर्ण तरुणाई जर राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन शिस्तबद्ध रीतीने काम करु लागली तर कम्युनिस्टांना त्यांचा कार्यक्रम रेटणं अवघड होऊन बसलं असतं. आपल्याकडे कन्ज्युमरिझम म्हणजेच उपभोक्तावादाला प्रोत्साहन देण्यामागे ग्राहकाला राजा करण्याचा हेतू नव्हता. उलट यातून ग्राहकाला आणि पर्यायाने भारतीय जनतेत "मी राजा आहे म्हणजे मला सगळं आयतं आणि बसल्याजागी मिळालं पाहीजे" या मनोवृत्तीला आणि आळशीपणाला चित्रपट आणि जाहीरातींच्या माध्यमातून पद्धतशीरपणे खतपाणी घातलं गेलं. हा विचार करताना कम्युनिस्ट मतप्रणालीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचं या दोन्ही उद्योगांवर असलेलं वर्चस्व लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भारतीय लोक शिस्तप्रियतेसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते पण आपल्यात बेशिस्त आणि आळशीपणा बळावण्याला हे दोन उद्योग प्रामुख्याने जबाबदार आहेत.

खूप मोठा लेख होईल पण चित्रपट व्यवसायाचा उल्लेख झालाच आहे तर त्यातील अनेक उदाहरणांपैकी दोन सांगितल्यावाचून हे लेखन अपूर्ण राहील.

प्रसिद्ध चित्रपट शोले तुम्ही बघितलाच असेल. नसेल तर नक्की बघा. त्यात असरानीची भूमिका ही खूप शिस्तप्रिय असलेल्या जेलरची आहे, आणि त्याच्यावर चित्रित झालेली दृश्ये बघण्यासारखी आहेत. कडक शिस्तीचा भोक्ता असलेला तो जेलर कैद्यांकडूनही पोलीस किंवा सैनिकांसारखी कवायत घेत असतो. आपण किती शिस्तीचे आहोत हे दाखवायला एक वाक्य त्याच्या तोंडात कायम असतं आणि ते म्हणजे "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं". नेहमी तोंडाने  इंग्रजांच्या शिस्तप्रियतेचा वारसा चालवण्याचा जप चालू असला तरी असरानीचा चित्रपटातला गेटअप हा तंतोतंत हिटलरसारखाच ठेवण्यात आलेला होता. हिटलरसारख्याच मिशा आणि तसाच गणवेश त्याला चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शिवाय त्याचा चित्रपटातील वावर हा विनोदनिर्मितीसाठी करुन घेण्यात आला होता. थोडक्यात काय शिस्तप्रियता ही चेष्टा करण्यायोग्य आणि हसण्यावारी नेण्याची  गोष्ट असल्याचे ही दृश्ये आपल्या मनावर ठसवण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दुसरं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींच्या "खूबसूरत" या चित्रपटाचं. हृषिदांचे चित्रपट मी सुरवातीला जेव्हा पाहिले तेव्हा खुसखुशित व दर्जेदार विनोद आणि मध्यमवर्गाचं दर्शन या गोष्टींमुळे मला खूप आवडले होते. त्या वेळी मला काही बाबी खटकत असत पण नेमकं का ते कळत नसे. बाकी सगळ्यांना काहीच वाटत नाही मग मी का बोलून वाईटपणा घेऊ म्हणून मी तेव्हा गप्प बसत असे. पण नंतर नंतर मी जेव्हा कम्युनिझम अर्थात साम्यवादाविषयी वाचन सुरू केलं तेव्हा त्या चित्रपटांतली खरी गोम लक्षात आली आणि मुळापासून हादरलो. कारण अल्प प्रमाणात असलेले अपवाद वगळले तर त्यांच्या चित्रपटात नियमबाह्य वर्तन (खूबसूरत), शुद्ध हिंदीची चेष्टा आणि उर्दूची अनावश्यक भलामण (बावर्ची - राजेश खन्ना आणि पेंटल यांच्यातला संवाद आठवा), भारतीय वेशभूषेची व संस्कृतप्रचूर हिंदीची चेष्टा (गोलमाल), आणि  भाषाशुद्धीला मूर्ख ठरवणं (चुपके चुपके) अशी कम्युनिस्ट अजेंड्याचा छुपा प्रचार करणार्‍या चित्रपटांची रांगच लागलेली दिसून आली.

तर, आपण बोलत होतो यांपैकी "खूबसूरत" या चित्रपटाबद्दल. अंजू या आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरी सुट्टीत मजा करायला गेलेली मंजू (रेखा) त्या घरातल्या नियमबद्ध आणि शिस्तप्रिय वातावरणात गुदमरू लागते. तिच्या मोठ्या बहिणीला, अंजूला, काहीच त्रास होत नाही. सासरच्यांकडून मिळणारी मुलीसारखी वागणूक आणि प्रेम यांनी ती आनंदी असल्याने तिला घरातल्या कडक शिस्तीचं काहीच वाटत नाही. पण मंजूला हे सगळं पाहून स्वस्थ बसवत नाही. ती स्वतः बंड करते आणि कहर म्हणजे अंजूच्या सासरच्यांनाही तसं करायला उचकवते. ती जे काही करते त्यासाठी तिच्याकडे एक सोप्पं स्पष्टीकरण असतं - यात काहीच चूक नाही. आपल्याला यातून फक्त निर्मळ आनंद (निर्मल आनंद) मिळवायचा आहे, त्यामुळे कसलाही अपराधगंड मनात बाळगू नका. आपलं बेशिस्त वागणं पटवायला "निर्मल आनंद" हे शब्द ती घोषणेसारखे वापरते आणि त्या बरोबर अत्यंत गोड हसू सुद्धा. इतकंच काय मधल्यामधे अंजूचा धाकटा दीर तिच्या प्रेमात पडतो. अंजूच्या सासूची पाठ वळल्यावर होणार्‍या या उचापती मंजू एक नाटकवजा गाणं घराच्या गच्चीवर बसवते तेव्हा कळस गाठतात. हा चित्रपट बघितला तेव्हा हे खेळकर गाणं मला खूप आवडलं होतं. पण या गाण्याचे शब्द आज कानावर पडले तर काहीतरी वेगळीच भावना मनाचा कब्जा घेते आणि इतकी वर्ष नक्की काय विष आपल्या मनात कालवण्यात आलं ते आठवून घाबरायला होतं.

चित्रपट म्हणून खूबसूरत अत्यंत मजेशीर होता. पण चित्रपटकलेत वामियां [वामी (डावे) आणि मियां] वाक्बगार असतात. प्रत्येक विषयात आणि परिस्थितीत काही ना काही खुसपटं काढून लोकांची कशी घुसमट होते आहे हे दाखवणं ही कम्युनिस्ट भाषणांचा आणि साहित्याचा एक प्रमुख भाग असतो. यातच चित्रपटही आले. मियां लोकांची पद्धत हीच, पण जरा वेगळी असते. कदाचित म्हणूनच म्हणतात की सिनेमा बघायला जाताना डोकं घरी ठेवून जायचं असतं. पण या वाक्याचा कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेला अर्थ असा की तुम्ही चित्रपट बघताना काहीही विचार करु नका, कोणतेही प्रश्न, शंका मनात येऊ देउ नका; आणि चित्रपट दाखवेल ते निमूटपणे बघा. खरंच डोकं घरी ठेवून गेलं तरी चित्रपट लोकांच्या मनावर काहीच प्रभाव सोडत नाहीत असं नक्कीच होणार नाही. तुम्ही इंटरनेट वापरत असताना तुमच्याही नकळत तुमच्या कॉम्प्युटरवर कुकीज (cookies) आणि टेम्पररी इंटरनेट फाइल्स (Temporary Internet Files) जमा होत जातात त्याच प्रमाणे कोणताही चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनात भविष्यातील विचारांची बीजं रोवत जातोच.

तर, क्लासिक कम्युनिस्ट अजेंडा वाटावं असं खूबसूरत चित्रपटातलं गाण उद्धृत करुन आपली रजा घेतो.

सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
आप भी बोलिए - इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !

खाओ पियो मजा करो, खिलखिलाकर हंसा करो
कल की चिंता करेंगे कल, आज को आज ही जिया करो
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !

दिन के चौबीस घंटों में, आठ घंटे सोना है
और चार है खाना पीना, दो है रोने धोने के
कुल बाकी चार ही बचते हैं
चार में कितना काम करे, खेले या आराम करें

जिस बात में आनंद मिले, वो करने में हर्ज नहीं
हर चीज जहां पर महंगी है, हर चीज का चढ़ता पारा है
भाड़े से ऊंची बिल्डिंग में, बिल्डिंग से ऊंचा भाड़ा है
जिस बात में आनंद मिले, वो करने में हर्ज नहीं
हर चीज जहां पर महंगी है, हंसने पर खर्च नहीं
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
अरे सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।
इंकलाब ज़िंदाबाद ! इंकलाब ज़िंदाबाद !
सारे नियम तोड़ दो । नियम पे चलना छोड़ दो ।

निरमा वॉशिंग पावडर कशामुळे लक्षात राहते? तिच्या टीव्हीवरच्या जाहीरातीमुळे. काय विशेष आहे त्या जाहिरातीत? तर हॅमरिंग. त्या जाहिरातीतले वारंवार हॅमर केलेले शब्द म्हणजे त्या उत्पादनाचं नाव. दूध सी सफेदी, निरमा से आये, रंगीन कपडे भी खिल खिल जायें. सबकी पसंद निरमा; वॉशिंग पावडर निरमा! निरमा!! निरमा!! बघा निरमा हे नाव किती वेळा हॅमर केलंय जाहिरातीत. तसंच या गाण्यात "सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो" आणि "इंकलाब ज़िंदाबाद! इंकलाब ज़िंदाबाद!" हे शब्द किती वेळा बोलून हॅमर केले गेलेत ते मोजा. काय बिशाद आहे कुणी शिस्तीप्रिय बनेल!!!

ता.क. अजून भारत कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली पूर्णपणे गेलेला नाही याचा प्रत्यय आणणारा दिलासादायक परिणाम दाखवणारा कालखंड नुकताच येऊन गेला. नोटबंदीच्या काळात काँग्रेसच्या पप्पूपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांपर्यंत सगळ्यांनी कामगार व शेतकरी वर्ग आणि मध्यमवर्गीयांचा कैवार घेऊन ते किती त्रासात आहेत हे दाखवून "देशात दंगली होतील" असे थेट इशारे देत जनतेला सरकारविरुद्ध हिंसात्मकरित्या भडकवण्याचा प्रयत्न केला. पण देशात राष्ट्रवादाची नव्याने पेरणी केलेल्या पंतप्रधान मोदीजींनी जनतेच्या मनावर असं काही गारुड केलं की जनतेने अशांना अभूतपूर्व संयम व शिस्तीचं दर्शन घडवत व्यवस्थित फाट्यावर मारलं.

© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ  हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष
पौष शु. ५, शके १९३८

या आधीचा लेखः वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम