tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post2181551038113014726..comments2024-03-18T11:14:31.490+05:30Comments on मंदारविचार: दसरा सण मोठा, नसे विचारवांत्यांस* तोटामंदार जोशीhttp://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-71567246527464008522018-10-21T19:03:40.670+05:302018-10-21T19:03:40.670+05:30haha
haha<br />Anand Rajadhyakshahttps://www.blogger.com/profile/04250466019027229238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-80840163240991287842018-10-19T15:41:16.639+05:302018-10-19T15:41:16.639+05:30छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना न...छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.Anonymoushttps://www.blogger.com/profile/08103180354412768080noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-25533006267935854412018-10-19T15:39:46.131+05:302018-10-19T15:39:46.131+05:30छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना न...छाटणी केल्यानंतर साधारण ४० ते ९० दिवसांत झाडांना नवी पालवी फुटते. अर्थात पालवी येण्याचे प्रमाण आणि वेळ झाडाच्या वयावर अवलंबून असते. नव्या पालवीला कीड लागण्याचा धोका असतो. त्यामुळे वातावरणात कीड नसलेल्या काळात पालवी येणे अधिक चांगले. त्यामुळे साधारणत: ऑक्टोबरमध्ये झाडांची छाटणी करावी. कारण पुढे येणाऱ्या थंडीत वातावरणातील किडीचे प्रमाण अत्यल्प असते.ही माहिती आपल्या पूर्वजांना देखील होती आणि म्हणूनच त्यांनी पाने वाटल्याने निसर्गाचे कोणतेच नुकसान होणार नाही उलट त्या झाडांचे संरक्षण होईल अश्या रीतीने ही परंपरा जपली असावी, परन्तु पुस्तक वाचून स्वतःला तत्वज्ञानी समजणारे आधुनिक पर्यावरण वादी आपल्या समोर वृक्षतोड होतांना बघत बसतात पण आपल्या सण उस्तव वेळी मात्र यांचे निसर्गप्रेम उफाळून येते, एरवी हजारो वृक्षतोडीची प्रकरणे घडतात पण तक्रार द्यायला हे पुढे येत नाहीतAnonymoushttps://www.blogger.com/profile/08103180354412768080noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-74644209013012533822017-09-29T17:49:36.235+05:302017-09-29T17:49:36.235+05:30Chaan!Chaan!Anonymoushttps://www.blogger.com/profile/15283911941487747125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-7257846561923299102017-09-29T13:50:44.236+05:302017-09-29T13:50:44.236+05:30As apt as आपट्याची पाने!! बाकी "विचारवांत्या&...As apt as आपट्याची पाने!! बाकी "विचारवांत्या" आवडलं!!!Chetan Arvind Aptehttp://lekhanachaudyog.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-67105916650700580442016-10-17T09:35:57.210+05:302016-10-17T09:35:57.210+05:30ह्या पुरोगाम्यांना नाही शेंडा बुध्खा, त्यांना नक्क...ह्या पुरोगाम्यांना नाही शेंडा बुध्खा, त्यांना नक्की झाड म्हणजे काय ते कस कळणार... जाऊ द्या... पण वेळोवेळी टोला हाणायालाच हवा..<br />Ashutosh Joshihttps://www.blogger.com/profile/13037280558646769484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-64119298922363338392016-10-12T13:03:06.719+05:302016-10-12T13:03:06.719+05:30धन्यवाद धनूधन्यवाद धनूमंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-89000501673444481332016-10-12T13:01:43.667+05:302016-10-12T13:01:43.667+05:30अगदी बरोबर पुष्कर. धन्यवाद.
कुठलंही झाड तोडलं की...अगदी बरोबर पुष्कर. धन्यवाद. <br /><br />कुठलंही झाड तोडलं की हानी होते म्हणून तोडूच नये हा मूर्खपणा आहे. ते झाड आहे, उगवतात पानं पुन्हा. मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-49256138106453373542016-10-12T13:00:39.841+05:302016-10-12T13:00:39.841+05:30मला वेगळीच माहीती मिळाली. पानांच्या ऐवजी फांद्या त...मला वेगळीच माहीती मिळाली. पानांच्या ऐवजी फांद्या तोडल्या तर बरं पडतं अशी. And that information was also given to me by a horticulturist. <br />इतकी तोड झाली तरी काहीही फरक पडत नाही. <br /><br />नवीन झाडे लावायची नाहीत अन आहेत ती तोडायची हा कुठला शहाणपणा आहे....>>> नवीन लावायची नाही असं कुठेच म्हटलेलं नाही. फक्त चुकीच्या माहिती आधारे अजिबात तोडू नका म्हणणे मूर्खपणाचे आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे नारळ पण तोडू नका की मग, काय?<br /><br /><br />हो नारळाच्या झाडाची शेती करतात आपट्याची नाही...>> बरं मग? पार्किंगला एक झाड मधे येतंय म्हणून लाथ मारुन रोपट्म तोडणारे लोक बघतात का कसलं झाड आहे? याची शेती होते की नाही. तुमचं सगळं लक्ष सणांकडे. एरवी झाडं तोडली जातात तेव्हा नाही जाणार कुणी त्यांना अक्कल शिकवायला? आँ?मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-26547975446244441922016-10-11T18:02:21.994+05:302016-10-11T18:02:21.994+05:30वा,मस्त.असेच उत्तोमोत्तम लिहित रहा.श्वती सोइस्कर प...वा,मस्त.असेच उत्तोमोत्तम लिहित रहा.श्वती सोइस्कर पुरोगामी येताच राहणार त्यामुळे आपण वेळच्या वेळी बोललेले बरे,कसे ?Pushkrajhttps://www.blogger.com/profile/00886337553054085275noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-35983744096276173572016-10-11T14:03:27.337+05:302016-10-11T14:03:27.337+05:30चार पाच पाने देणार त्यासाठी किती फांद्या तोडणार? ...चार पाच पाने देणार त्यासाठी किती फांद्या तोडणार? आपट्याची पाने लहान असतात... ती बिडी बनवायला वापरत नाहीत...... कांचन आणि टेंभुर्णी ची पाने जास्त वापरतात... ती जंगलात मुबलक असतात आणि त्या ची शेती सुद्धा करतात..... ह्या झाडांची वाढ भरभर होते पण आपटा मात्र हळू वाटतो.... नवीन झाडे लावायची नाहीत अन आहेत ती तोडायची हा कुठला शहाणपणा आहे.... पाने नवीन येणारच... फक्त पाने तोडली तर... सरसकट फांद्या तोडल्याने झाडांचा समतोल जातो अन त्यांचे वय कमी होते कारण अशा प्रकारे ट्रीम केलेली झाडे थोड्याशा वादळात देखील तग धरू शकत नाहीत... आमच्या भाषेत आम्ही रूट शुट रेशो अस म्हणतो. मनपा वाले सुद्धा हा रेशो प्रमाणात ठेवत नाहीत अन पावसाळ्यात अशी झाडे उन्मळून पडतात..... झाले ना नुकसान नकळत? आपटा जो औषधासाठी वापरतात तो मुख्यत्वे आदिवासी लोक गोळा करून देतात.... कुठला भाग कधी काढायचा हे आपल्या पेक्षा अधिक त्यांना कळत... ऊगीच सरसकट झाडे छाटत नाहीत. आपटा म्हणून कांचन अन शमी म्हणून बाभळीची पाने विकणारे महाभाग आहेत वर कळस म्हणजे आपटा अन कांचन यातला फरक न ओळखता खरेदी करणारे आपण.... मग काय अर्थ आहे असे सण साजरा करण्यात? सोनं म्हणून बेंटेक्स देण्यात? आपण नमूद केले प्रमाणे आपटा हा आशिया खंडातील वृक्ष आहे.. असे असताना ही आपली संपत्ती आहे अन ती जतन केली पाहिजे असे वाटणे गैर काय? अन ज्यांनी कधी झाडे लावली नाहीत त्यांना ती तोडायचा तरी काय अधिकार आहे. लावावे एखादे झाड परसबागेत........ जागा नाही ना? मग जंगलात वाढणार्या झाडांवर डोळा कशाला? आणि हो नारळाच्या झाडाची शेती करतात आपट्याची नाही... म्हणून संवर्धन आवश्यक आहे.............. माणसाच्या ह्याच स्वार्थी स्वभावाने अनेक प्राणी अन वनस्पती नष्ट झाले............. अन तसेही पुढची पिढी आपल्याला शिव्या देत फक्त whats app वर आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करेल.... मग ते चालेल? <br />Surendra BSc Horticulture Anonymoushttps://www.blogger.com/profile/07149814852039736426noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7658064878366898442.post-38781378753186818082016-10-11T09:43:22.070+05:302016-10-11T09:43:22.070+05:30nice articlenice articleAnonymousnoreply@blogger.com